1।॥(11 8॥४९॥)॥१(5
()॥५॥४/८॥२5७/१|_
(3२,२२४
0) 192591
२०) 7१०० हि
॥४5७-/॥५]
(29115171२1. (1२1१०1२१५1 1.1)1२.)17६
(.:3)) १९९). 1 ् 8 (0659 (४७. षी 5523
एता हड द बिठुक जञामन
॥॥॥८. 'दिवशातीय आअशकत. १७६७६
॥॥15 1)0लळट आठपात वी "(एत 7 0 ललल ९ तना र
50 11ता ०0 0९10१५.
ह वशशशशववाववववववबख अ. ब्िडिडा॒ािााना॒ाञजाजज॒जजज««
जगद्विख्यात रशियन कादंबरीकार टुर्गनिव्ह याच्या
816015 800 53055 या, जगांतील दहा सवश्चेष्ठ कादेबऱ्या-
पैका पका आंतरराष्ट्रीय लोकप्रियता लाभलेल्या अमर कादं-
बरीची मराठा प्रतिछात
व्य
बाप-ळलक
संपादक
विट्टल वामन हडप
एकोणिसाव्या शतकांत रशियांतीळ गुळामगिरी-भूदास
पद्धाते नप्ट झाल्यामुळें पाठटलेल्या समाजजीवनाची रशियन
जमीनदार वर्गावर ब शेतकरी वर्गावर प्रभावी प्रतिक्रिया
झाली. त्यांतच आगामी रशियन लोकक्रांतीची बीजे कशीं
अंकुरत होतीं या पारवंभूर्मीवर उभारलेली पाषाणालाही पाझर
फोडणारी दोन पिढ्यांची वास्तववादी जीवनकथा. छापत आहे
जानेवारी १९४७ अग्वर प्रसिद्ध होईल
प्राप्तस्थान:
ग. पां. परचुरे प्रकादान मोदर
गोरेगांवकर चाळ क्र २, पुंबई नं. ४
कार्दंबरीमय आंग्लज्ञाही
लेखक :--विठट्ठल वामन हडप
सत्तावन सालच्या भीषण बंडापासून भारतमातेच्या गळ्यास्भोवतीं इंग्र
साम्राज्यशाहीचा फांस अधिक बळकट आंवळला गेला. परंतु हिंदुस्थान खू
खडबडून जागा झाला तो भप च. तेव्हांपासूनच हिंदी जनता हिंदुस्थानांतील
आंग्ल्याही नष्ट करून आपर्ली हिंदवी हिंदुस्थानांत स्थापन करण्यासाठो
परोपरीने झगडू ठागली, कॉंग्रेसचा जन्म, देशीं व परदेशी . फोफावठेली
दहशतवादी चळवळ, टिळक थुग, गांधी युग, हिंदी जनतेच्या क्रांतिकारक
चळवळी, त्यांतून निर्माण झालेल्या जालियनवाला बागेसारख्या निरपराध
हिंदी जनेतच्या रक्ताने रंगलेल्या घटना, हजारों देशभक्तांचे झालेल बरिदान,
नऊ आगस्ट क्रांति, इंग्रज राज्यकत्यीची अमानुप दडपशाही, अश्या अतिशय
रामहर्षण प्रसंगांनी भरलेल्या सत्तावन सालच्या बेडापासून अगदीं आज-
उद्यांचा आपला हिंदुस्थान स्वतंत्र होईपावेतीच्या काळावर * कादंबर्रीमय
आंग्ठर ही _ माढेतून कादंबरीकार हडप हे समारें पंधरा क्रांतिकारक ऐे तिह्यासेव
कादंबऱ्या गुंफणार आहेत. या माठेतील त्यांची पहिली कादंबरी
भारतमाते, ऊठ!
गुढी पाडव्याला प्रसिद्ध हाईल. अधिक माहिती लाठी
विस्तृत परिचयपत्रक मागवा.
आहूडछी वाडू मय प्रकारान
खासबाग, कोल्हापूर : पुणें २.
पकमेब बिक्रते :
ग. पां. परचुरे-प्रकाशन-मंदिर,
- गोरेगावकर चाळ, क्र ९२, गिरगांज, छंबई ४.
आदरदो वाड्ाय प्रकाशन
शिवशाहीचा शुभशकून
शिवजन्मपूवकाळीन ऐतिहासेक कादंबरी
विठ्ठल वामन हडप
आदश वाब्धय प्रकाशन
पुरणे २ : कोल्हापूर
द्रितीयावृत्ति ! १९४६
किंमत ३ रुपये
ज्र
या आवृत्तीचे एकमेव विक्रेते
स्कूल व कालेज बुकस्टाल, कोल्हापूर.
आ त्तम ह के
प्रकादानाच्या मागावर “ ।
सक्झिम गॉकी
चरित्र व वाडय़यविवेचन
शि
€
महाराष्ट्रचा बुद्धिसागर
ख्यातनाम मराठी साहित्यिकांच्या साहित्याचे
सर्वदर्शी मल्यमापन
--------_ ------------ ----पपपप पीप" पप "पण णाण्जर
आमगाव
सर्व हक्क प्रकाशकांच्या स्वाधीन,
क
७१७५७७ ५० ७&«७०७«७०%७७ ७%७& %८ *>५५>.५«०.>«५०>« « « ८ «८> ५-> ५५-८०. ० > ५० ५० ५५५०००५००० ७%५०%७०%%०५%०%%०८७८७%%७%७५%%%%७७%७%७५ ७७७७९७७७७७
एत ७४ ४४. ७ 6ातटर्ञाकचाातट १७६ 0818109 0181191899, 395/5
$९१९७फर, एला 2, कयात ७००182१ ७४ ७. ५७. पवत जि तेद 8
१२५१1७०७११ 1351911, 395/5 93३0१७यंर . ?००॥8 2.
&्लैमराठी साम्राज्याचा इतिहास कादंबरीरूपाने कथन करण्याचा
माझा संकल्प होता; तो ' कादंबर्रमय पेशवाई ! माठेच्या रूपाने
प्रथम मर्त स्वरूपाला येऊं लागला. हा मराठी साम्राज्याचा इतिहास
म्हणजे थोड्याशा पर्यायाने त्यांतले प्रांतीय वैशिष्ट्य वजा करतां
साऱ्या हिंद्स्थानचाच अर्वाचीन इतिहास होय. या इतिहासाचे शिव-
शाही, पेशवाई, व आंग्लशयाही असे तीन कालखंड कल्पून ह्या तीन
कालखंडांवर तत्त्वतः एकच पण सकृहर्शनीं निरनिराळया तीन
अशा “ कादंबराीमग शिवशाही ! “ कादेबरीमय पेशवाई ! व
: कादंबर्रीमय आंग्लशाही ' या तीन कादंबरी-मालांतूम
कादंबऱ्या मला गुंफायच्या होत्या ब आहेत. केवळ प्रकाशन
कार्याच्या सोईसाठी मीं ' कादंबरीमय पेशवाई ' प्रथम हातीं घेतली
हृतर्केच. ती माला नियमितपणे चाळू लागली तेव्हां त्या दरम्यान
' कादंबरीमय शिवशाही ' दुसऱ्या एका प्रकाशकांच्या आग्रहावरून
मीं हातीं घेतली, व त्या माठेतील ' शिवशाहीचा शुभशकून ' ही
पहिली कादेबर्रा दांड तपापूर्वी प्रासद्धही झाठी. पेजंवाहवराळ कार्द-
बर््यांप्रमाणंच याही कादंबरीचे जनतेकडून डस्साहानें त्वागतही
झालें, परंतु त्यानंतर धकाशकांच्या अडचणींमुळे व माझ्या कार्य-
बाहुल्यामुळे “ शिवशाही ! माढा पुढें गुंफण आजपावेतो मळा शक्य
झालें नाहीं. आतां येथील स्कळ व कालेज बकत्टोलचे सुविद्य चालक
व मालक श्री. दा. ना. मोघे यांनीं. ते कार्य पत्करले आहे
त्याप्रमाणें ' शिवशाहीची पहांट! ही पहिली कादंबरी याच सुमाराला
प्रसिद्ध होत आहे
: शिवशाहीचा शुभशकन ! ही कादंबरी मीं दीड तपापूर्वी
या मालेतील पहिली कादुबरी म्हणून लिहिली; तरी तिचा समावेश
द
आतां * कादेबरीमय शिवशार्हामध्ये ! केलेला नाही. याचें कारण,
आज शिवद्याहीवरील विपुल ऐतिह्ासेक पुरावा उपलब्ध आहे व
त्याचा मीं ' कादंबर्गमय शिवश्याही ! मालेमधीछ कादबरीलेखनांत
भरपूर उपयोगही करून घेत आहें. विशेषत: [शैवजन्म व तत्कालीन
परिस्थिति यांवर आज उपलब्ध झालेल्या ऐतिहासिक पुराव्याने [रीव-
जन्मतिथीच नव्हे तर त्या सबंध इतिहासाचा ओघच बदलला आहे.
हीं साधनें ' शिवशाहीचा -शुभशकून ! लिहितांना मळा उपलब्ध
नव्हतीं. त्यामुळे तेव्हां उपलब्ध असलेल्या अपुन्या ऐतिहासिक
साधनांच्या आधारें त्या कथानकाची गुंफण झाली आहे. या
कादेबरीची प्रथमावरातत संपून बरींच वर्षे झाठी..तिला मागणी असतांही
मध्यंतरी युद्धकाळ व मद्रणसाहित्यावर्रळ नियंत्रणे, यामुळें दुसरी
आर्वात्त प्रकाशांत आणणें आजवर शक्य झालें नाही.आणि आजदेखील,
: कादंबरीमय शिवशाही ! चें प्रकाशन मार्गस्थ झाल्यामुळेच , त्या
सांखळीचा अकल्पितपणें अळग पडलेला हा पडिला दुवा तिला
प्रथमच जोडून देणें अवश्य होतें म्हणूनच केवळ ही प्रस्तुत का्दं-
बर्रीची दुसरी आवृत्ति तिच्यांतील अगदीं अवऱ्य त्या चुका दुरूस्त
करून मी प्रकाशांत आणीत आहें. या कादंबर्रांत शहाजीराजांच्या
बाल्यकालापासून शिवजन्मापावेतोंचें कथानक आहे; व ' कादुंबरी-
मय शिवशाही !च्य़ा ' शिवश्याहीची पहांट ! या पहिल्या कादं
बरींत शिवाजीचा बाल्यकाळ हा कथानकाचा पाया समजण्यांत
आला आहि,
वास्तावेक ' कादंबर्रामय शिवशाही ' माला सुयांत्रितपणें प्रका-
शनाच्या मागीळा लागण्याच्या पूर्वीच ' कादंबर्रामय पेशवाई ' माला
पूर्ण व्हायला हवी होती. ' कादंबर्रीमय पेशवाई ' माला एकूण
सुमारें पंचर्वास कादेबऱ्यांत पूर्ण व्हावयाची होती, तिच्यांपैकी सतरा
छै
कादंबऱ्या आजवर प्रापैद्ध झाल्या आहेत. ही माला व्यवास्थितपण
प्रकाशनाच्या मार्गाला लागली, म्हणून मीं आजवर लिहिली; व त्या
प्रकादनाची जबाबदारी त्या प्रकाशन संस्थेचे तेव्हांचे एक प्रमख
चालक के. बळवंत विष्णु परचुरे यांनीं संस्थेच्या वर्तान आधासन-
पूवंक शिरावर घेऊन शक्य तितक्या समथेपणे पार पाडले. पण
युद्धजन्य परिस्थितीमुळे द्रम्यान माठेंतील कादंबऱ्यांच्या प्रकाशनाची
गाते मंद झाली. युद्धाचा शेवट होऊन परिस्थाति निवळण्याच्या
पूर्वीच श्री. परचुरे यांचा त्या*प्रकाशन संत्थेशीं संबंध तुटल्यामुळे
व नंतर ते इहलोक सोडून गेल्यामळं एक प्रकारें ' कादंबरीमय
पेशवाई 'म्धाल प्राण निघून गेल्यासारखी तिची अवस्था, लेखक या
नात्यांने माझ्यापुरती तरी झाली. सदर माळेचे अपूर्ण प्रकाशन पूर्ण
करण्याचे आधिकार प्रकाशकांशीं झालेल्या कार्यदशीर करारमदारा-
नुसार माझ्याकडे नाहींत. त्यामळे व अशाच माझ्या आवाक्या-
बाहेरील तज्जन्य परिस्थितीमुळे माळेच्या वाचकांना ।विश्वासांत
घेऊन तूत मी कतेव्य़ म्हणून एवढेंच सांगूं शकता कीसद्र
' कादंबरीमय पेशवाई ' माला आतां पूर्वसंकल्पानुसार माझ्या हातून
पूर्ण हाण्याची फारशी शक्यता दिसत नाहीं
परंतु अनपेक्षित अशा अन्य रीतीने हे अपण राहिलेले कार्य
पूणे होण्याचीही शक्यता मात्र दिसते आहे. पेशवाईच्या ऐतिहा!सेक
कालखंडावर आजपावेतो उपलब्ध झालेले .इतिहाससशोधन जमेला
धरून व आधिक व्यापक हॉ्टिकोण ठेवून एक ऐतिहासिक कादंबरी
माला गुफण्यासाठीं नवे नवे तरुण व समथ असे उदयोन्मुख लेखक
पुढ येण्याच्या मागोंवर आहेत असें मला कळतं. त्यांना मी.मनः
पूवक सुयश चिंतितों. मळा यांत आनंद वाटण्याचं आणखी एक
महत्त्वाचे कारण असें कीं ' कादेबरीमय पेशवाई 'चा संकल्प करतांना
ट
माझा इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन केवळ पारंपरिक, मर्या-
दित व विभूतिपूजात्मक होता. तो आतां पूर्ण बदलला आहे. या-
विषयींचें स्पष्ट निवेदन मीं ' पेशवाई ' वरील चौदाव्या कादंबरींत
केलंही आहे. या बदललेल्या व्यापक, वास्तव व यथावत सत्य-
देर्शी हारिकोणांतून पेशवाईच्या इतिहासाचे परिशी७ळन करून तो
इतिहास कथारूपाने पेशवाईच्या राहिलेल्या कादेबऱ्यांतून निवेदन
करणें ' काद्ंबरीमय पेशवाईच्या ! प्रस्थापित प्रथशीं विसंगत
दिसे असते, ही माझी अडचणहा पूवाक्त निवेदनांतून वाचकांच्या
ध्यानीं आलेली आहे. अश्या स्थितींत जे कार्य मळा कतेव्य म्हणून
करायला हवंहंवैसं वाटत होतें, व जे करायला मी अनेंक अडचणीं-
मुळें 'पेशवाई' मालेपुरता असमर्थ ठरलों होतों, तं कार्य कोणा कार्य-
क्षम उदयोन्मुख कथांठेखकाकडून पूर्ण झाल्यास अनायास माझ्या-
कडून अपूर्ण राहिलेल्या कार्याची वेगळ्या स्वरूपांत का होईना
पण पूतता होणार आहे. त्यांत मी आनंद कां न मानावा
। काद्ंबरीमय शिवशाही ' चा संकल्पित ऐतिहासिक कालखंड
शिवजन्मापासून (सन १६२०) स्थूलतः छत्रपाति राजारामाच्या मृत्यू-
पावेतांचा. “ कादंबरीमय पेशवाई चा ऐतिहयासक कालखंड
बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या उद्यापासून पेशवाई बुडेपावेतोचा.
आणि त्यानंतर सन १८५७ च्या बंडापासून हिंदुस्थानांतून
इंग्रजी सत्ता समूळ नष्ट, होईपावेतोंचा काळ हा ' कादुंबरीमय
आंग्ल्शाही 'चा. ह्या शेवटच्या कालखंडावर कादंबर्रीमय आंग्ल्याही
'मालेतून सुमारें बारा ते पंधरा कादबऱया मळा गुंफायच्या आहेत.
त्यांतीळ पहिली कादंबरी आज प्रकाशनाचा मार्ग चाळत आहे.
विड्ठल वामन हंडप
शिवशाहीचा शुभराकून
प्रकरण पहिळें
रंगपंचमी
अ ज रंगपंचमी ! त्यानिमित्त शिंदखेडचे लखजी जाधवराव यांच्या
(ना आज फार टोठेजंग उत्सव साजरा होत होता. ह्या उत्सवा-
निमित्त जाधवराबांनीं आपल्या सर्वे आश्रितांना ब अस्तेष्टांना मुद्दाम पाचारण
केलें होते, त्यांत जाधवराबांच्या शिफारसीनं अहमदनगरच्या निजामशाहीत
हळुहळु नांवारूपाला येऊं पाहाणारे वेरळचे मालोजी भोंसले पाटील यांनाही
आमंत्रण होते. माळोजी पाटील कुठेही गेले, तरी त्यांचा नषानवसाचा
झालेला पुत्र शहाजी त्यांच्याबरोबर असायचाच, मालोजी पाटील जाधबराबां-
च्याच आश्रयाने निजामशाहीत वैभब-गिरीचे शिखर पायरी-पायरीने चढु
लागल्यामुळें त्यांचा व जाधवराबांच| घरोंबा फार, इतका घरोबा की, परक्या
माणसांना बाटाबें, यांची जणूं सोयरीकच आहे. वास्ताविक जाधवराव तेव्हां
निजामशाहींतील दसहजारी सरदार, प्रतिभपालाप्रमाणे त्यांचें अपार वेमव व
दांडगा दरारा; व माठोजी एक साधा पाटील ! पण जाधवरांब मालीोजीच्या
पराक्रमावर प्रसन्न असल्यानं त्यांनी त्याच्याशीं वागतांना हा उच्च नीच भाव
मनांत मुळींच आणूं नये, बहुधा प्रत्येक सणावारी जाधवरावांच्या घरी मालो-
जीला घरोब्यांचे आमंत्रण असायचें ब मालोजीनंही घरोब्यानें ते॑ अवश्य
स्वीकारायचे, तसाच आजही मालोजी रंगपंचमीच्या उत्सवानिमित्त आला
होता.
जाधवराबांना मालोजी भोसले जितका आवडे तितकाच त्यांचा पुत्र
र्या आवडे, अगदीं लहानपणापासून हरएक सणावारी मालोजीबरोबर
हाजी जाधबरावांच्या घरीं यायचा, त्यामुळे त्याची व जाधवरावांची चांग-
च दोस्ती जमली होती, अगदीं प्रथम मालोजी शहाजीला असाच रंगपंच-
शि, शु....२
१० शिवशाहीचा श्रुभशकून
मीच्या सणासाठी बरोबर घेऊन आला होता तेव्हां दाहाजी पांचसहा वर्षोचा
होता. तेव्हांपासूनच तो जाधवरावांचा आवडता झाला होता. जाधवरावांनाच
काय, कोणालाही सहज आवडलण्यासारवी, कोणालाही भुरळ पाडण्यासारखी
अजब जादू शहाजीच्या सोंदयोत व चाणाक्षपणांत वसत होती. जाधवराबांनीं
तेव्हां लहानग्या शहाजीकडे पाहून हर्षभरित अंत:करणाने मालोजीला वारंवार
उत्तेजन द्यावे की, हा मुलगा पुढें मोठें नशीब काढील, तेव्हां ते ऐकून
माळीजीला आनंदानें आकाश ठेंगणे व्हावे. त्यांने सददित कंठार्ने उद्गार
काढते, “ जाधवराव ! माझा पुत्र पराक्रमी निपजून नशीब काढूं हाकला तर
त्यांत जसे मला भूषण आहे तसेच आपणांलादी भूषण आहे. जग म्हणेल,
मालोजी भोसल्यांचा पुत्र पराक्रमी झाला. पण मालोजी भोसला कृतज्ञपर्णे
साऱ्या जगाला सांगेळ, मालोजीला नांवारूपाला जाधवरातरा्नी आणले; या
शहाजीचाही पिंड पोसला तो जाधवरावांच्या अन्नावर पोसला. शहाजीच्या
पराक्रमाचे सारे श्रेय जाधवराबांना आहे. ”
असो. इतका जाधवराव व मालोजी यांचा दृढतर स्नेहसंबंध असल्याने
आज रंगपंचमीच्या दरबारांत मालोजी शहाजीला घेऊन येतांच जाधवरावांनी
शहाजीला वात्सल्यंप्रेमाने हांक मारून जवळ घेतलें. एका मांडीवर त्यांची
तीन वषीची जिजा बसली होती, तिच्याबरोबर त्याळा दुसऱ्या मांडीवर
बसविले. ते दृ$्य पाहून सर्व दरबारी लोकांना वाटलें कीं, 'मालोजीचा
पोरगा केवढा भाग्यवान ! कुठें सामान्य मालोजी भोसला ब कुठें जाधवराव !
कुठें इंद्राचा ऐरावत व कुठें शामभटाचें तट्ट ! पण नशीब जोरावर असलें
की ते अर्से आपला प्रभाव दाखविते.
मालोजीला मात्र तै मनोरम हइय पाहून कांहीं निराळेच वाटले. त्याला
बाटले, माझ्या शहाजीद्यी जर जाधवरावांच्या देवकीची सोयरीक जमेल तर
काय बहार होईल ! पण आपली गरिबी मालोजी विसरला नव्हता. आपण एक
यःकश्चित दरिद्री सामान्य पाटील, व जाधवराब पडले बंडे मनसबदार ! पण ह्या
सांपत्तिक विषमतेचा विषय तेवढा सोडून दिला तर बाकीच्या कुलशीलाच्या
ब पराक्रमाच्या दृष्टीनें आपण जाधवरावांहून कोणत्याही प्रकारे हलके
नाहीं, याविषयीं मालोजीची मनोदेवता त्याला स्पष्ट साक्ष देत होती.
जाधवही मोठेच होते; ते भगवानू श्रीकृष्णाच्या यादव वंशांतील थादव होते.
रंगपंचमौ ११
ह्या वंशाच्या थोरबीचा त्यांना अभिमान वाटत होता. तो सार्थच होता.
ती त्यांची थोरवी शाहाजीलाही मान्य होती. पण तो मनांत म्हणे, माझी
थोरवी याहूनही थोर आहे. किंभहुना वंशाच्या दृष्टीने पाहतां माझे पूर्वज
यादवांच्या पूवजांपूर्वीपासून अतुळ पराक्रमी व धर्मशील पृथ्वीपाति म्हणून
गाजठेळे आहेत. जाधवरावांचा वंश प्राचीन खरा; पण माझा वंद्य त्यांच्या
वंशापेक्षांही प्राचीन आहे. जाधवराबांना आपले पूर्वज कृष्णावतारापासून
मोजांवे लागतात तर माझा पूर्वेज कृष्णावताराच्याही पूर्वीचा दाशरथी राम
हाता. अथीत् कुलाच्या ह्टीने मी जाधवरावांहून श्रेष्ठ आहे. आणि पराक्रम !-
त्याविष्रर्यी मालोजीने स्वतःच आणकल्याविषर्यी निर्बाळा देण्याचे तेव्हां
कांहींच कारण नव्हतें. कारण प्रत्यक्ष जाधवरावदेखील मालोजीला पराक्रमी
पुरुष समजत, व तत्कालीन जनसमाजद्दी-जाधवराबांना एक बंडे मनसब-
दार म्हणून ओळखीत अतला तरी-मालोजीला पराक्रमी पुरुष म्हणून ओळखी,
याचा अर्थ जाधवराव कमी पराक्रमी होते असें नव्हे. पण समाजाने त्यांच्या
दौलर्ताचें जेबढें कौतुक करावें, तेवढेच-किंबद्दुना त्याहूनद्दी जास्त मालो-
जीच्या पराक्रमाचें कोतुक करावे. मालोजीने निजामशाहींत नोकरीपेशा पत्क-
रव्प़ापासून निजामशार्ह्दच्या धन्यालाही आपल्या पराक्रमाची साक्ष पटवून
दिली होती. व ह्वा मर्द मराठा गडी दिवसेंदिवस अधिकाधिक नांबारूपाला
येणार याविषर्यी कोणाला शका नव्हती. “इतकें सारं जरी खरे, तरी जनतेचा
आपल्या पराक्रमावर असलेला विश्वास आपणाला जाधवरावांशी सोयरीक
करणाच्या कामीं पुरा पडायचा नाह्दीं. तद्वतच आपण जॉंपर्येत पराक्रम गाज-
वून जाधवरावांच्या तोडीचे किंवा त्याहून थोर सरदार झाला नाहीं, तोंवर
आपणाला त्यांच्याशी बरोबरी कशी करतां येणार १' असा विवेक करून
मालोजीने “ जाघवरावांशी आपली सोयरीक होईल तर् फार उत्तम होईल
हा विचार कांहींसा कष्टाने मनांतल्या मनांतच जिरू दिला, ब आज आपळा-
एका सामान्य पाटलाचा-मुलगा एवढ्या मोठ्या मनसबदाराच्या मांडीवर बसून
त्याच्या मुछीशी रंग खेळतो आहे, यांतच तात्पुरते समाधान मानून घेत लॅ.
दरवारांत उत्सव चालला होता, त्याचे वणन कोठवर करावि ! एवढ्या मोठ्या
येभवशाल्त्रे जाधवराबांच्या बाड्यांतील उत्सब तो ! पण सामान्य वैभव-देखा>
व्यांच्याही थोबाडीत मारील असं एक मनोरम हृदय तेथे पाहून जाथवरावांना
देखील क्वणभर त्या महोत्सवाचा विसर पडला व त्या हृइयाकडेच पाहात रह्दांवलं
१९ शिवशाहीचा शुभशकून
“४१.४१.”
दाटले, जरस त्यांना वाटे तर्सच माळोजीलाही वाटले, व तर्सच दरबारांतील
इतर सर्व लोकांनाही वाटे. अप्सरांसारख्या सुंदर नर्तकी आपल्या कोकिल-
कंठाहूनददी कोमल व गोड अज्ञा आवाजाने बैठकखान्याच्या मध्यभागी अत्यंत
मनोरम अभिनययुक्त असं गायन-नतंन करीत होत्या; पण त्यादेखील मधून
मधून त्या मनोरम दृश्याकडे पाहात. सभेने त्यांच्या सौंदर्यावर-त्यांच्या आभे-
नयाबर--त्यांच्या कोकिळकठी गायनावर-त्यांच्या आलापांबर भळून डोळूं लागावे;
पण त्यांनी त्या हृरयाकडे पाहून डोलावे ! सुंदर रमणींचे लावग्य--दरशन, त्यांचे
मधुर गायन, आणि त्यांचा अत्युत्कृष्ट अभिनय यांसारखे रंगेल लोकांच्या
नयनांचे पारणे फेडणारे, त्यांना भुलबिणारे, त्यांना झुलविणारे, त्यांना डोल-
विणांरे, आणि ते अशा रंगपंचमीच्या महोत्सवांत-रमणीयत्ब दुसरं काय
असणार | पण त्या रमणीयत्वाचा रंग मनमुराद डेंटीत असतांनाही त्या
मनोरम दृइ्यांन तमाम दरबारी लोकांचे लक्ष आपल्याकड खेचून घेतलें होते.
असे ते हृद्य तरी कोणते £ साखरेहून अधिक गोड असा तो पदार्थ तरी
कोणता ! सभेतील नाचरंग, आमोदप्रमोद, या सवोवर तेथल्या तेथे स्भे-
तल्या सभेत मात करणारी अशी ती रमणीय वस्तु कोणती बरें असल ?
ते दृश्य जाधवरावांच्या मांडीवर खेळणाऱ्या दोघां बालकांचे होते.
जसा शाहाजी मदनासारखा सुंदर होता, तशीच जाधवरावांची लेक जिजाही
रतिसारखी सुंदर होती. मुलेच तीं; त्यांना जगाची काय पबा ! सारा दरबार
त्यांच्या ठीळा पाहाण्यांत रंगून राहिला होता, तर ती एकमेकांशी खेळण्यांत
रंगून राहिली होती, खेळतां खेळतां जाधवरावांच्या पुढ्यांत एक सोन्याचे
ताट गुठालाने भरलेले होते तिकडे त्यांचें लक्ष गेळे, दरबारची रिस्त अशी
की, प्रथम खाश्या स्वारीने गुलाल उधघळण्याला व रंग खेळण्याला सरुवात
करावयाची, व मग इतरांनी खेळायचे. पण त्या मुलांना ह्या दखारी
शिस्तीची काय पवा £ तीं दोघेही जाधवरावांच्या मांडीवरून खाली उतरली
ब ताटांतीळ गुलाल मुठी भरभरून एकमेकांवर उधळू लागली, त्यांनी
जाधवराबांबरही बेदरकारपणे हंसत हंसत रंग उधळला. खाशांर्नी अजून रंग
उधळायचा होत!; पण ती सुरुवात ह्या मुलांनी केळी, जाधवराब, मालोजी ब
इतर मंडळी तो देखावा पाहात होती. शाहाजी जिजाहून बयानें तीन वर्षोनी
मोठा, अथोत्ू कोण कोणाषर जास्त रंग उधळत अशा बालिश अहमहभिकेंत
रंगपंचमी १३
जिजाच हरली. शहाजीने तिच्यावर रंग उधळून उधळून इतकें हैराण केळे की,
अखेर ती हंसत खिदळत त्या रंगाचा मारा चुकविण्यासाठी डोळे चोळीत
चोळीत जाधवरावांच्या मांडीवर येऊन बसली. लगेच शहाजीही चटकन्
तिच्यावर रंगाच्या मुठी फेकीत जाधवरावांच्या दुसऱ्या मांडीवर जाऊन बसला.
जाधवराव अपत्यवात्सल्याने जिजाच्या हनुवटीला हात लावून म्हणाले,
६ जिजा ! तुला शहाजी नवरा पाहिजे का?”
जिजा चटकन् उत्तरली, “हो ! ”
तिचं उत्तर ऐकून जाधवरावांना मनापासून हंसू आलि, त्यांनी लगेच
शहाजीच्या पाठीवरून हात फिरवीत त्याला विचारल, “ काय रे! तला ही
बायको पाहिजे काय £ ”
शद्वाजी उत्तरला, “ हो!”
हीं प्रभोत्तरे ऐकून सव मंडळीला मोठी मौज वाटली. व जाधवरावांनाही
मौज वाटली, जवळच मालोजी बसला होता, त्याच्याकडे व सर्व मंडळीकडे
वळून ते म्हणाठे, “ हा जोडा फार छान शोभतो नाही! ”
सर्वजण आनंदान उत्तरले, “ हो ! जोडा फार छान शोभतो. ”
जो विचार थोड्या वेळापूबी माळोजीच्या मनांत आला होता, तोच
विचार जाधवरावांनीं सहज बोळून दाखविला. त्यांनी पूर्ण विचार करून ते
शब्द उच्चारले नसतील, सहज ओघानं विनोदाच्या भरांत त्यांच्या तोडून
शब्द निघून गेळे असतील, पण मालोजीला वाटलें, “ साक्षात् परमेश्वरच
जाधवरावांच्या मुखाने भाविष्यकाळांतील योगायोगाविषयी बोलला. आपण
आतांच मनांत जे इच्छिळे, त्याला परमेश्वराने मान्यता दिळी, अथीतू आपली
ती इच्छा अन्यथा नव्हती,” अश्शी स्वतःच्या मनाशी खुणगांठ बांधून
माळोजी उठून उभ। राहिठा व दरबारांतील सर्व ळोकांना उरेशून म्हणाला,
“६: मंडळी हो ! जाधवरावांचें बोलणे तुम्ही सवानी ऐकलंच आहे. आज
जाघवराव व आम्ही भोसले व्याही व्याही झालां, याला तुम्ही संबेजण
साक्षी आहां. ”
मालोजीचे बोळ ऐकून दरबारांत जमलेल्या सर्व लोकांनीं संमतिददीक मान
डोलवली.
पण जाधवराव मात्र कांहीं बोले नाहींत,
१४ शिवशाहीचा श्रुभशकून
तो र्ंगपंचमीचा दरबार मोठ्या थाटामाटाने पार पडला. ' आतां भोजन-
समारंभ उदयीक व्हायचा, त्याला सवोर्नी यावें, असं जाधवराबां्नी भर
दरबारांत स्व मंडळींना आमंत्रण दिले व तें सवार्नी मान्य केळ, पण मालोजी
मात्र उत्तरला, “' जाधवराव ! तुम्ही, आम्ही व्याही झालो, आतां आमचा
एकत्र भोजनसमारभ आपल्या मुलांच्या लझावेळी होईल.
प्रकरण दुसरं
रंगाचा बेरंग
तक्या लोंक|त जाधवराव व मालोजी यांचे जे सवालजबाब झाले ते गुत
द् थोडेच राहातात ! जेंव्हंची तेव्हां ती बातमी जाधवरावांच्या घरांत
कळली. ती ऐंकून म्हाळसाबाईना-जाधवरावांच्या पत्नीला-राग आला.
जाधवरात्र घरी येतांच तिने त्यांना विचारळें, “ जिजाचें ठम़ ठराविडे काय! ”
६ नाहीं, ”' जाधवराव उत्तरले,
६ नाही. कसे? आज दरबारांत काय काय गोष्टी घडल्या त्या माझ्य
कानी आल्या नाहीत अशी आपली कल्पना आहे की काय ? मला कळलें,
माळा!जी तर भर दरबारांत ' आम्ददी व्याही व्याही झालो ! असं बोठूनही
मोंकळे झाले. लोकांनी त्यांच्या म्हणण्याला मान डोलविठी, घ आपण तें
शांतपणानं ऐकून घेतलें, त्या अथी आपणांला ती गोष्ट आवडली असाच
अर्थ झाला नाही का?”
“६ असं करस होईल ! अक्या थट्टेंतल्या गोष्टी कोणी ग्रहीत धरल्य।
आहेत का!”
“ तृंच मी तरी म्हगत्ये, पग मालोर्जींचा मानस निराळा दिततो., उगाच
त्यांनीं उद्यां आपल्याकडे जेवायला यायचें आमंत्रण नाकारळें का ? आपला
खरोखरच तसा मानस नाद्दी ना? ''
रंगाचा बेरंग १५
५ नाही '” जाधवराव म्हणाले, “ म्हाळस ! मी इतका का वेडा आहे?”
तेच मी तरी म्हणत्ये, कुठें जाधवराव, कठे भोसले ! आपण त्यांना
अन्नाला लावले म्हणून मालोंजींना आजचे दिवस तरी दिसले. आमच्या
बरोंबरीचे निंबाळकर, शिरके, महाडीक वगेरे मातबर पादशाही नोकरांच्या
घरी मुलगे आहेत, तें सोडून असल्या दरिद्याच्या घरी कोण मुलगी देईल !
मालोजींना तरी कांही विचार पाहिजे होता. भर दरबारांत ' आम्ही व्याही
व्याही झालो ' म्हणतात याचा अथे काय! झाले ते झाले, पण आतां तरी
मी सांगत्ये तत॑ आपण कराल का!”
५ काय करू ? डु
“६ आतांच्या आतां मालोंजींना बोलावून आणून त्यांची नीट समजूत
घालायला हवी.”
£६ ठीक आहे.” असं म्हणून जाधवरावांनीं तिथल्या तिथे मालोजीला
बोलावणे पाठविले.
६: जाधवराव कश्याला बोलावीत आहेत ” अस नोकराने वर्दी आणली तेव्हां
मालोजीर्ने त्याला विचारे, नोकराने कानांवर हात ठेवठे, पण दरबारांत आपण
६ जाधव व भोसले आज व्याही व्याही झाले' असं जाहीर केल तेव्हां ज्या-
अर्थी जाधवराव कांहीं बोलले नाहींत, त्याअथी जिजा व इाहाजी यांच्या
विवाहाला मान्यता देण्याची त्यांची इच्छा नसावी असा मालोजीला संशय
आला होताच. शिवाय म्हाळसाबाईचा मानी व घर्मंडखोर स्वभावही त्याच्या
पूर्ण परिचयाचा असल्याने वेळीं जाधवरावांनीं ही सोयरीक मान्य केली तरी
म्हाळसाबाई त्यांत हटकून खो घालणार असे मालोजीला स्वझच पडले होते,
असे झाळं तर काय करायचे हा प्रश्न त्याच्यासमोर होताच. “' त्याच बाबीचा
खलासा करण्यासाठीं जर आपणाला जाधवरावांनीं बोलावलं असेल, तर
त्यांच्यासमोर आपण काय बोलायचे ! आपण माघार घ्यावयाची काय ? जर
आपण माघार घेतली तर दखारांत इतक्या मंडळीसमोर आपण जाधवरावांच्या
बरोबरीनं बोललो ते बोल फोल होते असं म्हणून इतके लोक आपल्या तोंडावर
पिचिपिचि थुंकतील ! आपली टर करतील ! मग असले अपमानकारक जिणे
आपण कशासाठी जगावे ? बस्स ! सोयरीक करीन तर जाधवरावांशींच करीन
अशा निगम्रह्माने मालोजी जाधवरावांच्या भेटोला गेला,
१६ शिवशाहीचा शुभशकून
जाधवराव या वेळीं आपल्या बैठकखान्यांत तक्याशी टेंकून बसले होते.
ते मालोजी आठेला पाहतांच नुसते “या मालोजीराव ! बसा ' एवढेंच म्हणाले.
शिष्टाचार म्हणून ते आपल्या बसल्या जाग्यावरून उठले नाहींत, बाजूला.
सरकलेह्दी नाहींत, किंवा नुसत्या हातानें त्याला गादीवर बसण्यासाठी सुच-
विलेंद्दी नाही. मालोजीला यांत अपमान वाटला, कारण जाधवरावबांचा
त्याच्याशीं वागण्याचा नेहमीचा परिपाठ असा नव्हता. मालोजी ह्या आपणांहून
कमी मानाचा किंवा गरीब म्हणून त्याटा उणेंदुणे लेखण्याचा दुजाभाव
आजर्वर त्यांच्या मनाला शिवला नव्हता. माटोजी आला म्हणजे ते जरी
बरोबरीच्या नात्यानें त्याला मान देग्यासाठा बसल्या जाग्यावरून उठत नसत,
तरी जरा सरकून उठल्यास!रखं भाःसवीत व हाताने त्याला आपल्याजवळ
गादीवर बसायला सुचवीत; मालोजी मात्र आपली पायरी ओळखन विन-
यशीलपर्णे त्यांच्या बरोबरीने तक्याला टेकून न बसतां गादीच्या टोकाला बसे.
पण ती इतर वेळेची गोष्ट झाली, आजची वेळ निराळी होती. आज ते
दोघेहि आपापल्या परीनं मानापमानाच्या इरेठा पेटले होते. आपल्या तोडून
चकून सोयरिकीचा शब्द निघून गेला, त्याचा फायदा घेऊन मालोजी आप-
ल्या्शी बरोबरी करायळा तयार झाला; हा त्यानं लहान तोडी माठा घांस
घेतला, ह्या त्याचा चढेलपणा आपण यापुढे असाच चाळूं दिला तर तो पुढे
आपणाला नडेल, म्हणून त्याला त्याच्या पायराप्रमाणेच वागविले पाहिजे, अशा
विचारानेच जाधवरावांनीं हेतुपुरःसर त्याला नेहमीप्रमाणे मान दिला नाहीं.
मालोजीला असा संशय अगोदरच आला होता; त्यामुळें त्याच्या मनाला हा
अपमान फार झोंबला.हीच दुसरी एखादी वेळ असती तरती मालोजीऱ्या ध्यानी-
मर्नीही आली नसती. पण ही वेळ निराळी होती. आपणाला जाधवराव
समान दजीचे मानतात कीं नाहीं, हें पाहाण्याची हा वेळ आहे हें माठोजीने
अगोदरच आपल्या मनाशी ठराविळें होतें. त्यामुळे जाधवरावांच्या बैठक-
खान्यांत पाऊल ठेवल्यापासून तो ते बोलतात कसे, पाहातात कसे, करतात
काय, यांच अत्यंत बारकाईनं निरीक्षण करीत होता. त्यामुळे जाधवराबांची
मीपणाची वागणूक त्याच्या तेव्हांच ध्यानी आली व॒शितावरून भाताची
परीक्षा या न्यायाने त्याने मनोमन ओळखले कीं, जाधव व भोंसले व्याही
व्याही होतील तेव्हां होतील; पण आज ते वैरी वैरी होण्याचा मात्र संभव झाहे,
रंगाच बेरंग १७
जीभ श् न डोही नज» का
जाधवरावांनीं मालोजीला नुसतें “ या बसा ” म्हटलें तेव्हां माळोजीला
पेंच पडला, बसा कुठें ! नेहमीप्रमाणे गादीच्या टोकार्ही बसावे तर ज्या
अथी जाधवराव मुद्ठाम आपला पाणउतारा करण्यासाठी गादीवर बसायला
सांगत नाहींत, त्या अथी आपण तरी नेहमीप्रमाणे तिथे बसून तेवढा तरी
मान त्यांना कां द्या ? ते तक््याला टेकून बसायचे व आपण त्यांच्या गादीच्या
टोकाशी बसायचे एवढा तरी उणेपणा कां पत्करा ! मान द्यावा व मान ध्यावा.
बस्स ! आपण बसूं तर जाधवरावांचे व्याही होऊन त्यांच्या बरोबरीनं
तक्याला टेकून बसूं; तोपर्यत त्यांच्या बैठकीवर बसायचे नाही.
मालोजीनें उभ्या उभ्याच जाधवरावांना विचारले, '। आपण कशाला
बोलावणे पाठविलें होतं ? ”
५: बोलावणे अश्यासाठीं पाठविळें ”' जाधवराव मालोजीच्या प्रश्नांतीळ
कर्डर्णा ओळखून कांहोसे वरमले व गादीच्या टोकाकडे-नेहमी मालोजी
जेथें बसे तिकडे-बोट करून म्हणाले, “पण तुम्ही बसा तर खरे अगोदर!
मालोजीनें जाधवरावांच्या ह्या ' बसा ? म्हणण्यांतील खोंच ओळखली.
त्यांचा हात नेहमींम माण तक््याशीं वळला नाहीं; गादीच्या टोकाकडे दूर
वळला, त्यावरून ' तुमची योग्यता माझ्यासमार इतक्या मर्योदेनं बसायची
आहे ' असे त्यांनी आढ्यतापूर्वैक दर्शविले. हें पाहून मालोजीला जास्तच
चीड आली. प्रथम जाधवराव नुसतें ' या बसा ' म्हणाले, त्या त्यांच्या
दाब्दांत भरलेली आढ्यता गर्भत होती; ती आतां आरशासारखी उघडी
झाली. त्या त्यांच्या आढ'यवतेला साजेसं उत्तर मालळोजीच्या तोंडून ओघांनच
बाहेर पडले, “' आमची योग्यता आपल्याबरोबर गादीवर बसायची नाहीं.
ती प्राप्त होईल तेव्हां गादीवर बसूं; तोंपर्यंत असच उभे राहूं. आपणाला जर
आम्ही हलक्या दर्जाचे वाटता, तर आम्ही तरी असला लोंचटपणा कां
म्हणून करावा?
मालोजीच्या ह्या बाणेदारपणाच्या उत्तराने जाधवराव खजिल झाले. त्यांनी
मालोजीच्या भाषणांतील बांक ओळखून तो विषयच सोडला व मुख्य
विषयाला हात घातला,
६ मालोजीराव ! तुम्ही आज दरबारांत व्याही होण्याची गोष्ट काढली-
“ गोष्ट तुम्ही काढली,” मालोजी जाधवरावांना नेमके शब्दांत पकडून
र्ट शिवशाहीचा छुभशकून
म्हणाळा, “ तुम्ही जिजा-शहा्जींचा जोडा कसा दिसतो असे मला व
सबोना विचारले, जोडा छान दिसतो असं सवाचे मत पडळे, व मलाही तो
जोडा छान दिसला, म्हणून तुमच्या शब्दाला मीं मान दिला.
“ कबूल ! गोष्ट आम्हीं काढली, पण थट्टेत आम्ही तर्स बोललो. म्हणून
तं खरं थोडच धरायचे !”
6 थट्टा? ही थट्टा? ” माठोजी इतका वेळ आपला राग आवरून धर-
ण्याचा प्रयत्न करीत होता; पण आतां तो त्याला आबेरेनासा झाला. तो
म्हणाळा, “जाधवराव ! तुमच्या- आमच्यासारखे कुलीन मराठे लोक जर
सोयरिकीच्या बाबतींत असली थट्टा करूं लागले तर तुमच्या-आमच्या
अब्रूची देखील थट्टाच होईल की !
जाधवराव व मालोजी यांचे संभाषण ऐकून म्हाळसाबाई बाहेर आल्या
व मालोजीला म्हणाल्या, “ मालोजीराव ! तुम्ही तरी कसे अते लहान तोर्डी
मोठा घांस घेऊं पाहाता हो ! माणसाने केव्हां झाळें तरा आपली पायरी
ओळखून वागायला हवे, ”
“मग वहिनीसाहेब ! तुमची मुलगी माशी सून व्हावी अशी अपेक्षा मी
धरली यांत मीं माझी पायरी काय सोडली १ तुमची दौलत मोठी ब माझी
दौलत लहान, म्हणून मी लहान कीं काय £ एरव्ही माझे कुलशील, माझ्या
घराण्याचा लौ$क-?
£ ते सोर मळा माहीत आहे, पण त्यांनींही सांगितळे ब मीही साफ
सांगत्ये, आम्ही तुमच्या घरी मुलगा देणार नाहीं. माझी जिजा जन्माला आली
ती कुणा उपऱ्या शिलेदार-बारागेराची बायको व्हायला जन्म'ठा| आलेली नाहीं.
बज्राघात ! म्हाळसाबाईच्या बोलांनी मालोजीच्या मस्तकावर जणूं वज्राघात
झाला. अखेर म्हाळसाबाईनीं मालोजीचे दारिद्य हेंच त्यांचे उणे काढल.
मालोजीचा पराक्रम, त्याचे कुलशील सवे कांही त्याच्या एका दारिद्यासमार
मातीमोल ठरलें. माळोजीच्या सवागाची लाही लाही झाली, तो जाधवरावांकडे
वळून म्हणाला, “ जाधवराव ! वहिनीसाहेब बोलल्या त्या बाईलबुद्धि म्हणून
बोलल्या. पण तुम्हांला देखील असंच वाटते का ! सांगा ! सांगा-तुम्ही पुरुष
आहां; पुरुषार्थ म्हणजे काय त्याची तुम्हांला चांगली पारख आहे. परक्रमी
पुरुषाला पुरुषार्थाच्या जोरावर तुमच्याएवढी मनसबदार्र च काय पण दुनियेची
रंगाचा बेरंग १९
“»४०//९-/ %./ ७.”
दौळतदेखील संपादन करतां येईल, पण पूर्वजांची दौलत कुणा नांवाच्या पुरुषाळा
पुरुषार्थ मिळवून द्यायला मात्र पुरी पडायची नाहीं. दौळत दौलत ही काय
सयीज आहे ! ह्या माठोजी भोसल्याच्या मनगटांत एवढे बळ आहे कीँ,-पण
जाऊं द्या! एकूण काय, जाधवराव ! तुम्हांला तुमचा शब्द पाळायचा
नाही ना?”
जाधवराव म्हणाले, “ मालोजीराव ! मी तुम्हांला एकवार सांगितले ना?
आम्ही काल बोललो ते थट्टेंत बोलला.
५ पण मा बोलली ते खर॑ बोललो; आणि तेंच पुन्हां बोश्तो. ह्या
मालोजीच्या नसांतून जर भोसल्यांचं खर रक्त खेळत असेल, तर तो सोयरीक
करील ती जाधवरावांशींच करील, इतकेंच काय पण अक्षी एक वेळ ईश्वर-
कृपेकरून येईल कीं, तेव्हां ह्याच जाधवांना आपला दौलतीचा सारा दिमाख
बाजूला ठेवून भोंसल्यासमोर माथा नग्न करावा लांगेठ, ” एवढें बोडून
मालोजी बाणासारखा तिथून निघून गेला.
त्या दिवशी माळोजीला चेन मुळींच पडले नाही. ““ अपमान ! आपण
गरीब म्हणून जाघवराबांनीं आपल्या मुलाला मुलगी देऊ केलेली नाकबूल
केटी; असला अपमान सोसण्यापेक्षां मरण आलेले काय वाईट ! ”
हा अपमानाचा डाग धुवून कसा काढावा ह्या चिंतेने माठोजीचे अंतः-
करण होरपळले जात असतां तहाच स्थितींत तो तडक हाहाजीला घेऊन
८ यापुढें जाधवगवांशी सोयरीक झाली नाहीं, तोंपर्यंत त्यांच्या हृर्रींत पाणी
देखील प्यायचे नाहीं ' अशा निर्धाराने दोलताबादेला गेला. पण तो गेला
तरी त्याची चिंता त्याचा पाठपुरावा करीत होतीच. ती त्याला स्वस्थ कसे ते
जरा देखील बसूं देईना. त्यांने आपल्या मनाशी कर कर विचार केला की,
ह्या अपमानाची परतफेड करायला उपाय काय ? पण उपाय कांही नाही.
आपण मोरे पराक्रम करूं, दौलत मिळवू, पुढे मार्ग जाधवरावांच्या तोडीचेच
काय; त्यांच्याहूनद्दी कांकणभर चढ असे मनसबदार होऊं, सरव कांही होईल.
पण त्याला अवधि लागेल, तेवढ्यांत जाधवराव जिजाचे लग्न दुसऱ्या एखाद्या
नवऱ्या मुलाशी लावून देऊन मोकळे होतील ब आपले सर्वत्र इसे होईल.
जातिवंत वीराला अपमान व अपजय हा मरणाहूनही जास्त तापदायक
असतो. मालोजीला जेव्हां या अपमानाचे परिमाज़न करायचा कांही उपाय
२० शिवशाही'चा शुभराकून
सुचेना, तेव्हां त्यालाही असल्या जिण्यापेक्षां मरण बरें असंच वाटले, आतां
मरायचे, अपमानाने काळे झालेलें तोड जगाला दाखवायचे नाहीं, अशा
निश्चय!नें तो अस्तमानाच्या समर्यी तसाच उठला व तरवार कमेरळा लटकवून
तडक आपल्या दोतमळ्य़ावर भगवतीचे एक लहानर्स देवालय होतें तिथे गेला.
आपण कुठें व कशासाठी जातो हं त्यांने घरांत कुणालाही सांगितले नाही.
माठोजीची त्या दैवतावर अतोनात श्रद्धा होती. कोणतीही महत्त्वाची
गोष्ट करायची झाली तरी तो त्या आपल्या शेतांतील भगवतीचा कोठ घेतल्या-
शिवाय कर्धीही करीत नसे, व देवीच्या कोलाचा प्रत्यय त्याला हातोहात पटेही.
पण आज मालोजी जो देवीपा्शी आठा, तो देवीला सांकडे घाळून
रडत बसण्यासाठी आला नाहीं किंबा आपला जाधवरावांनी अपमान
केला म्हणून त्यांचा सत्यनाश होवो अशी प्रार्थना करण्यासाठीही आला नाहीं.
आपला अपमान झाला खरा; पण त्याची भरपाई होण्याची शक्यता त्याला
दिसेना. आतां आपण मरायचें ते आपळे शिरकमल आपल्या आराध्यंदेव-
ताच्या चरणी अपण करून मरायचे अश्या निश्चयाने तो आज येथें आला
होता. जे यद आपल्या पराक्रमाच्या आटोक्यांत नाहीं, त्याविषयी देवीला
संकट घाळून तिला अपेशी ठरावैणें त्याला रुचले नाहीं. त्याने देवीसमोर
उभा राद्दून ध्यान करून हात जोडून अनन्य भावाने तिची करुणा भाकली,
आपली कमकहाणी अनन्यभावानें तिळा निवेदन केली, “' आई जगदंबे !
हा तुझा निस्सीम भक्त अश्या अपमानास्पद स्थितीत जगांत जिवत राहिला
तर त्यांत तुझ्या देवपणाची नाचक्की होईळ. ही देवी नवसाला पावत नाही
असे पाहून इतर भक्तजन तुझी भाक्ते करण्याला साशंक होतील, हा दोष
तुझ्यावर येऊं नये म्हणून मी माझं शिरकमळ तुझ्या चरणी अर्पण करता.
असे निर्वाणीचे बोल बोळून त्याप्रमाणे कृति करण्यासाठी त्याने आपल्या कम-
रेची तरवार उपसठी. आतां तो आपल्या मानेवर वार करणार तोंच-मालो-
जीच्या मानसमंदिरांत भगवतीदेवीच्या पाषाणमूर्तीनें डोळ्यांचे पाते लवते व
लवते तोंच चैतन्यमय देदीप्यमान असं दिव्य स्वरूप धारण केलें. त्या देवीमूर्तीचं
अप्रतिम लावण्य, तिने परिधान केलेली दिव्य शुभ्र वस्त्रे, सवोगावर बहुमाल
रत्नालंकार धारण केलेले, कुंकमाचा मंगळ मळवट भाळी चार्चिलेला, नासिकी
मनोमय दैदीप्यमान मुक्ताफळें विराजत असलेली, असं ते दीन घडतांच
रंगाचा बेरंग २१
४-४ “४ “7१-४४ -*१- “1-2 “*“"-:"५४१//'/*/९५ -< “741: ५४"*४
मालोजीची ]ुद्धबुद्ध त्याच क्षणीं लोपठी, त्याने डोळे मिटून घेते. त्याच्या
हातांतील तरवार गळून खालीं पडली,
त्या देवीमूर्तीने आपल्या निस्सीम भक्ताची ही विमनस्कता ध्यानीं घेऊन
अनुकंपापूर्वक त्याच्यापार्शी जाऊन त्याच्या मस्तकावरून हात फिरवून कोमल
आल्हाददायक दाब्दां्नी त्याला हांक मारली, '“ मालोजी ! मिऊं नकोस.
जिच्या ठायीं तुझी अनन्यसामान्य भाक्ते आहे, जिच्या चरणीं तूं आपलें
शिरकमलळ अपण करायला तयार झाला आहेस, तीच तुझी आराषध्यदेवता
देवी भगवती मी आहें. भिऊं नकास; माझ्याकडे पाहा.
मालोजीने कांहीशा भानावर वेऊन डोळे उघडले, तेव्हां भगवती देवी
त्रिभुवनमंगळ असे हास्य करीत प्रसन्न वदनानें आपल्याकडे पाहात उभी
आहे असें त्याला दिसले, त्यानं तात्काळ तिच्या चरणीं मस्तक नम्र करून
हांक मारली. “ आई !-?
माळोजीला आणखी कांहीं बोलायच होतें; पण त्याच्या तोंडून शब्दच
निघेना. त्याचा कंठ सद्रदित भावनांनीं दाढून आला. त्याच्या अंतःकरणांत
आश्चर्य, आनंद व श्रद्धा ह्या तीन पुण्यसरिता जोरानें वाहूं लागून त्यांच्या
एकत्रित संगमाचे आऊर उसळले, व ते अंतःकरणांत सामांवेना्स होऊन
नेत्रांच्या वाटेने त्या महापुरांतून आनेदाश्रेच्या जलधारा वाहूं लागल्या, देवीच्या
पायांवर त्यांच्या अश्रूंचा अभिषेक झाला.
देवीने एखादी आई आपल्या तान्ह्या मुलाला वत्सलतेनं उचडून घेते, त्या
प्रमाणेच मालोजीचें हात आपल्या हाती धरून त्याला वर उठविळे ब आश्रा-
सन दिले, '' मालोजी ! तुझी माझ्या ठारयीची अढळ भाक्ते पाहून मा प्रसन्न
झाल्ये आहे. तूं मागशील तो वर तुळा देऊन तुझे इच्छित मनोरथ पूणे
करायला मी समर्थ आहें. सांग, तुला काय पाहिजे?
माळोजीनें आपल्या थोरबीला साजेसे थार मागणे मागितठे, “ आई !
माझ्य़ा पराक्रमाला माझ्या मायदेशांत वाव मिळे, माझ्या थोर वंशाला साजेसं
देशकार्य माझ्या हातून होईल, माझ्या कुळांची इभ्रत टिकावी ब वाढावी
म्हणून मी स्भाबाने जे जे प्रयत्न करीन त्या त्या प्रयत्नांत मला यक्ष येईल,
माझ्या वंशांत गोब्राहमणप्रतिपाठन करणारा थोर अवतारी राजा निर्माण होईल,
तो दुष्टांचे निर्दाठन व सुशंचें संरक्षण करणारा असा परमप्रतापी चक्रवती
-& शिवशाहीचा शुभरकूनं
नपाति होऊन माझ्या वंशाची कौर्ते दिगंतांत अजरामर करील असा वर
मला दे. ?
“४ वत्सा ! तूं मागितलास तो वर मीं तुला दिला, आज साऱ्या भरत-
खंडांत अधम माजला आहे. ज्या ज्या वेळीं पृथ्वीवर असा अन्थपात होऊं
लागतो, त्या त्या वेळीं साधुसज्जनांच्या पारेत्राणासाठी व दुष्कृतांच्या निर्दी-
लनासाठी तर्सेच सद्धर्मांची पुनः संस्थापना करण्यासाठी परमेश्वराला अव-
तार घ्यावा लागतो, ती अवतार-बेळा आतां आली आहे तुला माझा असा
बर आहे कीं, श्रीशंकर तुझ्या कुळीं अवतार घेऊन हं कार्य करील. तो अव-
तारी पुरुष हककता होईल. ता धमीची विस्कळित झांठेळी घडी पुन्हां नीट
बसवून सर्व रयतेला सुखी करील, हें कार्य सुकर होण्यासाठी तुझ्या पराक्रमाला
संपत्ताची जोड पाहिजे; ती तुला तिथे मिळेळ. देवस्थानाच्या डाव्या
बाजूला एक वारुळ वाढलेले होते, तिकडे अंगुलीनिर्देश करून देवी म्हणाली.
त्या वारुळाच्या जागीं भूमि खोद, म्हणजे भूगभ,त तुला अगणित संपत्ति
लांभल. ती संपदा व ही सत्ता?” देवीने जवळच मालळोजीच्या हातांतील तरवार
तिथे गळून पडली होती ती उचठून मालोजीच्या हातीं देऊन सांगितले, “ हें
खडूग तुला सर्वत्र बिजयी करील. हा माझा प्रसाद आहे. तो कदापि अन्यथा
व्हावयाचा नाहीं. ?
एवढे बोडून देवी गुत झाली, व त्याबरोबरच मालोजी शुद्धीवर आला,
त्याने समोर पाहिले तो ती त्याला शुभाशीर्वाद देणारी चैतन्यम्रार्ति कोठें आहे !
नेहमीप्रमाणे जगदंबेची पाषाणमूर्ति मात्र त्याला दिसळी, पण आतां पूर्ण
जागेपर्णी त्याला वाटे कीं, ते सारें स्वझ होते पण तो तरी देवीचा साक्षात्कार
नसेळ कशावरून ? अशा आश्यापू्ण भावनेने त्याने देवीर्ने ज॑ बारूळ दाखविले
तंखराखरच तिथें आहे किंबा नाही याचा शोध केठा, तेव्हां तिथें वारूळ
होते. आतां त्या वारुळाच्या खाली भूगभोत द्रव्यसंचय आहे किंवा नाही हैं
पाहायचे अर्से ठखून तो ताबडतोब आपल्या घरी गेला, चार घरच्याच माण-
सांना बरोबर घेऊन मध्यरात्रीच्या सुमाराला हिलाल पाजळून तेथे आला.
बारूळ अर्थमुर्धे खणून होतें न होतें तो. एक मोठा भुजंग फाफावत जो
घारुळांतून बाहेर पडला तो वारुळासर्भावार विळखा घाडून वर फणा उभारून
बसला, ते अजस्र जनावर पाहातांच सवाना भय वाटे, मालोजीशिवाय
रंगाचा बेरंग २२
बाकीर्ची माणस “ साप ! साप ! ' करीत तिथून दूर पळाली, पण मालोजी
मात्र पळाला नाहीं, त्याला ऐकून माहीत होतं की, जिथे पुरातन काळाचे धन
पुरले असते, तिर्थे सर्प रक्षक म्हणून बास करीत असंतो. तो भलत्याच
माणसाला ते धन घेऊं देत नाही. आणि इथें ज्या अथी हा भुजंग आहे, त्या
अथी देवीनें सांगितल्याप्रमार्णे या ठिकार्णी धन असलेच पाहिजे व हा भुजंग
त्या धनाचा रक्षक असला पाहिजे अशी मालोजीची खातरजमा झाली, आतां
कसे करावे हा माळोजीला मोठा पेंच पडला. बरोबर आलिल्या माणसांनी प्रथम
त्याला सल्ला दिली की, धनाचा नाद सोडून निघून जावे, पण मालोजीला तें रुचेना,
कारण, त्याठा साक्षात्काराची प्रचींति पाहायची होती. बर; प्रयत्न करायचाच
तर त्या भजंगाला ठार करावे असं मंडळी म्हणूं लागला, पण तरस करणेही
माळ,जीला धोक्याचें वाटूं लागळे. कारण, असे रक्षक जे असतात, त्यांचा
छळ केल्याने ते आपला छळ करणाराला श्यापतात, त्या शापामुळें त्यांचा मग
निर्वेश होतो व त्या धनाचे कोळसे होतात, असा त्याचा विश्वास होता.
अश्या स्थितींत काय करावें याचा मालोजीनें थोडा वेळ विचार केला.
लगेच त्याच्या मनांत एक कल्पना आठी, तो त्या भुजंगाला हात जोडून
म्हणाला, “ प्रभुजी ! देवीने कृपावंत होऊन इथले धन मला दिले आहे ते
भ्रमाण आहे. तरी आपण कृपा करून हं वारूळ सोडून जावे ब मला धन
घेऊं द्यावे.
मालोजीची प्राथना कळली म्हणून असो कीं सहज असो, तो भुजंग तात्काळ
तेथून दूर झाडींत निघून गेला ब दिसेनासा झाला. तो जातो न जातो तोंच
त्या झाडीतून एक तरुण तेजस्वी तापसी माठोाजीपार्शी आला. त्याला पाहातांच
मालोजीला वाटलें, आतां जो भजंग गेला, तोच तर ह्या वेषार्न आला नसेल!
तो तापसी पुढें येतांच माळोजीने त्याच्या चरणांवर मस्तक नम्र केलें, ब
त्याची करुणा भाकली, “' स्वामिन्! देवीची आशा मला इथले धन घेण्या-
विषर्यी झाळी आहे. तं निर्विघ्नपणे माझ्या हार्ती लांगेळ असा मला आपला
आशीर्वाद असावा.”
तापसी मालोजीच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन म्हणाला, “' मालोजी ! ईं धन
तुझंच आंहे व ते तुला देण्यासाठीच मी इथे आला आई. पण ते तुझ्या
स्वाधीन करण्यापूर्वी तुला तुझ्या पूर्वजांची, ह्या धनाची व तुझ्या पुढी
२४ शिवशाहीचा शुभशकून
कर्तव्याची जाणीव देणें हे माझे कर्तव्य आहे. प्रभुआज्ञेने त॑ कर्तव्य पार
पाडायला मी इथें आली आहे. तुझ्याच एका पुरातन पूर्वजांन सांठविलेठे हें
धन आहे. तो परमप्रतापी ब धभशील असा होता पण यावनी सत्तेपुढें त्याचें
कांही न चाळून त्याला अपरिमित छळ सोसावा लागला; तेव्हां तो आपलें
राजवैभव सोडून स्वतंत्र हिंदु राज्य स्थापून यावनी अरिष्टापासून देवधमाचें
रक्षण करांबे ह्या इच्छेने गुसपणे हें धन घेऊन इथवर आला, पण यवनांनी
येथेह्दी त्याचा पाठलाग केला. तेव्हां त्यानं आपलें धन येथे गाडून ठेविले, ब
£ जो कोणी आपल्या वंशांतील चरित्रवान पुरुष यावनी सत्तेचा नाश करून
देवा धरमार्चि रक्षण करण्याच्या प्रतिजन पुढें येईल त्यानें हें धन घेऊन त्याचा
आपल्या प्रतिश्ञापालडनाकडे व्यय करावा. त्याला तें लाभेल, इतर कोणीं ह्या
धनाचा अभिलाष धरल्यास त्याचा समूळ सत्यानाद होईल व धन त्याच्या
हातीं न लागतां कोळसे त्याच्या हातीं लागतील ? असा दंडक घाठून यबनाच्या
हातून छळ सोसून प्राण सोडला. त्यानंतर आजवर अनेकांनी इं धन मिळ-
विण्याचा प्रयत्न केला; पण तो निष्फळ झाल. त्या पूर्वजाच्या वंशांत तुं
'्वरित्रबान पुरुष निपजलास म्हणून तुला हें धन लाभेल. पण तत्पूर्वी तूं ह्या
धनाच्या निमित्तानं तुझ्यावर पडणारी जबाबदारी ओळखली पाहिजेस.
मालोजी करद्वूय जोडून विनम्र भावाने म्हणाला, “' स्वामिन् ! मी अजाण
लेकरू ! देवीच्या कृपाप्रसादेकरून येथें हे धन घ्यावयाला आलों. स्वामींनी
मला माझ्या कर्तव्याची जाणीव करून दिल्यास मी ती आमरण यथामति
पार पाडीन.”
6 ऐक, विधिसंकेत असा आहि कीं, तुझ्य़ा वशी दाककर्ता धर्मसंस्थापक
महान् प्रतापी पुरुष अवतार घेईल व तो सध्यां सर्वत्र धमोच्छेद करणाऱ्या यावनी
स्तेला संपुष्टांत आणून स्वतंत्र इदुराज्याची संस्थापना करीळ, त्या अवतारी
पुरुषार्चे अवतारकार्य सुलभ व्हावे असे प्रयत्न सग हिंदूंनी आजपासून केले
पाहिजेत; त्या महापुरुषाच्या अवतारकार्याची भूमिका तयार करण्याच्या
उद्योगाला आजपासून लागलें पाहिजे, तुझ्या! वंशी हा अवतार होणार, म्हणून
तूं त्याच्या भावी साफल्यासाठी आजपासून मनोभावाने झटलें पाहिजे.
आज तूं यवनांचा ताबेदार आहेस. ही ताबेदारी तुला आजच्या आज
शुगारून देतां यायची नाहीं हे खरे, पण ह्या पारतंत्र्याच्या शुंखला
रंगाचा बेरंग २९५
॥७८..८७. ४५./४.४/ “0२ // ढे. 4१ _.%” १७.५७ ..” 7. ./..७/ 4२.४१ ४. ४०७. ४० ../०१% “7.४७ _.4४० ८४७ _ ०० ४७ ७.४ ४७ ७४ के. ०४. /_./ ७.४. "२... ४
आज ना उद्यां तूं नाही तुझ्या वंशजांनी तोडल्याच पाहिजेत; ब त्या
तोडण्याचा प्रयत्न तू यवनशचूंच्या गोटांत राहून केला पाहिजेस, ह्या
धनाच्या साह्यानं तूं पराक्रमी हो, यवनांच्या दरबारी आपले महत्त्व वाढीव,
त्या महत्त्वाच्या जोरावर महाराष्ट्रांतील इतर मातबर मराठा सरदार,ना आपल्या
काबूंत आण व सर्वोना संतोष होईल असे कर. देव देवाल्यांचे जीणीोद्वार
करून आपल्या वंश्याविषरयी महाराष्ट्र जनतेच्या मनांत प्रेमभाव उत्पन्न करून
स्वातंत्र्यासाठी त्यांच्या अंतःकरणाला एकस!रखी तळमळ लागून राहील असं
कर, महाराष्ट्रांत स्वातंत्र्याचा सूर्य तझ्या वंशांत उगवणार असा विधिसंकेत
तर आहेच. पण त्या बिधिसंकेंताची सांगता होण्यासाठीं पारतंत्र्यांत गांजत
पडलेल्या जीवांनी आपल्या प्रयत्नांचा शिकस्त ही केलीच प'हिजे, याप्रमाणे
वागण्याची शपथ घे ब मग हें धन मिळविण्याच्या उद्योगाला लाग, ?
मालोजीला त्या तापसी पुरुषाची ही भविष्यवाणी ऐकून किती संतोष
वाटला ! लगेच मालोजीने त्या साधु पुरुषाच्या चरणांना वदन करून तशी
शपथ घेतली.
££ आतां आपण हृ धन उकरून काढूं, ” म्हणून त्या साधूंन वारुळावर
पहिली कुदळ हाणून सुमृहूते करून दिला, व “' आता तूं निधास्तपणे येथ
खणून घन घे. तुला उपद्रव कदापि व्हावयाचा नाही '' असे आश्वासन
देऊन तो ज्या झाडीतून आला होता त्या झाडीत पुन्हा जाऊन दिसेनासा झाला.
नेतर मालोजीन त्याची माणसं दूर पळाली हाती त्यांना बोलावून आणलें.
ती प्रथम वारूळ खणायला तयार होईनात, पण मालोजीने जेव्हां साधु
पुरुषाने संबोधिठेला वृत्तांत निवेदन केला, तेव्हां त्याना धीर आला. लगेच
त्या सवोर्नी मिळून ते बारूळ खणून त्या खालची बरीच जमान उकरली,
तेंव्हा त्यांना तेथे मोहरांनी भरलेल सात हंडे सांपडले. मालोजीने प्रथम त्या
धनाला साष्टांग प्राणिपात करून मग ते बाहेर काढून घेतले, ब ही बातमी
दुसऱ्या कोणाला कळूं नये असा बंदोबस्त करून तो घरी आला. धरी
येतांना त्याच्या डोक्यांत प्रथम विचार आला ता असा, “' आतां तरी
जाधवराव माझी दौलत बरोबरीची मानतील कीं नाहीं!
शि. शु...
प्रकरण तिसरं
व्याही कीं वैरी ?
ज़ धवरावांनी रंगपंचमीच्या दिवर्शी मालोजीला आपणाहून हीन लेखन
त्याच्याशी सोयरीक करण्याचा इन्कार केला, तेव्हां हा मालोजी
एवढा पराक्रमी व भाग्यवान असेठ, तो पुढें नांवालौकिकाला येऊन
आपणालाही लाजवील, असे कुणी सांगितलें असतें तर त्यांनीं त्याला मखोत
काढलें असतें. पण पुढें जसजसे दिवलांमागून दिवस जाऊं लागले तसतसे
त्यांना मालोजीच्या अंगचे खरं थोरपण कळु “गळे. मालोंजीळा देवीच्या
कृपा-प्रसादाने अपरपार द्रव्यसयेचय मिळाला, मग त्याच्या भाग्यीदयाला काय
उशीर ! त्यानें त्या धनप्रास्तीचा कोणालाही पत्ता लागू न देतां त्याचा सदून्यय
करून देवीच्या व त्या साधुपुरुषाच्या आदेशानुसार धर्मकृलेही अनेक केलीं
ब पदरच्या खर्चाने पगारी शिळेंदार-बारमीर नोकरीला ठेवून मोठी मान-
मान्यताही संपादन कठी, अवघ्या चार पांच वर्षीच्या अवधीत मालोजीचे
प्रस्थ सववत्र इतके वाढले कीं, विचारायला नको. दानधम कोणी करावा तर
मालोजीरावांनीं ! पराक्रम कोणी करावे तर मालोजीरावांनीं ! ज्याच्या त्याच्या
तोंडीं मालोजी राजे-मालोजी नव्हे. मालीजी राजे धन्यता पावूं लागले, व
जो तो म्हण लागला कीं, मालोजीराजे आतां जाधवरावांच्या तोडीचे मनसब-
दार शोभू लागे, जाधवराबांनाही वाटूं लागलें की, मालोजी आतां बहुतेक
आपल्या तोंडीचा झाला, मालोजीला 'राजे' हा किताब बादशहाकडून अजून
मिळाला नव्हता; पण त्याची थोरवी पाहून जनताच त्याला आतां स्वखषीने
: राजे ) म्र्णूनच ओळखू लागली होती.
बस्तुतः जाधवराव हे तेंव्हांचे अहमदनगरच्या निजामशाहीतील वाजंत
गाजते प्रमुख सरदार. त्यांनीं आपल्या पराक्रमाच्या जोरावर बादशहाकडून
दहा ददजार स्वारांची सरदारी ब तिच्या निवोहासारठी मोठी जहागीरहदी मिळ-
बिली होती. त्यावेळीं मालोजी हा दोलताबादेजवळ वेरूळ येथे पाटील होता.
हा पाटीळ मोठा उमदा, तरुण व कर्तबगार आहे अस पाहून बादशह्वा-
पार्शी शिफारस करून त्यांनी त्याला आपल्या पदरी मागून घेतले. बादशहा-
व्याही कीं वेरी २७
कडून त्याला थोड्या स्वारांची सरदारकीही मिळवून दिली. मालोाजीच्या कर्त
बगारील!| मार्ग मूळ जाधवराबांनी करून दिला खरा; पण मालोजीच्या अर्गी
कर्तबगारी होती म्हणून त्याने त्या संधीचा आपल्या उन्नतीच्या कामी शक्य
तितका उपयोग करून घेतला. जाधवरावांनी त्याचा सोर्यारकीच्या प्रश्नावरून
अपमान केला; तिर्थेच त्यांच्या सेव्य-सेवक-संबंधाचा दोवट झाला. पण त्या-
मळे माळोंजीचा भाग्योदय न थांबतां उलट त्याला चढती कळा लागली. तो
स्वतंत्र झाल्यापासून त्याला निजामशाहीची विशेष सेवा करतां आली, निजाम-
शाह्ीच्या राजकारणांत त्यांन इळुहळु आपला शिरकाव करून घेऊन तिथं
आपला जम चांगळाच बसविला, * व अवघ्या चार पांच वषाच्या अबर्धीत
सर्वत्र एवढा दरारा उत्पन्न केला की, मालोजी हें एक बडे प्रस्थ आहे असें
खद निजामशहालाही वाटूं लागले. आणि आश्चयीची गोष्ट ही की, ह्या सर्व
गोष्टी माळीोजीन जाधवरावांची कुरापत न काढतां किंबा त्यांच्या वाटेला न
जातां केल्या.
जाधवराव जरी सोयरिकीच्या प्रश्नावरून मालोजी शा बिथरले होते,
तरी त्यांनाही मालोंजीच्या ह्या भाग्योदयाबशल हेवा दावा कधीही वाटला
नाहीं. उठट आपण जो वृक्ष लाबला, तो इतका फोफावला ब पुष्पफल-
ससृद्ध झाठा यांत त्यांना अभिमान वाटत्त होता. ते नेहमीप्रमाणे इतर
सरदारांबरोबर मालोजीलाही साळासाळ सणावारी बोलावीत; पग मालोजी
कर्थी भला तर नाहींच. पुढें पुढ तर मालोजी एवढें बड प्रस्थ झाल्या-
पासून जाधवराव व त्यांची स्त्री म्हाळसाबाई यांना असेही वाढूं लागले की,
मालोजोशी सोयरिक करण्यांत कमीपणा नाही, कमापणा असेल तर तो एकच
होता; माळोजी हा निजामशहाकडून जाधवरावांच्या तोडीचा मनसबदार
झाला नव्हता. पण म्हाळसाबाईच्या विचारे जाधवरांबार्नी शहापार्शी आपले
वजन खचे करून माळोजीला तेवढा मान मिळवून देण्याचंही ठराविलें होतें.
आतां आडकाठी असेल तर ती एवढीच होती की, आपण एकदां ज्या अथी
सोयरीक नाकारली आहे, त्याअथी पुन्हा मालोजीपा्शी ' आमची मुलगी
तुमच्या मुलाला करून ध्या ' असे तोंड करस वेंगाडावें ! तेबढा आपला
कमीपणा होऊं नये म्हणूनच शह्वाकडे मालोजीची तरफदारी करून त्याला
मेनसबदारी मिळेवून द्यायची, त्या उककारांनी मालोजी आपल क्रुणी झाला
२८ शिवशाहीचा शुभशकून
हॅ शी “ह "० १.०. >“ आ. -““-2- “ही >€-€५ ->77/ 7४” “१
ब आंपणाशीं सलोख्याने वागू लागला म्हणजे मानपमानाचा प्रश्नच मिटला,
असा जाधवराबांचा मानस होता
पण तेवढे श्रेय घेण्याचे जाधवराबांच्या कपाळीं नव्हत, त्यामळे त्यांच्या
विचारांतील गोष्ट कृतींत उतण्यापू्वींच मालोजीने निजामशह्वाला वश करून
घेऊन त्याच्यापार्शी सघान बांधले व त्याच्यापाशी तक्रार केली, “ आमची
कतेबगारी खाविंदांच्या नजरेला आढीच आहे, अशीच गादीची अखंड सेवा
करून गादीचे वैभव वर्धित करावे अशी आमची उत्कट इच्छा आहे. पण
आम्ही जशी गादीच्या इभ्रताची काळजी बाहतो तशीच आमच्या इभ्रवीची
काळजी खाविंदांनीं बाहिळी पाहिजे. तशी काळजी जर खाविंद बाळगणार
नाहींत तर आम्हांला याउपरी खाविंदांचे चरण सोडून जथे आमची बेनिगा
णार नाहीं तेथे जावे लागेल,
निजामशद्दाला मालोजीची ही तक्रार नजरेआड करतां येण्याजोगी नव्हती,
कारण आर्धाच विजापूरकर व दिल्लीपती यांच्याशी झगडतां झगडतां निजाम-
शाहीची परिस्थिति बरीच अडचणीची झाली होती; अशा वेळीं मोळोजीसारखा
पराक्रमी पुरुष नाराज होऊन गेला तर आपले मोठेंच नुकसान होणार, असे
पाहून शहाने माळोजीला विचारले, ““ मालोजीराव ! तुम्ही इतके नाराज कां
झालां तै सांगा म्हणजे आम्ही तुमच्या नाराजीचं कारण दूर करतो. ”
हाहा आपल्यावर खुदा आहे असे पाहून माळोजीला बोलायला जास्त
धीर आला. ब तो म्हणाला, “ खाविंद ! चार वबीपूवी जाधवरावांनी भर
दरबारांत आपली कन्या आमच्या मुलाला देऊं केली व रीतसर बोलणें झाले,
अर्से असतां मागाहून वचनाला फिरले, आतां त्यांनीं सोयरीक आमच्यारदी[ न
करतां दुसऱ्याशी केली तर त्यांत आम्हांला नामुःकी आहि.
£ असे आहे काय? ठीक आहि. आम्ही जाघवरावांची समजूत घालता.
अर्स म्हणून शहाने तिथल्यांतिथे जाघवरावांना बोलावून आणविलळे व त्यांना
विचारले, “* जाधवराव ! मालोजीराबांशी सोयरीक करण्याचे कबूल करून
भागाहून वचनाला फिरलां याचें कारण काय !
मालोजी समोर उभाच होता. त्याच्या देखत जाधवरावांना खोटें बोलतां
येण्यासारखे नव्हतें. वस्तुतः त्यांचेंही मत आतां पालटले होते. पण समोर
मालोजी उभा असतां आपण नाघार ध्यावी कशी ह्या अभिमानाठा बळी
व्याही कीं वैरी ? २९
पडून ते उत्तरले, “ खाविंद ! मालोजीराव मानमरातबाच्या व दौलतीच्या
दृष्टीनं आमच्या तोडीचे नाहीत. आम्ही त्यांना अन्नाला लावले, आमचे
आश्नित ते. आश्रिताकडे कन्या कशी द्याबो ! त्यामुळे आमच्या तोडीचा
एखादा मुलगा पाहून आम्ही सोयरीक करण्याचें ठरावेलें आहे. एरव्ही ते
आम्ही स्नेहसंबधी आहोच.
मालोजीच्या मस्तकावर पुन्हा वज्राघात झाला, आपण स्वपराक्रमावर इतके
नांवारूपाला आलो तरी अजून जाधवराव आपणांला मनसबदारीच्या अभावी
हिणवतात म्हणजे काय ! ज्या अर्थी त्यांच्या अंगी अजून इतका पीळ आहे;
त्या अर्थी वेळ पडली तर उघड्या*समरांगणावर देखील त्यांच्याशी दोन हात
करावयाचे पण त्यांचा मद उतरवून त्यांना आपणांशीं सोयरीक करण्याला
भाग पाडावयाचें; असेही माठोजीच्या मनांत आठे. पण बादशाहाने ज्या
अथी मध्यस्थी पत्करली आहे, त्या अर्थी त्याच्या मध्यस्थीचा निकाल लागेतां
आपण स्वस्थ राहिले पाहिजे असा विवेक करून तो तेव्ह्यं कांही बोला नाही.
शहाने जाधवरावांचें म्हणणें ऐकून घेतळें. त्याची अपेक्षा होती की, आपण
मध्यस्थी पत्करली हें पाहतांच जाधवराव अठरा बयादी लावण्याचें सोडून
ताबडतोब मालोर्ज!शीं सोयरीक करण्याला तयार होतील, पण त्याप्रमाणे
घडून न आल्याने शहाला राग आला, एकदां त्याच्या मनांत आले, तुम्ही
मालोजीशीं सोयरीक केठीच पाहिजे असे सत्तेने जाधवराबांना सांगितल्यास
नाकारण्याची त्यांची काय बिशाद आहे ! पण पुन्हा त्याने विचार केला,
इतकी सत्ता आपण जाधवराबांवर गाजवूं लागलो तर ते वेळीं बिथरायचे व
निजामश्ादह्दी एका बलाढ्य सरदाराला मुकायची. बरे; मध्यस्थी करूं नये
तर मालोजी हातचा सुटतो. अश्या स्थितींत काय कराबे हा पादशदह्याला मोठा
पेंच पडळा, अखेर जाधवरावांचे मनही दुखवाथचें नाहीं व मालोजीचे मनही
दुखवायचे नाही, अक्ला एक तोड त्याला सुचली. तो जाधवबरावांना म्हणाला
. “ जाधवराव ! मालोजी आपल्या योग्यतेचे मनसबदार नाहींत एवढेंच तुमचे
म्हणणें असेल, तर त्याचें निराकरण आम्ही करतो. मालोर्जीरनी आजवर
आमच्या पादशहातीची मनोभावाने सेवा करून चांगलाच नांबलौकिक
मिळाविला आहे. आमच्या राज्याच्या आबादानीसारठी तुमच्या दोघांही घरा-
ण्यांची एकी होणें ही गोष्ट आम्हांला अत्यंत दृष्ट वाटते, पण या संबधांत
३० शिवशाहीचा शुभराकून
तुमचा किंबा माठो्जींचा कमीपणा व्हावा अश्ञी आमची इच्छा नाही
यास्तव आम्ही आजपासून मालोजींना तुमच्या बरोबरीचे पंचहजारी मनसबदार
केळें आहे ब त्यांना तुमच्या तोडीचा ' राजे) हा किताब दिला आहे. तसंच
त्यांना साहेब-नोबत व मनसबदारीच्या खर्चासाठी शिवनेरी व चाकण हे
किले आणि त्यांच्या आसप.सचा मुलुख यांची जहागीर तोडून दिली आहे.
आतां तरी मालोजीराजांशीं सोयरीक करण्याला तुमची कोणत्याही प्रकारची
हरकत नाहीं ना???
जी गोष्ट जाधवराब इच्छोत होते तीच शहाने केली. शिवाय सोयरीक
न करण्यारचे एवढेंच कारण ते शहापाशीं बोटडठे होते. अथोतू आतां सोयरिकीला
नकार देण्याला जाधवरावांना तोंडच उरलें नाही. त्यांनी तेव्हांच होकार दिला.
झालें, लगेच दाहाच्या समक्ष जिजा व शाहाजी यांचें लम ठरलें, आपला
विजय झाला म्हणून मालोजीराजांना परमानंद झाला. जाधवरावांविषयी
त्यांच्या मनांत जी आढी बसली होती ती आतां दूर झाली. ते शहाच्या
समक्ष जाधवरावांना कडकडून मिठी मारून भेटले व म्हणाले, “'जाधवराव!
आमचा शब्द श्रीजगदंबेच्या कृपाप्रसादाने ब खाविंदांच्या मेहेरबानगीने खरा
झाला, ब आपली महृत्त्वाकाक्षाही पूर्ण झाडी. आतां आजवर झाल्या गेल्या
गोष्टी कोणीं मनांत ठेवावयाच्या नाहींत
यावर ' ठीक आहे? एवढेच जाधवराव बोलले. ते अर्थातच मन-
मोकळेपणानं बोलले नाहींत, मालोजीराजांना याचें क!रण कांही. कळेना.
पण त्या वेळीं त्यांनीं त्याविषर्यी जास्त चिकित्सा केली नाही. असलाच जाघव-
रावांच्या मनांत राग तर मागाहून लझसमारंभाच्या वेळीं त्यांची समजूत
करतां येई अश्या विचाराने तें स्वस्थ राहिले.
जिजा व शहाजी यांचें लम दौलताबादेतच मोठ्या थाटामाटाने पार
पडले, खुद्द शहाने लझ समारंभाला हजर राहून वधूवरांना बहुमोल वश्रा-
छंकाराचा आहेर केला व त्यांना आपल्या मांडीवर बसवून घेऊन आपल्या
हाताने त्यांच्या तोंडांत साखर घातली. पांच बर्षोपूवी जाधवरावांच्या वाड्यांत
रंगपंचमीच्या दरबारांत ज्या लोकांसमोर जाधवरावांनीं सहज थट्टेने ' जिजा
व शह्वाजी ह्या जोडा फार छान दिसतो नाहीं ? ? असे उद्गार काढले होते, व
ज्यांनीं ' होय, छान दिसतो,' अशी त्यांना संमति दर्शविली होती आणि
व्याही कीं वैरी ? ३१
मागाहून जाधवराव सोयरिकीला नाराज आहेत व मालोजी तर ही सोयरीक
करणारच असा हट्ट धरून बसला आहे असं पाहून जे मालोजीची आपसांत
टर करीत होते, ते सांरे लोक आज त्याच जिजा-शहाजीच्छा लमनसमारंभाला
हृजर होते. त्यांचें काय ! वारा वाहील तशा पाठ फिरवायची. मालोजीचा
पडता काळ होता तेव्हां ' हे लहान तोंडी मोठा घांस घेऊं पाहातात ' असं
म्हणून माळोजीची टर करायलाही त्यांची तथारी, व आज मालोजी ' राजे?
ब बडे मनसबदार झाले, त्यांनीं बोललेला शब्द खरा केला, म्हणून त्यांची
वाहवा करण्यालाही तथारी ! जाधवरावांची स्त्री म्हाळसाबाई हिचीही तशीच
अवस्था, आपणाला आपल्या तोडीचा नव्हे; आपणा डून सरस जांबई मिळाला
तेव्हां ह्या जांबयाला कुठें ठेवूं व कुठें न ठेवू असे तिला होऊन गेठे. चार
ब्षोपूर्वी माळोजीच्या स्त्रीकडे-दीपाबाईकडे “ ही माझ्या आश्रिताची बायको
म्हणून तुच्छतेने पाहाणारी म्हाळसाबाई आज त्याच दीपाबाईला ' माझ्या
जिजाला पदरीं ध्या. यापुढें तुम्हीच तिची आई ' असं म्हणून पदर पसरण्यांत
व ती वरमाय म्हणून तिचे पाय धुण्यांत घन्थता मानू ठागली. ठमसमारभांत
मालोजी राजे ब जाधवराव हे व्याहीव्याहा एका लोडाशीं बरोबरीच्या नात्यानें
बसलेले पाहून तिच्या डोळ्यांचे पारणे फिटले. असा सत्र आनंदीआनंद
झाला, वधूवरांची वरात शेंगारलेल्या हत्तीवरून मोरे बादशाह. थाटाने मिरवली,
यथाकाळीं गृहप्रवेश झाला.
एवढा टोलेजंग लग्नसमारंभ झाला, तरी जाधवराव कांहीच बोलले नाहींत.
ते इंसलेही नाहींत किंबा रुसलेही नाहींत, पण तिसऱ्या दिवर्शी वरपक्षाकडील
. भोजन समारंभासाठी मालोजीराजे जेव्हां जाधवरावांना आमंत्रण देण्यासाठी
आले, तेव्हां जाधवरावांनी आपले खरे स्वप प्रगट केले. त्यांनी मालोजीराजांना
.संतापाच्या भरांत स्पष्ट सांगितलं, “' मालोजीराजे ! तुमच्या घरी आम्हांला
अन्नग्रहण करणें नाही, . आज तुम्ही आम्ही व्याही-व्याही झालो तेंच वैरी-वैरी
झालो. आजवर आपला बेबनांब होता; पण वैर नव्हते, तं आज तुम्ही
संपादन केलें. तुमच्या घरी आम्हांला अन्नग्रहण करणे नाही,
मालोजीराजांना जाधवरावांचे हे बेबनावाचे अनपेक्षित बोल ऐकून अचंबा
वाटला. ते म्हणाले, ': जाधवराव ! अशा मंगल प्रसंगी असं अभद्र कां
बोलतां £ आपणाला इतर्के रागवायला क[य झाले! मा आपलें कोणते वैर
३२ शिवशाहीचा शुभराकून
च पी श्श शी ** ४ «८ «४
4“ १-१ ४56 * ऱ्ह वी
साधले ! अजूनही मी आपल्याशी सोयरीक करायला योग्य असा तोलाचा
असामी झालो नाहीं असा आपला समज आहे काय?”
: तर्स मी म्हणत नाहीं. इतकंच काय; पण मी आजवरज्याज्या गोष्टी
केल्या त्या त्या तुमच्या कल्याणाच्याच केल्या, तुमचे अनिष्ट मी कधींच
चिंतिळें नाही, उलट तुमच्य पराक्रमाचे, धडाडीचे व स्वतंत्र बाण्याचें कोतुकच
केळे, आणि तुम्ही थोड्या धीराने वागळां असतां तर आम्ही आपण होउन
शहापार्शी आमच वजन खच करून तुम्हांला आमच्या तोडीची मनसबदारी
देवविळी असती व मग आनेदाने तुमच्याशी सोयरीक केळी असती, पण
तुम्दी आमच्याविरूद्ध राहापार्शी च॒गल्या तरून त्यांच्या अशिसमोर आम्हांला
नमायला लावलें व शहांची थुंकी झेळून मनसबदारी मिळविली; ह्या अनुचित
कुतीनें तुमच्या आजवरच्या साऱ्या पराक्रमावर वब स्वतंत्र बाऱ्यावर पाणी
ळे, तुमचे आमचे पटले नाही असं घटकाभर धरून चाललें तरी आम्ही
उभयतांही अस्सल मराठे पडलो. आम्ही एकमक्तांचा मानभंग करायच्या दुष्ट
हेतूने परधर्मी शहाला बाबा मानायला तयार झाला तर त्यांत आमचा मरोठे-
पणा तो काय कायम राहिला? आमच्यासमोर-आपल्या अन्नदात्यासमोर-नमते
घ्यायला तेवढी तुम्हांला नामरकी वाटली व शहाची थंका झेलण्यांत मात्र भ्रषण
बाटल ! आमच्यासम,र तुम्ही आमच्याशी सोयरीक करण्याची सरळ इच्छा
दशविळली असती तर ती आम्ही संतोषान मान्य केटी असती किंवा आमच्यावर
मातच करायची होती तर उघड उघड समरांगणावर करायची होती व आम्हांला
पराभूत करून आम्हांला लाजवून, पाहिजे तर आमची दौलत जिंकून मग
आमची मुलगा मागायची होती. त्या पराजयांतही आम्ही आनंद मानला
असता, त्यांत आम्ही मेळा असता तरी कांही चिंता नव्हती, पण तुम्ही
आपल नाक कापून आम्हांला अपशकून केला, हा अपमान आमग्ही मरेता
विसरणार नाही
माठोजीराजांना अथातच जाधवरावांचे हे बोलणे रुचले नाही. कारण
त्यांना जाधवरावांची आजवरची कारकीर्द चांगली माहीत होती. जाधवराव
हे निजामशाहीतील मोठे मातबर सरदार होते खरे, पण त्यांची पराक्रमी
म्हणून जितकी ख्याति होती त्याहून ते निजामशाह्दीचे निःस्सीम राजनिष्ठ
सेवक म्हणून जास्त ख्याति होती, त्या सर्व गोष्टी आठवून मालोजी राजे
व्याही कीं वैरी ? ३३
ही 202
र नि अ अ कजी “ शं प
त्यांना म्हणाले, “: जाधवराव ! शाहासमोर मान नमविण्यांत आपणाला
नामोशी वाटते हे आजच आम्हांला नब्यांन कळे, कारण आजवरचा
आपला सारा जन्म जी हुजूर वृत्तीला साजेसाच गेला. तसली ' जी जी
मालोजीरावांनीं की केलीही नाह्दीं व पुढें करणारही नाहींत. शहाने आम्हांला
मनसबदारी दिली ती मेहेरबानीने दिली नसून आम्ही आमच्या पराक्रमावर ती
त्याला द्यायला भाग पाडली. नुसते हांजी हांजी करून आम्हांला वैभव
मिळवायचे असतं तर आम्हीं तें यापूवीच प्रात्त करून घेतलें असतें.
जाधवांनी तरी भोंसल्यांना खऱ्या मराठेगिरीच्या गोष्टी सांगायला नकोत.
पण तो वाद आतां खेळत बसण्यांत्त अर्थ नाही, कारण आतां आपण सोयरे
झाला. जाधव व भोंसले यांच्या दोन थोर घराण्यांचा हा जो संबंध यहच्छेन
जुळून आला आहे, तो फार मंगल मृहुतीवर घडून आला आहे. जाधवराव !
आतां तुम्ही आम्ही एक झालम तेव्हां एक अत्यानंदाची वाती तुम्हांला सांगा-
यळा हरकत नाहीं. आई जगदंबेचा आम्हांठा असा आशीर्बाद मिळाला
अहि की, आमचा पोत्र जो होईल तो श्रीसांबाचा अवतार परमपराक्रमी चक्रवती
रपे) असा होईल. ही गोष्ट जितकी आम्हांला भूषगावह आहे तितकीच
तुम्हांठाही भूषणावह. आहे. कारण त्यांत आपल्या उभयतांच्याही थोर
कुलांचा परम गौरव होणार आहे. आमची जिजी राजमाता झालेली पाहून
जाधवराव ! तुम्हांला धन्यता वाटणार नाहीं काय !
५६ असलीं थोतांडें मालोजी राजे ! माझ्यासमोर चालायची नाहीत.
असल्या लंब्या लंब्या थापा मारून आमची सहानुभूति तुम्हांठा संपादन करा-
यची आहे हें मी जाणतो ---”
“६ हां ! जाधवराव ! त्या सहानुभूतीच्या गोष्टी मात्र बोळ नका. आम्ही
आपल्याशी सलोख्याच्या गोष्टी बोलतो याचा अर्थ आपल्यासमोर सहानुभूती-
साठी पदर पसरता असा कराल तर फसाल. आम्ही सलोखा करण्याची
इच्छा करतो यांतही तुम्ही आम्ही व्याहा ब एकमेकांचे हितकर्ते म्हणूनच
बोलतो. सहानुभृति कसली घेऊन बसलां ? आणि माझ्या वंशांत माझ्या
सुनेच्या पोटीं शककती जन्माला येणार ही दाभवाती आम्ही आपणांला
सांगितली यांत आपणांला थोतांड कसले वाटले £ आम्हांला माहीत आहि,
३२४ शिवशाहीचा शुभशकून
०४% १-४ १.५१ “> “9 “ शश “५५-८७ “क -“२-./%*- १५” *.. क क्न्ट श४%*४ ॥१५८५%५/४* “५-४ २..९४-// 0१५” ४.५ 0८” ४५.४ ७४७ .८ 9. /0%./” चळ.
आमच्या वंशांत शककतो अवतार घेणार म्हणून आपणांला वैषम्य वाटतें
पण ज्या गोष्टी व्हायच्या त्या व्हायच्याच. टळायच्या नाहीत.
: मालोजी राजे! ह्या दहुलकावण्या कोणाला दाखवितां? आम्हांला ह्या
जाधवरावांना ? भगवान् श्रीकृष्णाच्या पराक्रमी यादववंशासमोर तरी तुम्ही
असली वाचाळता करू नका. असल्या थापांवर विसंबून आम्ही आमचा अपमान
विसरू असं कां तुम्हांला वाटते ! तुम्ही म्हणतां तसा अवतारी पुरुष जर
अवतरला तर ह्या यादवांच्या-जाधवरावांच्या वंद्यांतच जन्मेल व तुम्हां
भोसल्यांना आपल्यासमोर माथा नमवायला लावील.
“ जाधवराव ! ञ,ण जर बशाच्या 'थोरबीची गोष्ट बोलाळ तर त्याही
बाजूने आपले दांत आपल्या घशांत जातील. आपणांला आम्ही सामोप-
चारांनीं सांगितले व तेही आमच्या पदरचें सांगितले नाही; भगवती देंबीने
बर्तविलेळं भाकित सांगितले की, आमच्या वंशांत शककती जन्माळा आला
तरी त्याचे परममंगलळ मातृपद आपल्याच कन्येठा लाभणार आहे.
“ आमची कन्या ! आमची कन्या आम्हीं तुमच्या घरीं दिली तेव्हांच
मेळी असे समजतो. ती आतां जाधवरावांची जिजा राहिली नार्ही; भोसल्यांची
झाली. म्हणूनच आम्ही म्हणतो आमची जिजा मेळी व जिजाबाई भोसलीण-
आमची वैरीण जन्माला आली ! कुठें जाधव व कुठें भोसले ! मोरार्ची पिसे
शैपूटाळा चिकटवून कावळ्याला मार थोडेच होतां येतें £ ”
६ कुठें जाधब व कुठें भासले ! जाधवराव ! आपण आपल्या यादव-
वंशाचा अभिमान धरतां हे ठीक आहे. पण त्यावरून आपण भोंसल्यांना
कमी लेख पाहाल तर याद राखा, केव्हांही भोसलेच जाधवाहून थोर ब
प्राचीन आहेत. जाधव श्रीकृष्णाचे वंशज असले तर भोसले श्रीरामाचे वंशज
आहेत. बडीलपणाचा मान भोसल्यांचा आहे. म्हणूनच हककती अवतार
घेईल तो भोसल्यांच्या वंशांत घेईल. आपली पूर्वपुण्याई थोर म्हणून आपली
कन्या भोसल्यांच्या घरांत पडळी, पण आपण म्हणतां कीं ती मेढी! ह्वा
आपण भावी भूपतीचा व त्याच्या मातेचा अपमान करीत आहां. ह्या
पमानाची फेड तुम्हांला भोसल्यांच्या वंशासमोर मान वांकवून करावी
लागेल
शिवावताराचा पूवेरंग ३५
६ बस्स ! पुरे करा, माळोजीराजे ! तुमच्या ह्या वल्गना पुरे करा, उथळ
पाग्याला खळखळ फार असते, कोरड्या मेघांनाच फार कडकडाट करावासा
वाटतो. त्या पुढच्या गोष्टी आज बोडून काय करायच्या अहित ! तुम्ही
आम्हांला बोलावण्यासाठी आलां त्याचा जबाब आम्ही तुम्हांला सांगितठा;
पुरें झालें. !
६ ठीक आहे ! जाधवराव ! पाणी उथळ कोणते व खोळ कोणतें, कोरडे
मेघ कोणते व जलमेघ कोणते, याचा निर्णय आपल्या व आमच्या पुढच्या
तीन पिढ्यांत आपोआप होईल. जो कोणी जगेल बांचेळ तो पाहील.!
असे निर्वांणीचे बोल बोळून मालोजीराजे संतापाने हातपाय आपटीत तेथून
निघून गेले.
जाधवराव भोजनसमारंभाला न आल्यामुळें समारंभाचा विरस झाला
खरा; पण त्याला कांही इलाज नव्हता.
एकूण काय ! जाधव व भोसले व्याही व्याही झाले पण वैरी वैरी झाले.”
प्रकरण चोथे
शिवावताराचा पूवरंग
५७६ गोर | अग गोमती ! ?
“: औओ राणीसाहेब ! आल्यिं,-आल्यि.
गोमतीच्या उत्तराचा प्रतिध्वान पुरतेपर्णी शांत झाला नाही, तोंच गोमती
जिजाबाईच्या हांकेला त्यांच्या महाळांत येऊन हजर झाली.
५ काय आज्ञा आहे राणीसाहेब ? ?
“६: अग ! तुला स्वमञांचा अथ कळतो का!”
५६ कळतो थोडासा. कां? आज आपणाळा एखादे स्वभबिझ पडले
कीं काय!
६ हो |! पण तुला कळतें का! ”
३६ शिवशाहीचा शुभरकून
वशी
6 सांगा तर खरे ? मला कळलें नाही तर आपल्या राजोपाध्यांना विचारून
येऊन आपणांला सांगेन, सांगा तर खरे !
५ अग ! मी बाई, आज फार चमत्कारिक स्वमन पाहिलें. मा आपली
जागी झाल्य ता माझ्या संभाजीला जबळ घेऊन पलंगावर झोपल्या झोपल्या
बोलत होत्ये. तो एकदम संभाजी मार्गे पाहून ओरडला, आई ! साप! ”
५ काय, साप!”
.“ हो ! लगेच मी मांगे वळून पाहात्यें तर साप खराच ! आणि तो
देखील कांही लहानसान नाही ! केवढे ग बाई ते धूड ! त्यांने आपली
आपल्या सुपलीएवढ्या फणेची माझ्या मत्तकावर छाया धरली होती. मी
तै पाहून काय भ्याल्ये पण ! आधीं संभाजीला घेऊन पलेगाच्या खाली
उतरल्ये, आतां काय करायचे, असा मला पेंच पडला. स्वारी पलगावरच
झोपलेली होती. तिकडे हांक मारावी तर स्वारी दचकून जागी व्हायची
आणि उठतां उठतां त्यांच्या डोकीला फणा लागायची. मग मेला चावा
घेईल की काय कोण जाणे ! अशी भ्याल्ये मी. ओरडाओरड करावी तर तीही
पंचाईत ! महालाबाहेर येऊन कोणा नोकर-चाकरांना हांक मारून बोलवावे,
तर दृष्टीआड काय अनथ होईल नि काय नाही; नेम काय सांगावा !
५ खरेच राणीसाहेब ! मग आपण काय केलत!”
“£ अग ! मीं किनी, मनाचा घडा कीं केला आतां ह्या वैऱ्याला आपणच
मारल्याशिवाय गत्यंतर नाही---”
६ हो ! कारण एरव्ही हांक मारायची सोय नाहीं, बाहेर यायची सोय
नाही, तो मेला काय करता कोण जाणे ! आपण त्याला मारले तेंच चांगलें
झाळे.--
६८ अग पण----/*
६ काय ? तो मेला नाहीं ? मग पळाला कीं काय?”
“६ पण मार ऐकून तरी घेशील कीं नाही £ गोमती, ज्या त्या गोष्टींत
तुझा धममुसळेपणाच फार! ”"
जिजाबाईने अशा संभावना केलेली ऐकतांच गोमती तात्पुरती जरा वरमली.
तिची टकळी बंद झाली. शाष्टाचार ग्हणून तिने एवढच विचारले, “' बर;
पुढे काय झालें!
दिवावताराचा पूवेरंग ३७
“मी. किनीा, उश्याखार्ली स्वारीची तरवार होती ती इळूच हृठकेच
स्वारीला जागे देखील होऊं न देतां काढुन घेतठली--?
6 तरवार उद्यागतीं होती एकूण १ ” गोमती पुन्हा आपल्या बडबड्या
स्वभावाच्या पूवेपदावर येऊन म्हणाली, “' ती थोरल्या राजांची तरवार
असेल !
६६ हो .. १
': तरीच ! मठा तसं वाटतेच, थोरल्या महाराजांना म्हणे, देवी जगदंबेनें
ती तखार प्रसाद म्हणून दिली होती, ती त्यांनीं आपल्या अवसानकाळी
राजांना दिळी, आणि राजेदेखील तिला इतके जपतात म्हणायचे ! पलगावर
रात्री झोपी जायच्या वेळीं देखील तिला दूर विसंबत नाहीत. जसे कांही
राजाचे तिच्याशी लम़च लागलं आहे.
“६ अग |! पण-?
गोमती पुन्हां वरमली व म्हणाली, ““ तरवार उशाखालची काढून घेतली
नि पुढें काय झालें £
“: तरवार मीं घेतळी नि आतां त्या सापावर वार करणार, तोंच बाई !
काय चमत्कार ! तो आपली फणा डोलवीत ' मारूं नकोस ” असे मला सांगू
लागला !
£ काय? साप बोलला! ?
“अगहो!”
: हें मोठेंच आश्चर्य नाहीं का राणीसाहेब ! षेरे; पुढे £
:: सापाला वाचा फुटली, हें पाहून मी तर बाई ! अगदीं भांबावून गेल्ये,
आतां काय करावे हेंच मला सुचेना. मारावे तर तो म्हणता, मारू नको. बर;
सोडावे तर एवढ्या मोठ्या जनावराला जिवंत कर्से सोडायचे ? तो केव्हां काय
अनर्थ करील याचा काय नेम सांगावा £ *
“ सरेंच ! मग आपण काय कें १!
“६ मीं विचारे ' तूं कोण १ ' तेव्हां ' मी तुझा पुत्र ' अर्से तों बोलला
बाई!
6 खरेच !
“६ हो | पण ऐक तरी ! एवढ्याने कुठें शाळे आहे! तो आणखी मला
३८ शोवशाहीचा शुभराकून
५-५” & &€ $$ «८ «८ < /- ८“
म्हणाला, “' तुझ्या पोर्टी हाककती छत्रपति म्हणून जो अवतारी पुरुष जन्माला
येणार आहे तोच मी. मग मी. जव्हा याची खण काय असें
त्याला विचारले---?
£: पण एवढें बोलायला राणीसाहेब ! आपल्याला धीर बरा झाला?”
“६: चीर झाला म्हणजे ? अग ! अक्शा वेळी-प्राणांवर बेतायचा वेळ ती,
थीट न होऊन करस चालेल १? मीं न मिता सापाला विचारले, तूं सांगतोस
याला प्रमाण काय? “ यावर उद्यां सूर्यीदयाच्या वेळीं एक ब्राह्मण साधु येऊन
तुझ्या ओटींत अमृतफळ घालील, हे यचे प्रमाण ' असे उत्तर देऊन तो
पलंगाखाली उतरला व मी पाहात्य आहे तों डोळ्यांचें पाते लवते न लवंत
तोंच दिसेनासा झाला. मग मी स्वारीळा हातांनी हलवून जागी करू लागल्य,
तोच संभाजी जागा झाला व मला हांका मारू लागला. तेव्हां मी जार्गी
झाल्य,
“६ आतां राजेसाहेब शिंदखेडाहून आले, म्हणज त्यांना हें स्वम सांगायला
हवे. गोमती म्हणाली, '“' आपण स्वझ पाहिले तै पहाटेच्या प्रहरी.
५: होय, मी जागी झाल्य तोंच कोंबडा आरवलेला ऐकला.
६६ पहाटेच्या प्रहरी पडलेली स्वम़े हटकून खरीं होतात. स्वमांत असा साप
दिसला की. ओळखावे, त्या घरांत-त्या वंद्यांत पुत्रज्न्म होणार. शिवाय
आपणांला त्या सापानं सांगितलेंच आहे. आतां, तों साप जं बोंटला, एक
स्वामी येऊन अमृतफळ आपल्या ओटींत घालतील म्हणून, तो पण दाखला
पाहायचा आहे. ”
गोमती एवढे बोलते न बोलते तोच दुसऱ्या दासीनं-गेडकीने-येऊन वर्दी
दिली, “' राणीसाहेब ! बाहेर एक साघु आले आहेत. *
साधु आल्याची बात। कळतांच जिजाबाई हर्षित चित्ताने बाहेर गेली. तो
एक प्रौढ वयाचा जटावेषधारी साधु कांखेला झोळी, एका हाती झोळी, व
दुसऱ्या हार्ती कमंडळु असा दरवाजांत उभा ! त्या साधूच्या चयेवरील तपश्चर्येचे
तेज सूर्याच्या तेंजाप्रमाणे भासत होतें, ब त्याचे मुखमंडळ फुलठेल्या कमला-
प्रमाण प्रफुळ दिसत होते. कोणीही पाहाताच त्याच्या मनांत सच्छूदा उत्पन्न
व्हावी अशा त्या तपोमूर्तीला पाहातांच जिजाबाईला आनंद बाटता तर त्यांत
शिवावताराचा पृंवेरंग ३९
५०८४.” ४.” १५” ४-४ ४.७० ७-० -“ “% २.४ ७०” १४ फकट १४७० फल “** शी
नवल काय ? पहांटेचे स्वम त्यांना ह्यावेळी आठवले व तेच हे साधु-पुरुष
असावे असे तकानं ओळखून तिनं ओणवून त्यांना त्रिवार नमन केले.
५६ सुपुत्रासौभाग्यवती भव ! '' असा साघूर्ने आशीर्वाद दिला ब विचारले,
८: दशाहाजीराजे कुठें गेले? ”
जिजाबाई हात जोडून म्हणाली, '' शिंदखंडला कांही राजकारणाच्या
भानगडी मिटविण्यासाठी गेळे आहेत.
इतक्यांत गंडकीनें पुन्हा येऊन वर्दी दिली, “ राणीसाहेब ! राजेसाहेबांची
स्वारी आली.
:: स्वारी आलीच ! ” असे म्हणून, जिजाबाई जरा लाजून दोन पावळं
दूर उभी राहिली.
शहाजीराजांनी आंत थतांच प्रथम साधूच्या चरणांना वंदन केले.
“: राजा | तूं मला ओळखले नसशील?
“ स्वाभामह्ाराज ! क्षमा करावी, पण मी आपणाला ओळखले नाही
खर, ?” शहाजीराजे म्हणाले,
“८ बरोबर आहे. तुला आळख कोठून असणार ! पण तुझ्या वडिलांची
ब माझी भेट झाली होती. ”' साधु म्हणाले.
होय स्वामी महाराज ! मी बाबांच्या तोंडून एका तरुण साधुमहा-
राजांच्या भेटीविपर्यी ऐकले होते खरें, त्यांच्याच कृपेने आम्हांला हें वैभव
प्राप्त झालें.
“« तोंच साधु मी. मालोजीराजाला वर मिळालेला तू ह्यांच्या तोडून
ऐकला असशीलच ! ”
६ होय गुरुमहाराज ! ''
“ तो वर यडास्वी होण्याची वेळा आतां आली आहे. मालोजी राजाने
धन घेण्यापूवी शपथ बाहिलेली तुला सांगितलेली असेलच ! ”
£ होय. गुरुमहाराज ! त्या शपथेप्रमाणे माझे बाबा वागत आले व मोही
तसाच वागत असून पुढेंही वागेन.”
6 शभ भवतु ” असे म्हणून साघु जिजाबाइकडे वळला ब म्हणाला,
“ मुली ! श्रीगिवभगवान् तुझ्या उदरी अवतार घेणार आहेत. त्यांच्या
अंबताराचें परम मंगळ चिन्ह म्हणून-'' साधू आपल्या झोळींत ' हात घांडूने
४० शिवशाहीचा शुभराकून
एक श्रीफल बाहेर काढून शहाजी राजांकडे वळून म्हणाला, “ राजा ! आज
सोमप्रदोष, आज दोनप्रहरी तुम्ही उभयतां अभ्यंगस्नाने करून पोडशापचारे-
युक्त अशी देवपूजा करा व नैवेद्यार्थ ह श्रीफळ देंवाळा अर्पण करा. नंतर
प्रदोषकाळापर्यंत उपवास करून उपवासाचे पारणे फेडावयाचे तेव्हां हें श्रीफळ
फोडून त्यांतील प्रसाद उभयतांनी भक्षण करा. तुमच्या उदरी तुमच्या
अपेक्षेप्रमाणे व देवीच्या वरानुसार भगवान् अवतार घेणार हें तुम्ही जाणतांच;
ती मंगळ बेला आतां समीप आली आहे.” जिजाबाईकडे वळून साधु
म्हणाला, “' मुली, आजपासून पूर्ण नवमास नवदिन अतिक्रमण होतांच तूं
पुत्रवती होशील.”
राह्याजी राजांनीं साधूला श्रीफळाने युक्त अशा हस्ताने प्रणिपात करून ते
श्रीफळ जिज्ञाब्राईच्या ओटींत घातले. जिजाबाईनें ओटी नीट खोचून साधूला
बंदन केळे, साधु तिळा शुभाशीर्वाद देऊन भगवन्नामाचा त्रिवार घोष करून
तिथून निघून गेठा,
साधूशीं शहाजीराजांचे ब जिजाबाईचे काय संभाषण चालले होते तें
गोमती दरबाजाच्या बाहेर उभी राहून चोरून ऐकत होती. ती शाधु
दरवाजाबाहेर पडतांच ती आपला सुगावा लागूं नये म्हणून चपळाईने तेथून
बाजूला सरली. पण आरंभापासून अखेरपर्यंत तिच्या डोळ्यांत चौकसपणाचे
पाणी सारखें खेळत होते. साधू बाहेर जातांच गोमतीहीा त्याच्या मागोमाग
लगबगीने बाहेर जाऊं लागली.
गंडकीने तिळा जातांना पाहिलें व विचारलें, “गोमती ! इतक्या लगबगीने
कुठें चाललीस
गोमती ह्या प्रश्नाने जरा गोंचळल्यासारखी झाली. पण ती मोठी चतुर
ब प्रसंगावधानी होती. तिने 'चटकन उत्तर केळे, “' राणीसाहेबांना पहांटेला
स्वझ पडळ, त्या स्वमताचे फळ काय ते उपाध्येबुवांना विचारून येत्ये.
गोमती निघून गेली राणीसहिेबांच्या कामासाठी ती जाते आहे, शिवाय
ती राणीसाहैबांच्या मर्जीतील दासी, म्हणून गेडकीनेंद्दी तिची फारशी चौकशी
केळी नाही. पण तिला विषाद मात्र बाटला, विषाद अह्यासाठी वाट्ला कीं
आपण राणीसाहेबांची जुनी दासी, व गोमती नुक्ती आठां दिवसांपूर्वी
आलेली. अर्से असतां राणीसाहेबांची तिच्यावर इतकी मजी व विश्वास बसला,
शिवावताराचा पूदरंग ४१
५४.४०, ५./९ 0 . री 7१...” ,
गोमती येण्याच्या पूवी राणीसाहेबांची गंडकीवर फार मर्जी होती. असलें
कोणतेही खास राणीसाहेबांचे काम करायचे असले की, 'त॑ राणीसाहिबांनी
गंडकोलाच करायला सांगावे. पण गोमती आल्यापासून ता मनू पालटला
होता. गोमतीने आपल्या चतुरपणानं ब मधुर भाषणाने राणीसाहेबांना पूर्ण-
पणे भारून टाकलें होते, मग गंडकीला विषाद कां वाटणार नाही £ पण
गोमतीच्या ह्या अवचित भाग्योदयाबशळ तिच्या नांवाने मत्सराने बोटें मोडीत
बसण्यापलीकडे गंडकीच्या हातीं तरी दुसरें काय होते !
शद्दाजी राजे ' एका बाजूला निराशा व एका बाजूला आशा. आयुष्यां-
तील सर्वच क्षण सारखें नसतात * असे स्वतःशी पुटपुटत उभे आहेत, ताच
जिजाबाहला आपलें सुखस्वम राजांना केव्हां एकदां सांगेनसे झालं होतं. ती
त्यांच्या जवळ जाऊन म्हणाली, “' ऐकले का! मीपहांटेला एक चमत्कारिक
स्वझ पाहिळे, त्याचा दाखला हा असा हातोहात पटला.”
:: कोणते स्वम तुम्ही पाहि १” शहाजीराजांनी कांहीद्या चिंतातुर
स्वरांत विचारलें.
जिजाबाइंळा शहाजीराजे कसल्या तरी चिंतेत आहेत एवढें त्यांच्या चर्ये-
वरून ओळखतां आळे. शिंदखेडला स्वारी गेळी होती, तिकडे सासरे-
जांवई भांडले तर नसतीळ ना, अश्ीी अमंगळ हाका तिच्या मनांत
प्रथम उभी राहिली, ती म्हणाठो, ““ इतकी चिंता कसळी आपल्या जिवाला
लागून राहिली आहे ? शिंदखेंडला जायर्चे झालें होतं तिकडे कांही कारण
घडलें वाटते १”
५: कारण घडलें तर ! ”
६८ तं कोंणंवे "8
:: तं मग सांगता. पण अगोदर तुम्ही तुमचे स्वभ तर सांगा ! '' असं
सांगत राजे आपल्या महालाकडे निघाळे. जिजाबाई त्यांच्या मागोमाग गेठी.
शि. शु....४
पकरण पांचवे
तेव्हां आणि आतां
व चकतांना दौलताबाद येंथील शह्ाजी-जिजाबाई यांच्या ठमममंडपांतून
11 दासदार्सीनी व विविध वैभवांनी युक्त अद्या वाड्यांतील
रंगमहालांत आणून सोडल्याने एथल्या लेकुरवाळ्या जिजाबाईला पाहून
परक्यासारखे वाटेल; पण तर्स वाटावचे कारण नाहीं, संभाजी हे शहाजी --
जिजाबाई त्यांचे प्रथम पुत्रर्न होय, जिजाबाई व शहाजीराजे यांचें लयन
झालें तेव्हां ह्या टोलेजंग वाडा-ज्या वाड्यांत आज जिजाबाईसाहेब आपल्या
दासीर्शी स्वझाविपर्यी बालत बसल्या होत्या, तो वाडा-तिर्थ नव्हता. तो
शहाजीराजांचे वडील मालोजीराजे यांनी मग बांधला. हा वाडाच काय,
पण शाहाजीराजांच्या लमापासून आज पाव शतकाच्या काळांत आणखी किती
नव्या गोष्टी घडून आल्या होया.
जाधवराव व माळीजीराजे यांचा शाहाजीराजांच्या लाच्या वेळीं जों
बेबनाव झाला, तो आज पाव शतकापथत कायम होता इतकेंच नव्हे, तर
असेंच कांही योंगायोग घडत गेले की, तो बेबनाब माठोजीराजांच्या हयाती-
पर्यंत तर टिकलाच; पण कालांतराने त्यांचे अवसान झाल्यावर त्या बेबना-
वाच्या सैतानाने मालोजीराजांचें झाड सोडून शहाजीराजांच्या झाडाचा
आश्रय केला. दाहाजीराजाचे लम्न झालें तेंब्हा अहमदनगरचे राज्य काय
किंवा विजापूरचे राज्य काय, दोन्ही राज्ये मोडकळीला आलीं होतीं.
दिल्लीच्या तख्तावर परमप्रतापी अकब्ररबादशहा तेव्हां विराजमान असून तो
ह्या दोन्ही राज्यांना कायमची मूठमाती देऊन त्यांना आपल्या पादशहातींत
सामी करून घेंग्यासाठीं टपून बसला होता. ते कार्य अकबर बादशहाचा
शहाजीच्या लम्नानेतर एका वषान अंत झाला तेव्हां सिद्धीला गेलें नव्हते
खरं; तरी पण त्याच्या पश्चात् त्याचा पुत्र जहांगीर आणि त्याच्या अंतानंतर
जद्दांगिराचा पुत्र शहाजहान हें जे बादशहा दिल्लीच्या तख्तावर विराजमान
झालें, यांची दृष्टीदेखीलळ अहमदनगर व विजापूर यांच्या नाशावर
७.
निश्चयपूर्वक खिळून बसली होती. ती दिल्लीच्या बादराहांची सद्दोची वेळ
तेव्हां आणि आतां ४३
होती म्हणूनच कीं काय, त्या बादशहातीशी टकर देऊन टिकण्याला पुर
पडण्याजोंगे सामथ्ये अद्दमदनगर किंबा विजापूर यांपैकी एकाही राज्याच्या
धन्याच्या अंगी उरले नव्हते. शित्राय दिछीच्या बादशह्ातीशिवाय गोंग्याकडे
त्यांना पोर्तुगीजांचा नवा शत्रु निर्माण झाला होंता व तो त्यांना जजर करून
सोडीत होता. दिलीच्या मोंगल बादशाहांतींत काय किंबा अहमदनगर आणि
विजापूर ह्या दक्षिणेतील मुसलमानी राज्यांत काय, राज्य असे मुसलमानांचेच.
ते जते ब हिंदु जित ! त्यामुळे कोठेंही गेळे तरी पळसाला पानें तीनच; हिंदु
धर्म हिंदु रवत यांचा त्रातापाता कोणी नाही. अहमदनगरकर व विजापूरकर
यांच्या पदरीं अनेक मराठे सरदार मानमान्यतेनं मनसबदारी सांभाळून होते.
त्यांतळे कांदी पराक्रमीही होते. पण त्यांच्या पराक्रमांची परिसीमा आपल्या
मुसलमान मालकांची मर्जी राखून, त्यांच्या राज्यांत आबादानी रह्ठावी यासाठीं
खपून आपली मनसत्रदारी कावम कशी राखावी किंवा कशी वाढवावी एथवरच
होती. ह्या तांबेदारीची खरी चीड अहमदनगरकरांच्या पदरी असलेल्या
जाधवराव व भोसले ह्या दोघां मनसबदारांना तरी असायची, कारण मुसल-
मानांनीं हिंदुस्थानांत आपल्या राज्य-विस्ताराचा व धर्म-विस्ताराचा धुडगूस
सरू केला, तेव्हा दक्षिणेतील देवगिरीचे यादव राज्य व उत्तरेतील उदेपूरचे रजपूत
राज्य ही हिंदु प्रमख राज्ये होती, व जाधवराव आणि मालोजीराजे भोसले हे
अनुक्रम ह्या दोन राज्यांचे वंशज होते. पण ह्या दोघांच्या मनोवरत्तींतही जमीन-
अस्मानाचं अंतर होते. जाधवराव स्वभावतःच नेमस्त प्रकृतीर्ष, आपली
दौलत, आपलें कुटुंब, आपले मानमरातब तेवढे पाहाणारे असल्याने ते
निजामद्याहोीचे एक आधारस्तंभ होते. त्यामुळें त्यांच्या डोक्यांत हिंदु-
साम्राज्याची कल्पना अजून वाढीला लागणे फारसे संभवनीय नव्हते.
अहमदनगरकरांच्या पद्री माठीजीराजे भोंसले मात्र तडफदार मराठा सरदार
होते. तेदेखीळ जाधवरावांप्रमाणेंच अहमदनगरकरांचें ताबेदार खंरे; पण
जाधवराबांना ती ताबेदारी मनांत जांचत नंस व मालोजीराजांच्या मनांत ती
जांचत होती, एवढाच काय तों फरक !
मालोजीराजे जरी जाधबराबांच्यानतर उदयाला येऊ लागले तरी थोड्याच
काळांत ते जाधवरावांपेक्षा जास्त प्रमावशाली झाले. त्यांनीं अनेक सत्कृत्ये करून
€
रयतेची सहानुभूति आपल्या बाजूला खेचून घेतली, व पराक्रमाच्या जोरावर
२७ ७१)
४४ शिवशाहीचा शुभराकून
*.५४”-€५८« ““£-/<“><५८-५८५८/५/ >>: “>> > "४४ “> रह“ >“ -“><> -€-“-> “-“<-“-“- “€ “ “*५€-“-४ > ग. १४ ४ /-€ ४4-८१ /५८/४५/-%
ह्र
राजदरबारींदी चांगळीच मानमान्यता संपादन केली. इतका की, त्यामुळे
जाधवराव कर्धा कधी फिक्के पडूं लागले.
जसा सिंह तसा सिंहाचा छावा या न्यायाने मालोजीराजांच्या निधनानंतर
दाहाजीराजे “ बापसे बेंटा सवाई ' शोभू लागले, ' तुझ्या वंशांतील तुइ्य़ापासून
तिसरा पुरुष जो निप्जेळ तो शिवावतार शककती परमपराक्रमी छत्रपति
निपजेळ ' असा देवीन जो मालोंजीठा वर दिला होता, त्या वराचे प्रत्यंतर
आपणाला आपल्या इयाताींत पाहावयाला सांपडणार आहे असा शहाजाराजांना
विश्वास होता. शहाजीराजे जन्मतःच चतुर व पराक्रमी होते. त्यांच्या वाढत्या
पराक्रमाने निजामशाहीत त्यांच्यावाचून परान दळेनासे झालें
पण शहाजीराजे एवढें कीर्तिवंत ब संपन्न झाले, तसा त्याबरोबरच त्यांचा
दक्ुुगणही वाढूं लागला, जाधवराब हे त्यांचे सासरे; पण जाधवांपेक्षां भोसठे
थोर ठरतात, हें त्यांना सहन होईना. शहाजीराजांनी अनेकवार जाधवरावांना
आपले जीवितकार्य समजावून सांगितलें; पण ' हा एवढासा पोर मळा हिंदवी
-साम्राज्याच्या व हककती छत्रपति आपल्या उदरीं थेणार अश्या काय गप्पा
सांगतो आहे ! ' अशी त्यांची जाधवरावांनी हेटाळणी केली. खुद्द जाधवराव
-दाहाजीराजाचे सासरे राजांशी इतक्या तुटकपणें वागतात, असं पाहून राजांचे
तेज ज्यांना सहन होत नसे, अर्कषी अनेंक दिवाभीते आजूबाजूला होतींच,
त्यांनी राजांच्या विरुद्ध कारस्थाने करण्याच्या कार्मी जाधवरावांचा उपयोग
करून घेण्याचा उपक्रम सुरू केला. ह्या आगलाव्या लोकात निजामशाहीतील
बरेच बडेबडे हिंदुमुसलमान सरदार व खुद्द दिल्लांचा बादशह्ाा आणि त्याचे
हस्तक सारख्याच खनशीपणाने सामील होते. निजामशाहींतील मुसलमानांना
वाटे कीं, आम्ही एवढे एकाहून एक रथी महारथी निजामशाहींत असतांना
बादशाहाने शहाजाराजांसारख्या एका काफिराच्या तंत्रांन राज्यकारभार हांकावा
म्हणजें काय बिद्याद आहे ! त्यांतच अहमदनगरचा बादशद्द वारला व नवा
बाददशहा गादीवर आला. शहाजीराजे आपल्या कर्तेबगारीनं या बादराहवाचें
बजीर झाले. अल्पवयी बादशहाला माडीवर घेऊन तख्तावर बसून सव राज्य-
कारभार पाहूं लागले, तेंव्ह्यां तर त्यांच्या मत्सरी कपूच्या संतापाला पारावर
उरला नाहीं. त्या सवोना असे भय वाटूं लागलें की, शहाजीराजे असेच
शिरजोर झाले, तर उद्यां ते स्वतःच तख्ताचे राजे होतीठ. शिवाय माळीजी- .
तेव्हां आणि आतां ४५५
४४/४४/४५१४ ४७” ५२-४० “४५/४४/४४४५ ४-/% ४४-४५ ४/४४/४-४- ४ “४५-४८. “४४४१५.”
"२५./९%५.
राजांच्या वंशांतील तिसरा पुरुष हककता छत्रपति होणार ही जनवाती झाली
असल्याने तो छत्रपति हेंच तख्त बळकावून बसेल को काय, आणि तसे
झालें तर मग निजामशाहीत आपली प्रतिष्ठा ती काय राहिळी ? असं सवोना
भय वाटूं लागले, ह्या भयाचे समूळ निरसन करायचे तर शाहाजीराजांचा
निजामशाहींतून उठावा केला पाहिणे असें शहाजीराजांच्या सवे प्रतिस्पध्याना
वाटूं लागले. मग जो तो आपापल्या परीने त्या उद्योगाला लागला.
शहाजी-जिजाबाईच्या लमानिमित्त भोजनाचे आमंत्रण देण्यासाठी
मालोजीराजे जाधवरावांकडे गेळे होते; तेव्हा जाधवरावांनी मालोजीचा
धिक्कार करून ' तुम्हां भोसल्यांना मी जाधवराव, माझ्यासमोर मान नमवा-
यला लावीन ' असा पण मिशीला पीळ भरभरून केला होता. तो पण
मालोजीराजांच्या हयातीत तर सिद्धीला गेला नाहींच पण पुढें माळाजीराजांच्या
पश्चातू जाधवरावांनी निजामशाहीत वजिरी मिळविण्याचे आटोकाट प्रयत्न केल;
पण अनेक कडव्या मुसलमानांनी त्यांना यश येऊं दिले नाही. त्यामळ ' मी
वजीर होऊन भोसल्यांना माझ्यासमोर नमायलठा ठावीन ? हा पण तिद्धीळा
जाण्याची आशा त्यांना दिसेना. बादशहाच्या निधनानंतर बेगमेने इतर कार-
भारी मंडळीच्या सल्ल्याने व शहाजीराजांची कर्तबगारी पाहून त्यांना वजीरपद
दिळें व शहाजी रजे छोट्या बादरहाठा मांडीवर घेऊन तख्तावर बसूं
लागले तेव्हां तर दरबारी शिरस्त्याप्रमाणे बादशहाला कुर्निसात करतांना
बादराहा शाहाजीराजांच्या मांडीवर बसलेला म्हणून त्याला कुर्निसात करणे
जाधवबरावांना प्रात होते. शहाजीच्या लमप्रस्गी “ तुम्हां जाधवांना आम्हां
भोसल्यांसमोर मान नमवावी लागेळ, व मी म्हणतो याची प्रचीति माझ्या
तीन पिढ्यांत तुम्हांठा पाहायला सांपंडेळ ' असं मालोजीराजे आवेशाच्या
भरांत बोळून गेळे होते. ती प्रचीति पाहाण्याचा प्रसंग जाधवरावांच्या वांस्याळा
आजच येंऊन ठेपला, जिथे सोनं वेंचीन अशी ईषी धरावी, तिर्थ गोंबऱ्या
वेंचण्याचा प्रसंग आल्याप्रमाणे जाधवराबांना ही परिस्थिति अपमानकारक व
दुःखदायक वाठूं लागली, ' अद्या अपमानास्पद स्थितींत राहाण्यांपक्षां-भासले
आपले प्रतिस्पर्धी, त्यांच्यासमोर मान नमविण्यापेक्षां-आपण मोंगळांना जाऊन
मिळणे अधिक हिताचे होय; सेवाच करायची तर दिल्लीच्या तख्ताची
सेवा करणें जास्त युक्त, कारण तें तख्त आपल्या पूर्वजांचें-मूळचें यादव-
४६ शिवशाहीचा शुभरकून
वंशाचे आहे. आज त्या तख्तावर मोंगल बादराहा शहाजहान राज्य करीत
असला तरी तें तख्त मूळ आमचें यादवांचे, अथोत् त्या तख्तांचे वैभव
वाढवून झाडून साऱ्या लोकांना त्या तख्ताळा मुजरा करायला लावणें
म्हणजे यादववंशाची श्रेष्ठता मान्य करायळा ठावणेंच होय?
अश्या विचाराने जाधवराव ताबडतोब निजामक्याही सोडून दिलीच्या
बादशहाला जाऊन मिळालें. दिलछ़ीच्या बादशहाला विजापूर ब अहमदनगर
हीं दक्षिणेतील दोन्हीं राज्ये बुडवून मोगलसाम्राज्याची वाढ करायची अना-
वर इच्छा होतीच. त्या इच्छेच्या पूतींसाठी जाधवरावासारखीं बाहुली, जेवढी
हातीं सांपडतील तेवढी त्याला पाहिजेच होती.
शहाजहान बादशहाचा शहाजीराजावर राग अशासाठी को, निजामशाहीचे
रक्षण करणारा धडाडीचा असा तेवढाच एक पुरुष निजामशाहीत होता, व
तो तेथ आहें तोंबर आपली तेथे डाळ शिजायची नाही अक्षा बादशहाची पक्की
खात्री होती. यासाठी दहाजीची ब्याद जशी टाळतां येईल तशी टाळायची असा
शाहजहान बाददाहाचा निश्चिय होता. दिल्लीपती शहाजीराजांना निजामशाहीचे'
आधारस्तंभ मानीत होता, तें सर्वेथेव खरे होतें. शहाजीराजे निजामशाहीच्या
संरक्षणासाठी आटोकाट प्रयत्न करीत होते. काय पाहिजे ते झालें तरी निजाम-
शाही तारायची असा त्यांचा निर्धार होता. पण त्या नि्धारांतील हेतु मात्र
फार खोल. जाधवरावांना जसा त्यांच्या यादववंशाचा अभिमान होता, तसाच
शहाजीराजांना आपल्या रिसोदिय वंशाचा अभिमान होता. पण जाधवराव
आपल्या पूर्वेजांच्या तख्ताचा मान राखण्यासाठी त्या तख्तावर आरुढ होणाऱ्या
मोंगळबाददाहाला मान देऱ्याला व त्या तख्ताचे वेभब वाढविण्याला हपापलेले
हाते, तर शहाजीराजे तख्ताच्या असल्या पोकळ बढाईला मान्यता देण्याइतके
नेमस्त वृत्तीचे नसून ' आम्ही हिंदु, आमचीं साम्राज्ये मुसलमानांनी धुळीला'
मिळविली व आमचीं तख्तें बळकाविलीं. तं वैभव आम्ही पुन्हां संपादन
करून भोगूं' अशा त्यांची महत्त्वाकांक्षा होती. ही त्यांची महत्त्वाकांक्षा उत्तेरे-
कडे हिंदुपदपादशाही स्थापन करून पूर्ण होण्यासारखी नव्हती. कारण.
तिकडे अकबरबाददाहाने उदेपूरच्या राण्याशी “ तुम्ही तुमच्या राज्यांत स्वतंत्र
राजे म्हणून राज्य करावे; दिल्लीच्या तख्ताचे अंकित तुम्ही नाही व दिलीपाति
तुमच्या स्वतंत्र राजेपणाच्या आड येणार नाही. पण तुम्ही आपला राज्य-
तेव्हां आणी आतां ४७
विस्तार मात्र करूं नये ' असा तद्द करून उत्तेरेकडील पराक्रमी हिंदु राजांना
आपल्या ताटाखालची मांजरे बनविले होते. हिंदूंची सत्ता स्थापन करायची
तर ती दक्षिणेतच केळी पाहिजे; व त्या कार्याला दिल्लीवर मोगलांकडून
अडथळा होऊं नये म्हणून त्यांना दाक्षिणतील मठुखांत घुसू द्यायचे नार्ही,
असा शाहाजीराजांचा निजामशाद्दीच्या रक्षणासाठी झगडण्यांत अंतस्थ
हेतु होता.
एकूण काय, शहाजीएजांचा नाश करण्यासाठी मसलमान व हिंदु सव
बाजूंनीं टपलेले होते. जाधवराबही भलत्य्ष मानापमानाच्या भरी पडून राजांशी
वैर मांडून बसले होते. जाववराबांचा विरोध काय किंवा दिल्लीच्या बादशहाचा
विराध काय, राजांना प्रथम तितकासा जाणबला नाही. पण निजामशाहीतील
मुसलमानांचा विराध मात्र हळुहळु जाणवू लागला, त्यांनीं नानापरीनी
शाहयाजीराजांच्या मागोत सतत अडचणी आणण्याला सुरुबात केली. पण
एकही मसलत नीटशी जमेना, मांजराच्या गळ्यांत घांट बांधायची असा
ठराब तर उंदरांच्या समत एकमताने पसार झाला; घांट बांधायला पुढें कोणी
सरांवे याचा मात्र निर्णय त्या उंदरांना करतां येईना. तेव्हां त्यांनी विचार
फेरविचार करून फत्तेखानाला आपला पुढारी नेमग्याचें ठरावेळे, फ'तेखानाला
तरा अशी खेकटीं पाहिजेच होती. बादशहाच्या पश्चातू अहमदनगरच्या
निजामशाहीच्या वजिरीची मनसब आपणाला मिळावी व आपल्याच घराण्यांत
टिकावी ह्या त्याचा हेतु. त्या हेंतूच्या मुळाशी आणखी गर्भित हेतु असा की,
अनायासे बादशहा मरून बेगम विधवा झाली आहे, ती तरुण व सुंदर आहे,
तेव्हां आपण वजीर झाल्यास तिच्याशी निका लावावा व तिच्या नांवान
राज्यकारभार करून आपण निजामशाहीचा अनभिषिक्त बादशहा व्हावे, पण
त्याने आपल्या बेअकलीपणार्न अनेक संकटे निजामशाह्दीबर ओढवून आणल्या-
मुळे याच्या हातून राज्यकारभार रेंटायचा नाही असं ओळखून बेगमेने राहाजी-
राजांना बजीर केलें. याबरलचा शहाजीराजांवर सूड घेतां यावा व विधवा
बेगमशी संधान बांधून तिळा आपली बेगम बनवून राज्य उपभोगावे, अशा
संधीची फत्तेखान बाटच पाहात होता. त्याला त्याच्यासोरख्याच इतर विप्न-
संतोषी लोकांची भर मिळतांच माकडाच्या हाती कोठीत मिळाल्यासारखी
अवस्था झाली. त्याच्या प्रभाबळीच्या मते असं ठरले की, “ निजामशाही ही
४८ शिवशाहीचा शुभशकून
बादशह्माची; पण बादशहा नुसता नांवाचा ! बेगम ब अल्पबथी नामधारी
बादशहा यांच्या नांवावर शह्वाजीसारख्या एका हिंदून-एका काफेरान-वजीर
बनून बादशाही तख्तावर बसून राज्यकारभार करावा ब सवे मुसलमानांनी
त्या काफिराला लवून कुर्निसात करावा, यापेक्षां मुसलमानाना नामुरकीाची
दुसरी कोणती गोष्ट आहे ! ही नामुरकी यापुढें मुसळमानांनीं सहन करायची
नाही; काय वाटेल तै करून ह्या काफिराला निजामशाहींतून हुसकून लावायचे,
व हिंदूंची निजामशाहीतील सत्ता नामशेष करायची. ”
फत्तेखानाचा हा आगलांवेपणाह्षा उपदेश शहाजीराजांच्या नाशावर टपून
बसलेल्या सवे मुसलमानांना सोळा आणे पटला. निजामशाही बुडाठी तरी
हरकत नाही, पण दाहाजीला यापुढें बाजिरी उपभोगं द्यायची नाही, अशा
निश्चयाने त्यांनीं सवार्नी मिळून फत्तेखानाच्या पुढारीपणाखालीं कट-कारस्थानं
करण्याचा उद्योग जारीनं सुरू केला. पाडाव करायचा तो एकस्या शहाजीचाच
करून थांबायचे नाही; त्याची पाळेझुंळ खणून काढून पुढेमागे जग
बोलते त्याप्रमाणे शहाजीच्या वंशांत जर छत्रपति खरोखरच अवतरणार असेल,
तर त्या अबताराला वाव मिळूं द्यायचा नाही, 'हंही त्या कटकारस्थानाचे
एक प्रमुख अंग होऊन बसले, हां हां म्हणतां ह्या कारस्थानाचे धांगदोरि
इतक्या दूरवर पसरले-ते किती दूरवर पसरले होते, हे ओघाओघाने पुढे
कळणारच आहे. .
शहाजीराजे एवढे चतुर व कतेबगार; त्यांना ह्या गुस कारस्थानांची दाद
लागल्याशिवाय थोडीच राह्वाणार ! त्यांचे गुप्त हेर चोहोकडे संचार करून
ससपाताळांतील देखील बातमी आणायला समर्थ होते. त्यांनी रोज बातम्या
आणाव्या व त्या ऐकून शहाजीराजांनी आपलें पुढील धोरण आंखांवे. पण
त्यांतूनद्दी कांही अत्यंत पाताळयंत्री कारस्थाने जर असलीं; तर त्यांचा तपास
लावणे कर्था कर्धी मनुष्यशक्तीच्या आटोक्याच्या पढीकडचे होऊन बसते.
रणांगणावर लढून त्रिभुवनविजयी झाळेळा बीरद्दी कधी कर्धी आपल्या महाला-
च्या पायरीशी ठेंचाळतो. कांट्याचा नायटा व राईचा पर्वतही कधीं कधी
होतो.
सारांश, राहाजीराजांचे लम झाल्यापासून आज पाव शतकांत एकंदर गोष्टी
ह्या थराला येऊन पोचल्या होत्या. वैभवाच्या दृष्टीनें पाहिले तर त्यांच्या
खजा- राणी ४९
> > ““/"५-:/<“>.“>.<<><><4*/<“<*१५४१/१/५/१/५४५-५/५८४५/« ४५/.-/- ८८०८५८ -५८/१५/ ७०००७७०७०७: क क कडन क
वेभबाला आज सीमाच नव्हती. गहसोख्य़ाच्या दृष्टीनं पाहिलें तरी त्यांच्या-
सारखे भाग्यवान तेच होते. कारण जिजाबाई जी त्यांना अधागी लाभठी, ती
रूपवान तशीच गुणवान व तश्ीच चतुर होती. देवद्थेन नुक्ताच एक
त्यांना पुत्रर्नाचा लाभ झाला होता. सत्ता पहावी तर अल्पत्रयी सुलतानाचे
ते वजीर ! यापेक्षां सत्ता ती आणखी काय पाहिजे १ असे सर्वे काहीं शहा-
जीराजांच्या मनासारखं झालें होते. पण त्यांच्या ह्या मान-धन-पुत्र-कलत्र-संपन्न
बेभवाला दृष्ट लागू नये म्हणूनच की काय, जाधवराव मात्र अजून त्या-
च्याशी वैऱ्यासारखच वागत होते. आजवर शहाजीराजे जाधवरावाशीं सलाखा
करण्याचे होते नव्हते तेवढे प्रयत्न करून भागले होते, व अलीकडे तर
स्यांनीं त्यांचा नाद सोडून दिला होता.
पण आज शाहाजीराजांच्या बातमीदाराने जेव्हां बातमी आणली कीं,
फत्तेखान जाधवरावांना वदा करून आपल्या बाजूला घेऊन त्याच्यामफत
दिल्लोपतीशीं संधान बांधू पाहात आहे व हा डाव साधल्यास जाधवराव आणि
दिल्लीपति एक होऊन आपल्या संयुक्त फोजेनिशीं दोलताबांदेवर स्वारी करून
निजामशाही बुडविणार; तेव्हां ही बातमा ऐकून शहाजीराजांचे मन अस्वस्थ
झाले. आतां पुन्हा एकदां जाधवराबांची समजूत घाढून पाहावी ह्या
इराद्याने ते आज मुटाम जिजाबाइच्या सांगण्यावरून आपण होऊन
शिंदरेवडला गेले होते.
प्रकरण सहावे
राजा-राणी
ब बा इतके स्वाभिमानशून्य होऊन प्रत्यक्ष आमच्यावर-आपल्या
ठ॑करावर आग पाखडायला तयार होतील असें मला वाटलें
नव्ह्ते. निजामशाहींत वजिरी मिळावी अक्की त्यांची इच्छा असेल हें
मला कबूल, पण ती वाजेरी आपगाला मिळत नाही व आपल्या जांबयांना
४
0 शिवशाहीचा शुभशकून
७४% ४" ४7 /" ४"४१*५१* ४५१४५४४
मिळाली म्हणून जांबयावर सूड उगविण्यासाठी ते मोगलांना सामील होऊन
निजामशाही बुडवायला तयार कसे झाले, याचेच मला आश्चर्ये वाटते.
अजूनही आपण सांगतां यावर माझा विश्वास बसत नाही. जिजाबाई
शहाजीराजांच्या तोंडून शिंदखेडला आपल्या माहेरी काय प्रकार घडला याचे
वर्णन ऐकून म्हणाली.
£ तुमचा विश्वास नाहींच बसायचा. कारण जाधवराव तमचे वडील पडले.
पण मला एक सांगा, तुमचा विश्वास जन्मदात्या वडिलांवर जास्त आहे कीं
माझ्यावर जास्त आहे १ ” शहाजीराजांनी कांहींसं रागाऊन विचारे.
: हे काय विचारण £ जिजाबाई शाहाजीराजांजवळ जाऊन त्यांचा
राग शांत व्हावा म्हणून त्यांना पंख्यांन वारा घाळीत म्हणाली, “' तसे मठा
विचाराल तर बडील माझे कोण व मी वडिलांची कोण ! हो, त्यांनी मला
जन्म दिला खरा, पण त्यांनीं कन्यादान केळे, मला आपल्यांला अर्पण केली
तेव्हांच ते मला अंतरे व मी त्यांना अंतरले. कन्यादानाचें उदक जाधव-
रावांच्या हातून भोसल्यांच्या हातांवर सुटळें त्याच दिवर्शी जाधवांची जिजा
भली व भोसल्यांची जिजाबाई जन्माला आठी. मी ते माझे बाबा म्हणून
त्यांचा कड घेत्यें किंवा घेईन असं आपणांला वाटते तरी कसे १”
6 एरव्ही तुम्हा मला गळ घालघाठून जाधवांच्या दारी जायला भाग
पाडलेंच नसंते. तुम्हांला जर तुम्ही म्हणतां त्याप्रमाणें जाधवांच्या कुळाहून
भोसल्यांच्या कुळाचा जास्त अभिमान वाटतो, तर जाधव भोसल्याशीं उघड-
उघड वैर मांडून बसले असतां भोसल्यांनी-प्रत्यक्ष तुमच्या पतीने एखाद्या
नोकरासारखे त्यांच्या दारी जावे, सठोख्यासाठीं त्यांच्या पुढे तोंड वेंगाडाव
व अपमान सोसून परत यावे, अश्ी इच्छा तुम्ही केठीच नसती ! ”
“६ मो इच्छा केली, मी तशी इच्छा केली खरी, पणती कां केळी १
आपला अपमान व्हावा म्हणून केली £
“ नाही. तर काय माझा मान राहावा म्हणून केली ? राणीसाहेब'!
तुमच्या वडिलांचा स्वभाव तुम्हांला माहीत होता. असं असतां--”
शहाजीराजांना पुरंतेपर्णी बोलूं न देतां जिजाबाई म्हृणाठी, “' एकूण
इतके दिवस एकत्र संसार करून आपण माझी हीच किंमत केली ! तरी मी
राजा-राणी ५१
मनांत म्हणत होतं, अलीकडे दुसऱ्या लय़ाचे धिचार आपल्या डोक्यांत घोळू.
लागले आहेत ते कां?”
“: राणीसाहेब !-” दाहाजाराजांना कांही बोलायचे होते, पण जिजाबाईने.
त्यांना बोळूं न दिल्यामुळे ते तेवढ्यावरच थांबल.
जिजाबाई डोळे आंसवांनीं भरून आणून म्हणाठी, “ माशी इरकत नाही;
आपण मोहित्यांच्या तुकाबाईशींच काय; अश्या आणखी एक सोडून एकवीस
बायकांशी लर्भे करून मळा आणखी एकवीस सवती घरांत आणल्या तरी
माझी मुळींच हरकत नार्ही. पण माझे म्हणणें एवढेंच की, माझ्या मार्थी
दोषांचे खापर फोडून आपण ते करू नका. आपण राजे ! आपण आजच्या
निजामश्याहीचे वजीर ! आपण उद्यांच्या छत्रपतींचे भाग्यशाली जन्मदाते !
आपण मनांत आणाल ती गोष्ट करूं दाकाल, माझें बायकामाणसांच तिथे
काय चालणार आहे ! पण--”
££ पण काय १ राणीसाहेब ? हा सवतीमत्सर तुमच्या तोडांन भलभलत्या
गोष्टी बोलता आहे. ”
£ नाही बरं, नाही. मी सवतीमत्सर कधीही करणार नाही. आपल्या
मचरणांना साक्ष ठेवून सांगत्ये, आपण आणखी कितीही लमे केलीं तरी मी
त्या सवतींचा मत्सर मरेतो कर्धांच करणार नाही. आणखी कितीही सवती.
आल्या तरी त्या माझें पद तर हिरावून घेऊं शकणार नाहींत ना माझाः
सद्धम असेल, पतित्रताधर्माची पाळणूक आजवर माझ्या हातून यथान्याय झाली
असेळ, तर परमेश्वर माझा पाठिराखा आहि. त्याच्या कृपेनें माझ्या उदरी
उगवते छत्रपति अवतारणार आहिंत. देवीचा आशीर्वाद व महापुरुषाने,
दिळेळा हा प्रसाद कधीही अन्यथा व्हायचा नाही. आणखी कितीही सवती'
आल्या तरी राजमाता मीच होईन. आपण वेळीं मला पट्टराणीपदावरून
दूर करू शकाल; पण परमेश्वराने मला देऊ केठेला राजमातेचा मान तर
आपण माझ्यापासून हिरावून घेऊं शकणार नाहीं ना! नाहीं ना १ कीं तेदेखील.
आपल्या हातचे आहे? हा देवगुरूंचा प्रसाद-डं श्रीफळ माझ्या आरटीत,
आपण आपल्या हातांनी घातले; ह्या प्रसादाचा ब ह्या प्रसादाच्या आश्रयान
आपणांला मिळालेल्या भावी छत्रपतींच्या पितृपदाचा मान तर आपण अव्हेर-
णार नाहीं ना £ भोसल्यांच्या कुळांत छत्रपति अवतरणार म्हणून भोसल्यांचा;
५२ शिवशाहीचा शुभशकून
हेंष करणारे इतके ठोक आहेत, त्यांतीलच एक आपण बनून जाधवांच्या
मुलीला राजमातेचा मान मिळवू द्यायचा नाही. अशी ईपो तर आपण
धरछेळी नाहीं ना ? तशी ईर्षा धरली असेल, इतर अभागी लोकांप्रमाणेंच
छत्रपतींच्या अवताराठा आडकाठी करण्याच घैये॑ आपल्या अंगी असेल, तर
ही मी ह्या श्रीफळासहृ आपल्या पायां पडत्ये, मला लाथेनं दूर सारा ! ' असें
म्हणून जिजाबाईनें राहाजीराजांच्या पायांवर मस्तक ठेवलें. तिच्या डोळ्यांतून
या वेळां आसवे गळत होतीं व त्या आसवांनी राजांची पावलें भिजत होती.
शहाजीराजांना जिजाबाईच्या ह्या कळवळ्याच्या बोलांची उपेक्षा करतां
यणे शक्य नव्हत. कारण, मोहित्यांच्या $लीशीं लय़ करण्याविपयीं त्यांच्या
मनाने घेतलें होतें व त्याबाबत जिजाबाईची संमति मळींच विचारली
नव्हती. ही वाटाघाट त्यांनीं शाक्य तितक्या मोघमपणांने चालविली होती.
पण ती जिजाबाईच्या कानावर आठिळी ऐकतांच ते वर्मा पकडले गेले.
शिवाय जिजाबाईने आपला अव्हेर केल्यानें “ भावी छत्रपतीचा अव्हेर
केल्याच्या पापाचे धनी आपण व्हाल. अशी स्पष्ट जाणीव दिली; ती तर
शहाजीराजांच्या जिव्हारी झोंबली. छत्रपतींचा अत्तार होणार व तो
आपण आणि जिजाबाई ह्या जोडप्याच्याच उदरीं होणार असे स्पष्ट
भविष्य वर्तवून आताच स्वामीनी श्रीफळाचा प्रसाद दिला हाता. त्याचप्रमाणे
त्या प्रसंगाचे महत्तव एवढें अफाट होतें का, त्यासमोर असल्या छुलक
गोष्टींना नसतें महत्त्व देणे हा निव्वळ आविचार होय, इतकें जाणण्याइतके
शहाजीराजे सुजन होते. ते जाधवरावबांकडे गेठे ते जिजाबाईच्य| सांगण्या-
वरून गेले खरे; पण तसें सांगण्यांत आपल्या सासऱ्याकडून अपमान- व्हावा
असा तिचा मानस असल्याचें . आपण रागाच्या भरांत कांहींतरी बोळून
गेला असे त्यांचें मन त्यांना आतां खाऊं लागलें होते. हा जो आपल्या
हातून आपल्या पत्नीचा अपमान झाला, त्या अपमानाची भरपाई वेळींच
"केली पाहिजे असे त्यांना त्याच क्षणी वाटूं लागले. त्यांनीं ताबडतोब आपला
- सारा राग आवरता घेतला, व जिजाबाईला आपल्या हातांनी धरून उठवून
हृदयाशी धरून आपल्या इोल्याच्या पदराने तिची आंसवे पु्षात गोड
शब्दांनी तिची समजूत करण्याला सुरुवात केली, “' जिजाऊ,--' नेहमी
.शहाजीराजे तिला ' राणीसाहेब अशा गौरवार्थी हांक मारीत, पण जेव्हां
राजा-राणी क.
-४८९७./७४../१४५७ ४५.४ ४.” ४.१७.” ७.५४.» ५ -.“४../” ४.४५ ४५४६.
१५५४-१४-४४.” ४५/४४/५0४६. ४५५४४ €
उभयतांच्या प्रेमसंबरेधाच्या महासागरांत प्रणयाच्या पर्वेतप्राय लाटा उसळू
लागत तेव्हां तीं दोघेही आपण राजाराणी आहोत हे अजिबात विसरून
एकमेकांशीं समरूप होऊन जात व तेव्हां राजे तिला ' जिजाऊ ! ह्या एकरी
लाडक्या नांबाने संब्रोधीत. तशाच लाडकी हांक मारून राजे तिला म्हणाले,
“६ जिजाऊ ! सवतीमत्सर हा तुम्हां बायकांच्या पांचवीलाच पूजलेला असतो,
पण तुझ्यासारख्या सूज्ञ स्त्रीने-महाराष्ट्राचा भावी छत्रपती जिच्या उदरीं
जन्म घेणार त्या भाग्यशाली राणीने अस सामान्य स्त्रीला शोभेस संशयी
भाषण किंवा वर्तन करणें योग्य नाही. उगी रहा ! रडूं नकास, उगी रहा !
आजचा दिवस हा आपल्या आयुष्यांतील भाग्योदयाचा दिवस आहे.
अविंधांच्या अमानुष अत्याचारांनी ग्रस्त झालेल्या आपल्य महाराष्ट्राचे दास्य-
विमोचन करणारे रयतेचे केवारी छत्रपति म्हणून ज्याच्या कीतींचा डका अलम
दुनियंत गाजायचा आहे, त्या अवतारी पुरुषाच्या अवतरणाचा संदेश
आज आपणांला निश्चितपणे षंकायला मिळाला, अक्शा मंगल दिवशा तूं
डोळ्यांतून पाणी आणतेस ? वेडी कुठली ! उगी रहा ! रडू नकोस !
जिजाबाई मोठी चतुर, धोरणी, दूरदर्शी व आत्मसंयमी आयकन्या होती.
हहाजी राजे मोहित्यांच्या सुंदर तुकाबाईशीं आज ना उद्यां लम करणार,
आपण असें करूं नका म्हटलें तरी ते ते ऐकणार नाहांत, दे ती पूर्णपणें
ओळखून होती, त्याविषयी तिच्या मनाला खेद झाला नव्हता किंवा झाला
नसता असंही नाहीं. खेंद झाल्याशिवाय कसा राहील £ कोणत्या स्त्रीला
संतोषाने आपणाला सवत असावी असे वाटेल? पण भविष्यकाळी घडू पाहणाऱ्या
त्या नाजूक गोष्टीविषयी आजपासून धुसफुस लागणारी दुबळ्या व चंचल
मनाची जिजाबाई नव्हती. ती रागाच्या भरांत 'अरे तर कोर' या न्यायाने
बोडून गेली खरी, रागाच्या भरांत माणूस काय पाहिजे ते बोलते. पण
जिजाबाईला राग येण्याचें खरे कारण ते नव्हते. आपल्या बोलण्याचा राजांनी
विपर्यास केला व आपण आपल्या वडिलांचा मान राखण्यासाठी पतीचा अपमान
झालेला सहन करायला तयार असल्याचा वृथा आरोप आपणावर केला, याची
तिला चीड आली. तिने राजांना जाधवरावांपाशीं जाऊन सलोखा करण्याच
फिरून एकवार प्रयत्न करण्याला सांगितळे, व म्हणूनच राजे शिंदखेडला गेले,
एरव्ही मुळींच गेले नसते हे खर. तर्सच यापूर्वीही जेव्हां जेव्हां साधि मिळेल
"५४ शिवशाहीनचा शुभशाकून
ची
“7*-
तेव्हां तेव्हां ती राजांना उपदेश करी, “ बाबा कसे झाले तरी वडील माणूस
आहिित. त्यांनी आपळा एखाद वेळीं अपमान केला असला तरी आपण त्यांची
लेकरे, आपण त्यांचा अपमान करतां कामा नये. जाधव व भोसले यांच्यांत
मानापमानाच्या चरशीमळे कितीही बेबनाव माजळा असला तरी अडल्या
मिडल्याळा दोघही एकमेकाना सोयरेधार्यरे म्हणून उपयोगी पडले पाहिजेत.
त्यासाठी दोन्ही घराण्यांमधीळ बेबनाव नष्ट होऊन दोघांनीं एकमेकांशी गुण्या-
गोंविदानें वागळे पाहिजे, दोघेही हद्दी, कुणीही कुगाशी नमत घ्यायता तयार
नाही, अशाने कसा निभाव लागेळ! कुणी तरी एकानं पड खाऊन उभयपक्षी
गोडी राखली पाहिजे. ती पड खाया जाधव तयार नसले तर ते हटवादी
आहेत हे ओळखन आपण सुज्षपणें पड खाल्ली पाहिजे,
पण असाच उपदेश करण्यात आपल्या वडिलांचा श्रेष्टपणा ठरावा व
भोसल्यांच्या पदरी अपमान पडावा अशी कोती इच्छा तिची कधीही नव्हती.
विधिसकेतानुसार जावव-भोसले ही दोन बलाढ्य मराठा सरदार घराणी
रक्तसंत्रधांन एकजीव शार्ळी, तीं जर एकार्चे तोंड पूर्वेकडे ब दुसऱ्यांचे
पाश्चेभेकडे अशा दुज्या भावाने एकमेकांना पाण्यांत पाहू लागलीं तर त्यामुळ
दोघांचीही प्रगति खंटेळ व हे दोन वीरपुरुष आपसांत झंगडूं लागून निर्बेल
झाळे म्हणज दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ या न्यायाने परक्या
मसलमानांना दोघांचाही धव्वा उडवून सारे भारतवप जिकडे तिकडे
मसळमानमय करून सोडायला आयतं फावेल. तीच जाधव-भाोसल्यांचा एका
झाली तर दोघांनाही एकजटीने परशत्रशीं झगडून आपल्या नष्ट राजवेभवाचे
पुनरुज्जीवन करतां येईल. जाधव राजकुळांतीळ माता व भोसठे राजकुळांतील
पिता असा दोन राजधराण्यांच्या एक रक्तांतून छत्रपति अवतार घेतील व दोन्हा
राजघराण्यांची कीर्ति अजरामर करून सोडतील. एवढ्या उदात्त हेतून आपण
आपल्या पतीला जाधवांशीं मिळतें घ्यायला सांगितळें. त्याचा आपल्या पतीन
अर्थांचा अनर्थ केला. म्हणन जिजाबाईला अपमान वाटला वब रडूं आले
पण राजांनीं तिला उठवून ह्ृदयार्शी घरतांच तिच्या अपमानाचे व दुःखाचे
परिमार्जन होण्याळा कितीसा उशीर ? दुसरी तिसरी सामान्य स्त्री असता तर
अश्या वेळीं सवतीचा प्रश्न झटाळा लावून आपला पति इतका आपल्या मुर्ठीत
आला असे पाहून अधिक रुसली असती व * मी दुसऱ्या ख्रीर्शी लम करणार
राजा-राणी ५५
“0१५४६. 0१७.» ०” // % 9.0. २. “११.१,” ७”
नाही असे त्याच्यापासून वचन घेईपर्यंत रुसत्रा न सोडती. मग राजांनी
वेळीं तसे हंगामा वचन मारे अघळपघळपणाने दिलें असतें व ते पुढें मर्जी-
प्रमाणे अघळपघळपणाने मोडठंही असते. त्यामळे मग त्यांच्या पत्नीचा
पतीच्या ह्या वचनभंगामुळें अपमान झाला असता, व त्यांच्या हातूनही
वचनभंगाचे नकळत पाप घडलें असते. पण जिजाबाईने तसं कांहीदेखील
केलें नार्ही, सवतीविपर्यींच्या प्रभाचा खळ करायला राजे ओशाळले एवढाच
ह्या बाथापुरता आपला विजय झाला तो सई असं मःनून तिने बाजू मोठ्या
चातुसारने सांवरून घेतली. “' महाराज ! आजच्या शुभ दिवशी आपण मला
रडवे, आपण माझ्यावर भलता आरोप केळा नसता तर मला रडूं
आळे नसते. |
“: बरं; ही आमच्या हातून चूक झाली याबरल आम्ही आपली क्षमा मागतो,
मग तर झालें ? आतां तरी तुमची समजूत होईल की नाही £ कीं यापेक्षां
निर ळी एखादी शरणचिठी लिहून दिली पाहिजे! शाह्वाजीराजे जिजाबाईच्या
-त्या आपल्या ग्रहूलक्ष्मीच्या हनुवटीला आपल्या उजव्या हाताच्या बोटानंच
नेट देऊन तिची मान हलकेच अंमळ वर उचलीत लडिवाळपणांन म्हणाले.
गाहाजीराजांचे हे बोल जिजाबाईच्या कानांना अमृतापेक्षांही गोड लागले.
तिच्या चेहऱ्यावरील दुःख, शोक, अपमान चट्सारा त्याच क्षणांत नाहींसा
होऊन तथे स्मित हास्य विलसूं लागले, ही वेला स्वारीला एक लहानसा
टोमणा द्यायळा खाशी आहे असे पाहून ती म्ह॒गाळी, '' दारणाचिठी काय
करायची १ आपल्यासारख्या जमदझीच्या अवताराकडून आज दारणचिठी
घेतली कीं ती उद्यां मरणचिठीच ठरायची !
:: ती कशी काय?
:६ कशी काय म्हणजे १ चांगल्या हिताच्या गोष्टी मी सांगितल्या तरी
त्यांचा आपण विपर्यास करता, कारण मी जाधवांची मुलगी ! मी म्हणत्य,
आपण आज चूक झाली म्हणाला, त्याच चुकांचा खिळा होऊन उद्या माझ्या
पायांत बोंचागचा ! आपण उद्यां रागाच्या भरांत ग्हणायचे, “ माझ्या प्रति-
स्पर्ध्यांच्या यः:कश्चित पोरीसमोर मला माघार घ्यावी लागळी; यांत माझ्या
भोसल्यांच्या वंदाचा अपमान झाला. ' हो ! असं आपण रागाच्या भरांत
म्हणायला कमी करायचे नाहीं, माझी बालंबाल खात्री आहे.
"५६ शिवशाहीचा ञुभराकून
च » ९ 3 ४७-०१ “४८८ ८/१-”-* -“*- शै. >> शा डं
“६ बा; ! राणीसाहेब ! अखेर तुम्ही आमचे दांत आमच्याच घशांत
खासे घातलेत ! ”
५६: मग म्हणायचे तर, जाधवांच्या पोरीने माझा अपमान केला. म्हणायचे
एकदां, म्हणजे जाधवांचे पितर एकदांचे उद्धरून जातील !
: हूं पाहा, राणीसाहेब ! आमची चक आम्ही कबूल केली. चक कबूल
केल्यावर आतां बाकी काय राहिलें?!
५६ बाकी आणखी काय राहणार ? जाधव आणि भोंसले यांच्यांतला
बेबनाब तेवढा बाकी साहला. ह्या वेळपर्यंत राणीसाहेबांची शोभा झाली ती
व्याजांत; मूळ शिल्लक आहे तेवढी कायम आहि
“६ त्याला आतां कोण काय करणार? मा जाधवांशी सलाख। करायचे होते
नव्हते तेवढे प्रयत्न केले, मामांच्या हातांपायां पडून तुम्ही सारीतले तसं नव्हे
त्याहीपेक्षा जास्त बिनवून पाहिलें. पण त्याचा कांही उपयोग झाला नाही.
बोलतां बालतां दाहाजीराजांच्य़ा चेहऱ्यावर इतका वेळ विलसणारी प्रसन्नता
हळूहळू लोपूं छागली व तिथें गंभीरता हळुहळू वाढीला लागली. इतका वेळ
_ त्यांच्या डोळ्यांत रंगेळपणाची लकेर मारत होंती ती आतां छप्त होऊन तिथे
रागीटपणाची लाल छटा उमटली. तें दोन पावलें दूर सरून छातीवर वीराला
शोभणारे हातांचें विरासन मांडून म्हणाळे, “ तेव्हां आतां जाधवांशीं सलोखा
करण्याचे सर्वे सामोपच र संपठे, जाधव फत्तेखानाच्या कारस्थानांत सामाल
होऊन मोगालांशी लाळधोटेपणा करून भाोसल्यांना बजीरपदावरून हुसकून
लावायला तयार झाले, याचाच अर्थ त्यांनीं भोंसल्यांशीं वैर जगजाहीर केरे.
:: पण आपण अखेरचा उपाय-रागवणार नाहीं तर बोल्त्ये-बोलू का!
“ बोला, काय तें बोला, अखेरचा उपाय कोणता १ * बजिरी पाहिजे तर
तुम्ही करा पण निजामशाहीचें रक्षण करा. मोंगलांना निजामशाहीत हात शिरकू
देऊं नका? असे मामासाहेबांना सांगायचें हाच ना तुमचा अखरचा उपाय! ”
:: हो! तो एकवार मी म्हणत्ये करून पाह्यचा होता. म्हणजे वजीर जाधव
असले काय किंवा भोसले असले काय एकाच्या हाती सत्ता राहती व
दसरे त्या सत्तेच्या रक्षणासाठी झटले असते. अद्गानें परया दातूला ढवळा-
ढवळ करायंठा अवसर मिळाला ल्ण्यगण्य
“ तो उपायही करून पाहिला मी. ”
रांजा>एणी र
£ तरीही बाबा त्याला कबूठ नाहीत?”
:: नाहींत.
“: तर मग तें आणि त्यांचें नशीब ! ” जिजाबाई खिन्नपणे कपाळाला
हात लावून म्हणाली, “' इतकें आपण सांगूनही ज्या अर्थी बाबांची समजूत
पडली नाहीं, त्या अथी महराज ! मी आजवर आपणांला सलोखा करा,
सलोखा करा असं सांगून उगाच शिणवले. यापुढे भी मरेता. आपण जाधबांर्श:
नमतें घ्या अस सागणार नाहीं.
£६ तृंच-तंच मो तुम्हांठा आतां सांगणार होतो. एका दृष्टीने जाघव
सासरे म्हणून वडील माणूस पडले; पण दुसऱ्या दृष्टीने हें असे वैरी झाले
आतां वडील माणूस म्हणून गय करावी तर वेऱ्याला पोसल्यासारखे होते
यासाठी जाधवांच्या बाबतींत माझे तुम्हाल आज असे निर्वाणीचें सांगणे
आहे कीं, यापुढ अव्हां जव्हा जावव-भोसल्यांचा खासगी संत्रे येईल तेव्हां
तेव्हां मी मा सोहबांना वडिल प्रमाणे मानून त्यांच्या पायांबर डोके ठेवून
त्याचा मान राख्ीन, असा संब्रव येण्याची आतां मला आज्या वाटत नाही;
तरी 'त्छणानुबधांचे धागेदोरे कुठे कस गुंतलेले असतील याचा काय नेम
सांगावा ? पण राजकारणात मात्र भोसले ब जाधध जेव्हां एकमेकांचे प्रति-
स्पर्धा म्हणून सामोरासामोारे येतीळ, आणि असे प्रसंगच यापुढे हरदमेदा
यायचे; तेव्हां तेव्हां सासरे-जांवईे हें नाते विसरून जाधव भोंसल्यांचे वेरी,
निजामशाही घे गुन्हेगार, मराठमोळ्यांत जन्म घेऊन मराठमाळ्याच्या नाशा-
साठी झटणारे बदूनेकोचे हृरांमखार असं समजून भला त्याचें पारिपत्य करावे
लागेल, वैरी म्हटला कीं तिथें दया-क्षमा नाही. वैरी आडवा आला की शक्य
त्या उपायांनी त्याचें पारिपऱ्य केळच पाहिजे. ह्या माझ्या कतेव्याच्या आड
राणीसाहेब ! तुम्ही कर्चीही थणार नाही ना?”
५. न द्दी. महाराज ! मी आपल्या कर्तव्याच्या आड कधीही देणार नाहीं, '
“८ आणि ह्या झगड्यांत जाधवांचें काही बेरेव!ईट झाल तर? ”
:: हूडा पिडा टळो; अमंगळ दूर पळो ! तसा प्रसंग कर्धी न येवो!
जिजाबाई डोळ्यांत आंसवे आणून उद्गारली.
:: तसां प्रसंग आलाच तर? ”
शि. शु.,.५
९०८५-४७
७८ शिवशाहीचा शुभशकून
“६: तर !--तर आपण आपलें कर्तव्य ते करा. तेव्हां मग आपल्या हातून
माझ्या बाबांना मरण आले तर बेहेत्तर ! होऊं नये पण झालेच तर---माझे
जन्मदातेच पडले ते, मला दुःख झाल्याशिवाय कस राहील ! पण माझं दुःख
मी मुक्ताट्यानें सहन करोन. मी पितृद्दीन झाल्ये म्हणून रंडेन कढेन; पण
भोसल्यांच्या बंशाचे वाटोळे करण्यासाठी टपून बसलेला एक वैरी जगांतून
नादुंसा झाला म्हणून आनंद मानीन. यापुढें आपल्या कतेव्याला आड मी
कधींच यायची नाहीं.
६ तशी. माझ्या पायांना स्मरून शपथ ध्याल १?
६ ही घेतली शपथ ! ही घेतली !” असे म्हणून जिजाबाईंनें पदराने
आंसवे पुशीत पुशीत शहाजीराजांच्या पायांना स्पही करून शपथ घेतली,
६ मी यापुढें जाधवांविषर्यांच्या आपल्या कर्तव्याच्या आड कधीही यायची
॥ार्ही, याला हे आपले पाय साक्ष आहेत. ?” हशापथ घेऊन झाल्यावर जिजा-
बाईने विचारे, ““ आतां तरी झाली माझी परीक्षा १
हो ! झाली ! ?' शहाजीराजे सर्व राग विसरून जिजाबाईला आलिंगन
देग्यासाठी आपले बाहु पसरून पुढे होत सद्रदित कंठाने म्हणाले,
५: जिजाऊ ! तुझी कतेब्यनिष्ठा, तुझ्या मनाचा खंबीरपणा, तुझं घे वगेरे
पुथ्वीमोलाचे गुण पाहूनच परमेश्वराला वाटले असेल कीं ह्या माऊलीच्या पोटी
अवतार घेऊन धन्य व्हावे. जाधव एरव्ही आम्हां भोसल्यांच वैरी असले तरी तूं
ही साक्षात् लक्ष्मी जाधवांच्या वंशीं जन्मळी व ती मला अधागी लाभली हें
जाधवांचे उडइण माझ्याकडून जन्मोजन्मी फिटावयाचे नाहीं, असं वाटूं लागते.
यापुढें आपण जाधब-भोंसले हा वादाचा प्र्न उच्चारायचा देखील नाही.
नयेच उच्चारू. मी तरी तेंच म्हणत्ये. /' शहाजीराजांच्या बाहुपाश्ांत
बद्ध झालेली जिजाबाई एखाद्या अचपळ इरिणीप्रमाणें कांहींशा घाबरलेल्या
पण प्रेमळ दृष्टीनं शहहाजीराजांकडे पाहात म्हणाली.
५६ बरं; ह्या दृंपत्य कलहाचा असा गोड शेवट झाला म्हणून आम्हांला
एक--- ” असे म्हणून शहाजीराजांनी जिजाबाईचे हनुवटीला हात लावून
ती हृलकेंच वर उचलली तेवढ्यांत त्यांचे ओठ स्फुरण पावू लागले, त्यांन
आपल्या बंडखोारीनें राजांची मानही वांकविली,
राजा-राणी ष्ण
पण तेवढ्यांत जिजाबाईने आपला हात राजांच्या तोंडावर ठेवून त्यांच्या
ओठांना अडवीत कोमल दाब्दांनी राजांचा समजूत केली. '“ अ ह ! असं
करूं नये. आज आपणां उभयतांना प्रदोष आहे द विसरायचें झालें वाटतं !-
“६ हो ! खरेच ! '' असं म्हणून शहाजीराजे आवरते घेतात तोच
त्यांच्या विश्वासांतील सेवक रघूजी तिथे मुजरा करून आपल्या पायांकडे
पाहात म्हणाला, “ राजेसाहेब ! बेगमसाहेबांकडून जासूद आला आहे. ”
रघूजीची चाहूल लागतांच जिजाबाई शहाजीराजांच्या आलिंगनांतून एकदम
निसटली व अंमळ ओशाळी होऊन दर उभी राहिली.
“६: तो जासूद काय म्हणतो १ ” शहाजीराजांनी रघूजीला विचारे.
“ महाराजांनीं भोजन आटोपल्यावर सायंकाळपर्यंत एकदां जरुरीच्या
कामासाठी येऊन भेटावे अशी बेगमसाहेबांची आज्ञा घेऊन आला आहे तो”
रघूजी म्हणाला,
“६ ठीक आहे. येतो म्हणाव. '? राहाजीराजे उत्तरले,
“ अरे! महाराज स्नान-पूजा वगेरे आटोपून-आज त्यांना उपास आहे-
फराळ वगैरे करून येतील असे त्या जासूदाला सांग, '' जिजाबाई म्हणाली,
:: जशी आज्ञा ! ” असें म्हणून रघूजी पुन्हां मुजरा करून बाहेर गेला.
“६ बेगमसाहेबांचें म झ्यापाशी आज इतके जरूरीचे काय बरें काम
असेठ? ' शाह्माजीराज स्वत:शीच पण जरा मोठ्यानं बोलल.
“ काम कांहीही असले तरी स्वामार्नी सांगितल्यांप्रमाण देवपूजा व
श्रीफळाची पूजा करून फराळ केल्याशिवाय बाहेर जायचें नाही; प्रवासाचे
श्रम फार झाठे आहेत,-मी सांगत्ये, असं म्हणून राजांच्या स्नानाची व
देवपूजची वगेरे सिद्धता करून घेण्यासाठी जिजाबाई बाहेर गेली, राजे तिथेच
कसलासा विचार करीत येरझारा घालीत होते.
प्रकरण सात
बिजली ही कोण ?
८४ खव नसाहेब आंत आहत का ?”
' नाहींत, कां १
५: पण घरांत आहेत का? मला त्यांची भेट घ्यायची आहे.
“: आहेत; पण कामांत आहेत. स्ञा वेळीं भेट व्हायची नाहीं.
५ घरांत आहेत आणि भेट व्हायची नाहीं म्हणजे १! माझें त्यांच्यापाशी
जरूरीचे काम आहे. भेट झालीच पाहिजे.
६ म्हणजे तूं माझ्यावर हुकमत गाजवतेस कीं काय १
५६ यांत हकमत कसली £ माझं खानसाहबांपार्शी जरूरीचे काम आहे
म्हणन म्हटले, ”
“५: पण खानसाहेब जरूरीच्या कामांत गुंतल आहेत; इतक्यांत कुणालाहदी
भेटू द्यावयाचे नाही असा त्यांचा मठा सख्त हुकूम आहे.
“६ हकूम असला तरी माझी गोष्ट निराळी आहे. पाहिजे तर आातांच
मौज पाहा; आंत जाऊन मी आल्य आहे असं खानसाहेबांना सांग कीं ते
हाती असलेळें काम तसंच टाकून बाहेर येतात कीं नाहीं ते दिसेल.
£: पण तुझें नांव तरी काय ?
“८ माझें नांव तुला माहीत नाहीं ? खानसाहिब्रांकडे कोणकोण माणसें
येतात हें देखील तुळा जर कळत नार्ही, तर पहारेकरी कशाला झालास ? चल
जा ! खानसाहेबांना सांग बिजली आली आहे.
“६६ घण ही बिजली कुठची कोण म्हणून खानसाहेबांनी विचारू तर?”
पहरेकऱ्यानें बिजलीकडे भेदक दृष्टीने पाहात विचारल.
६ ह्या उठाठेवी तुला कुणी सांगितल्या आहेत ! हे मेले देरडीवाले धन्या-
पेक्षांही चौकस आणि शिरजोर. तुला रे माझ्या ठावठिकाण्याशीं काय करां-
यचे ? समज, मी बेगम आहे, धन्यापेक्षां हवे मेळे धन्यांचे कुत्रेच जास्त जाच-
तात ! तूं मुकाट्याने आंत जाऊन वर्दी देतोस कीं नाहीं! “' बिजलीनें
रागाठा येऊन विचारे,
बिजली हो कोण ? ६१
फत्तखानाचा पहृरिकरी आज बदलला होता. नेहमीचा तो विश्वासू सादत-
खान पहारेकरी फत्तेखानाच्या कांही नाजूक कामगिरीवर गेला असल्याने
ह्या नवीन पहरिकऱ्याची-सुठेमानाची त्याच्या जागीं मुद्राम योजना झाली
होती. तो बिजळीच्या ओळखीचा नव्हता. हाच जर सादतखान असता, तर
बिजलीला पाहतांच त्यांन न विचारतां न पुसतां आंत पाठवून दिलें असंत.
कारण ज्या कांद्दी ठराविक माणसांना मध्यरात्रीच्या वेळीही न विचारतां न
सवरतां आंत सोडावयाचे अक्शी त्याला फत्तेखानाचा सकत ताकीद होती, त्या
ठराविक माणसांत बिजलीचें नांव होते. फत्तेखानाशीं बिजलीचे इतकें वजन
होतें कीं मध्यरात्रीला जरी ती त्याला भेटायठा गेली तरी तिळा खानाच्या बाड्यांत
मुक्तद्वार असायचे. खान जरी आपल्या रंगमह्ालांतील रंगविलासांत गढून गेला
असल] किंवा झोपी गेला असला तरी पहारेकऱ्यांने बिजली केव्हां येईल तेव्हां
खानाला वदी द्यायचीच व खान तसाच उठून भिजलीची भेट घ्यायचा,
खान एकाद्या महत्त्वाच्या कामांत गुंतठा असला तर क्थी कर्धा त्याच्या
बेगमेलाहा त्याची भेट घेण्याची बदी असे. पण बिजली आली कीं तिची
भेट खानाने कोण याही परोस्थितींत इटकून घ्यावीच. इतके खानापाशीं बिज-
लीचें वजन आहे हे पह्ारेकऱ्यांना व इतर दरोबस्त नोकर-चाकरांन! माहीत
असल्यांनं ' समथौच्या घरचा श्वान, त्यासी सर्वेही देती मान? ह्या न्यायाने
दरोबस्त लोक बिजठी्शी अत्यंत अदबीने वागत. हा यःकाश्वत् पहारेकरी
आपणाला मज्जाव करतो असं पाह्मातांच बिजटीच्या तळपायाची आग
मस्तकाला जाऊन झोंबल्यास नवल नाहीं.
बरे; सुळेमान वागला तोही खानाच्या हुकुमाबरहुकूम वागला, तो नुक्ता
आजपासूनच पाहाऱ्यावर आला होता व अलीकडे खानाच्या बा्यांत अत्यंत
महत्त्वाच्या राजकारस्थानांचा खल जेव्हां तेव्हां सुरू असल्यांन कोणीही
आठा तरी त्याला भेटूं द्यावयाचे नाहीं असा खानाचा सुलेमानाला सख्त
इुकूम होता. त्या हुकुमाची तामिली करतांच ही बाई इतक्या अपमानास्पद
भाषेंत आपणाला बालळी, याबर्ल सुलेमानाला अत्यंत चीड आली, पण
करतो काय ! ताबेदारी पडली ! बिजलीला पाहातांच त्याला कांही संदाय
आला. हिल कुठे तरी पाहिलें असावे असे त्याला वाटले. पण रूपाचे साम्य
आठवणींत जुळलें तस नांबाचें कांही जळेना. तरीपण त्याने तिचे रूपही
६९ शिवशाहोचा शुमराकरून
२५.४७” '४..४ ४७-७४ .०४ ४४५. ””७७४ ७७ ४७.५७. ४७७४४७.” ४७७७. .७४७ ५ “0/४0- ण “४.५४ ४५५९५५११५० “४७४५.
ध्यानी ठेवे व नांबही ध्यानी ठेवले, एवढें मात्र त्याला खास वाटले की,
ही खानाचे प्रियपाच तरा खास असेल. आतां तिने जर खानापा्शी आपल्या
विरुद्ध चगळी केली तर निष्कारण आपल्या पोटावर पायर यायचे, ह्या भयाने
त्याने मनांत जळफळत असतांही एकवर झालेल्या प्रकाराबशल बिजलीची
माफी मागितली व ताबडतोब आंत जाऊन खानाला बिजली आल्याची वर्दी
दिली.
खान या वेळो साठरजग, मोहृमतखान हे दोघे सरदार व दुसरे दोघेतिघे
मसलमान यांच्याशी खलबते करीत बसला होंता, तो ' बिजली ' आल्याची
बदी मिळतांच क्षणभर'ही बिजली कोःग अध्या घोटाळ्यांत पडला; पणलगेच
कार्यस आठवून स्वतःशी हंसत तसाच बाहेर आला, खानाच्या ह्या चाळ-
बणीवर सुलेंमानाचा डोळा होता. सकाळपासून चार दोन मोठी मोठीं माणस
खानाच्या भेटीला येऊन गेलीं, त्यांपैकीं दोघांची मेटच घेतली नाही, व
साळरजंग आणि मोहबतखान हे सरदार भेटीला आलि तरी तो त्यांना सामोरा
आला नाहीं, हें सुलेमानांने पाहिले होते. ताच खान बिजली आल्याचे कळ-
तांच चटकन उठून बाहेर आठा असं पाहातांच ही बिजली अशा मोठी
कोंण बादशहाची बेगम लागून गेली आहे म्हणून इतकी चमकते, ते जाण-
ण्याची सुठेमानाला सहाजिकपणेंच उत्कंठा लागून राहिली. सुलेमानाची ही
उत्कंठा वर वर दिसायला जितकी साधी होती तितकी अंतरंगांतून साधी
नव्हती. सुठेमान आठ दहा दिवसांपूवी खानाच्या पद्री नोकरीला राहिला,
ता शहाजीराजांनी आपल्प्रा सैन्पांतून संशयाने हाकळून दिलेला शिपायी गडी
पोटाळा मिळावेण्याची दुसरा सोय नाही म्हणून राहिला, ही नोकरी मिळ-
बिग्यासाठीं त्याला खानासमोर शहाजीराजांवर शिव्यांची लाखोली वाहावी
लागली, व खानानही त्याचे इतर कोणतेहा गुण न पाहातां केवळ त्याच्या
ठार्यी बसणारा शाह्माजीराजांविषयींचा दीघ द्वेष पाहूनच त्याला आपल्या पदरीं
शह्याजीराजांकडील कारस्थानांचा भद आणण्याच्या कामगिरीवर ठेवून दिलें.
शहाजीराजांकडीळ नोकरीला लागल्या दिवसापासून आजवर सुलेमानाने मह-
त्वाचो अशी कांहींच बातमी खानाला दिली नव्हती हे खरें; तरी पण
राजांच्या अबास्तव नालस्तीवर ता वेळ मारून नेई, व खानही त्यावर खुश
असे. सुलेमान पुढे काय काय पराक्रम करील याचा विचारदेखील न करतां
बिजली ही कोण? ६
खान त्याठा-तो ज्या अर्थी दाहाजीराजांचा कट्टा दुष्मन, त्याअथी आपला
दोस्त-आपल्या विश्वासांतील सेवक म्हणून ओळखीत होता. म्हणूनच आज
सादतखानाच्या ऐवजीं पहारेकऱ्याच्या जबाबदारीच्या कामावर त्याची खास
नेमणूक झाली होती. पहरेकऱ्याचें जबाबदारीचे काम असें कीं, खानाकडे
राज राज नवे नवे कारस्थानी लोक येणार, मोठमोठी कारस्थाने चालणार,
त्या सवोची नांव निशीवार बित्तंबातमी प्रथम पहारेकऱ्याला मिळणार !
पहारिकरी जर इतका विश्वासांतील नसेल तर रोज कोण आले कोण गेले ब
काय काय कारस्थाने झालीं यांचा मोकाट बभ्रा होण्याचा संभव फार!
पण हा सुलेमान पहारेकरी इतर पैहारेकऱ्याहून अगर्दी निराळा होता.
पहारेकऱ्याचें काम फक्त पहारा करण्याचें, कोण येतील त्याची वर्दी खानाला
देऊन आंत सोडण्यांच आणि ते कोण जातील त्यांना जाऊं देण्याचें. पण
हा पहरेकरी तेवढ्याच कामावर संतुष्ट नव्हता. खानाकडे नोकरीला र!हिल्या-
पासून तो पदह्वारेकरी होण्याच्या पूर्वीपासूनच खानाकडे कोण येतात व कोण
जातात, ते खानाशीं काय काय खलबते करतात वगैरे गोष्टीवर अत्येत दक्ष-
पणे नजर ठेवी. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे चहेरेही नीट न्याहाळून ठेवीत
असे. त्यांतल्यात्यांत आज बिजलीचा चेहरा तर त्यांने विशेष लक्षपूर्वक
न्याहाळून ठेवला.
फत्तेखान बाहिर येतांच बिजलीने जर पहिली गोष्ट कोणती केली असेल,
तर ती सुलेमानविषर्यी खानापाशीं तक्रार करण्याची, ती सुलेमानाकडे पाहात
कपाळाला आंख्या घाढन म्हणाली, “ खानसाहेब ! हा काण आडदांड
पहारेकरी तुम्ही ठेवळा आहे?
८ कां ! काय झालें १ ” खानाने विचारले
६ मीं त्यास सांगितले, खानसाहेंबांना मला भेटायचे आहे, तर उगाच
तूं कोण तुझे खानसाहेबांपाशी काम काय, असली चांभारचौकशी करीत
बसला ! नोकरमाणसांना काय, पायांवर पाणी ओत म्हटल तर त्यान पायांवर
णो ओतावे, सांखळ्या केवढ्याच्या असं विचारीत बसण्याची गरज काय १”
बिजली खरोखरच नांबाप्रमाणं कडाडूं लागठेली पाहून सुलेमान कांहींसा
ओशाळा झालेडा होता, पण तो नशिबाचा थोर त्यामुळें खान त्याला कांई
६४ शिवशाहीचा शभदाकून
रागावत ब्रोळला नाही. उलट हंसत इंपत निजलीला म्हण ' वाः ! तर
मग त्यानें फार छान कामगिरी केली म्हणायची !
:: ही कसळी जळलळी कामगिरी ? माणूस कोण कसे आहे, कोण कशा-
साठीं येते, हें जर चेहऱ्यावरून ओळखतां आले नाही, तर तो कां माणूस!
समजा, आतां यानें मला आंत येऊ दिळें नसते व आपणांला मीं आल्याची
वर्दीही देऊं दिळी नसती, तर मठा असेच मागच्या पावली मागे जावे
लागलें असते. मग कामाचा घोटाळा झाला नसता काय ? ?
“शत हो ! शांत हो! अस्मानकी बिजली, मेरी प्यारी, शांतही !”
खान बिजलीच्या पाठीमरून प्रेमाने हात फिरवीत म्हणाला, “' परक्या
माणसाला मी कामांत असतांना मुळींच आंत पाठवू नको अशी मीच त्याला
सकत ताकीद देऊन ठेवली आहे. कारण मी असे ऐकले आहे की, अलीकडे
दाहाजीचे अनेक गुम हेर निरानेराळ्या वेशांनीं जिकडे तिकडे हिंडत असतात.
त्यांतला एखादा बदमाश माझ्या वाड्यांत दिरायचा व माझ्या गळ्याला
फांस लावायचा ! कारण बेगमसाहेबरांचा अजून माझ्यावर बसावा तितका
विश्वास बसलेला नाही. त्या नुकत्या कुठें माझ्या आहारी येत आहेत. पण
माझ्या व त्यांच्या सुळेह्यांत ब्रिब्बा घाल्याचे शहाजीचे प्रमत्न सुरूच आहेत?
:६ घण मी तर शहाजीराजाची बातमीदारीण नाहीं ना?” बिजलीने एक
मरका मारून विचारले, “' मात्र फटाणी ब.ई आली तर तिला आंत सोड
असे रानदांडग्याला तुम्हा सांगून ठेवायचे होते.
५६ बरें आतां सांगून ठेवतो, मग तर झालें १? “असं तिला तांगून खान
सुलेमानकडे वळून म्हणाला, “' सुलेमान ! यापुर्ढे बिजली केव्हांही आली तरी
तिला थेट माझ्यापाशी आणून सोडायचे
:££ जसा आपला हुकूम ” सुलेमान कुर्निसात करून म्हणाला.
५६ बुरे, पण आज कांही विशेष खबर ? ' खानाने ब्रिजलीळ' विचारल,
:६ राजे अलि का!
:६ हो ! आठे,”
खानाचा प्रश्न व त्याला मिळालेले नबिजलांचे उत्तर ऐकून सुळेमानला
काय वाटळे नकळे, त्याची चया एकाएकी गंभीर झाळी, तो भेदक दृष्टीनं
स्वान व बिजली यांच्याकडे बराच वेळ टक लावून पाहात उभा राहिला, तो
बिजली ही कोण ? ६५९
२४-४९ // -€ . / /९०-८१०१४५४%४१७५१%- २.५ ७४०१८ ७४१४१७४९.५३./ ८ ८४४८४ ४९५४ ४४-८४ -/-4५८/- /» ४५८ ह “« >>>. ४४ “मा अ
आपणाकडे संशयी मुद्रेने पाहात आहे असा बिजलीला संशय आल्यामुळे
कीं काय, ती सुलेमानकडे पाहात खानाला म्हणाठी, “' पण हा तमचा
पदरिकरी--?
: त्याच्याविषयी तुळा मुळींच संशय घध्यायळा नको.” खान मान
डोलवीत म्हणाला, “ तो माझा विश्वासांतील माणूस आहे.
५६ अस ?
६ येय. तो पूर्वी शाह्वाजींच्या पदरी सेन्यांत नोकर होता. पण शहाजीनं
त्याला अन्यायार्ने नोकरीवरून काढून टाकलें; म्हणून तो माझ्या पदरी आला,
त्याचा आपणांळा बातम्पा काढण्याच्या कामी फार उपयोग होणार आहि.
तुळा काय बोलायचें तें तूं अगदीं निमयपणें बोळ सांग काय बातमी आहे?
“६ राजेसाहेब शिंदखेडला गेले होते. तिकडून ते सासऱ्याशीं भांडून आले.
:६ तें तर ठरलेळेंच होते. ज्य। गोष्टी जगजाहीर आहेत, त्या सांगण्यांत
कांही चातुर्य नाही.
६६ घण जरा धीराने ऐकाल तरी की नाही? आणखी एक अत्येत महत्त्वाची
बातमी आहे.”
:: अग सांग काय ती. '
:, राजेसाहेब्र व राणीसाहेब यांच्या उद्रीं छत्रपति अबतार घेणार म्हणून
आपण ऐकत होतो ना? ते खर. राणीसाहेबांना तसे स्वभझही पडले व एका
साधूने त्या उभयतांना आज एक श्रीफळ आणून दिळे आहे. तें त्यांनी भक्षण
केलें, म्हणजे रागीसाहिबांच्या उदरी छत्रपति जन्मर्तीळ,
५ अर्से काय £ ठौक आहि.” खान म्हणाला. “ रागीसाहेब्रांना दिवस
तर जाऊं देत ! मग आपण पाहूं. बरे, आणखी कांही बातमी £ ”
:£ आणखी अ ज काहीं बातमी नाही.
:: ठोक आहे. बरे; तो साधु कुठें गेला त्याचा कांही पत्ता!
५: छे ! त्याचा कांही पत्ता नाहीं. हो खरंच एक गोष्ट सांगायची
विसरल्ये. शहाजीराजांची जिकडे तिकडे इतकी फत्ते कां होते माहीत
आहे का?
“ कां होते ! ” खानांनं विचारले.
त
६६ शिवशाहीचा शुभरकून
"४४५५७ ४४%. ४५१७ ४४७ ७ ४१५ ४४% ४४७ ४४५७ ४९.४१ ४१% ४४.४९ ५९ ४४% ४४%. ४१% ४४-४४ »४ ४५ »१५>/१ ४५
६ त्यांच्यापाशी मालोजीराजांना देवीनं दिलेली भवानी तलवार आहे. त्या
तरवारीच्य] जोरावर त्यांची फत्ते होते.
“£ तर मग तूं सवडीप्रमाणे एक कर, शाहाजीची ती तरवार तेवढी चोरून
घेऊन ये. मीं तुला आज साधून दिलेलें श्रीफळ आणायला सांगितलें असत -
“छु! ते तर मळींच साधायचे नाही. आतां तरवारीचे मात्र जमले तर
पाहीन. '' अस म्हणून निजली बाहेर निघाली,
ब्रिजलळी खानाला इतकी प्रिय कां याचा सुलेमानला आतां उलगडा
झाला. सुलेमान हा खानाचा नोकर खरा; पण त्याचें अंतःस्वरूप निराळे
होते, हे खानाच्या किंबा दुसऱ्या कोणाच्याही ध्यानीं येणें राक््य नव्हते. पण
तरस कांही नसते, तर सुलेमान प्रत्येक बाबतींत इतका चौकसपणा कळाला
दाखविता ? आज बिजली निघून जातांच खान आंत आपल्या साथी-
दाराशी इतर खलबते करण्यासाठी निघून गेला, तेव्हां सुलेमानाच्या मनांत
काय आले नकळे, तो झपझप पावल उचलीत बिजलीच्या मागोमाग गेला.
त्यांस तिला विचारे, “ बिजली ! खानसाहेबांनीं माझ्या विश्वासूपणाबद्दल
तुझ्यापाशी तारीफ केलीच आहें. आतां यापुढे तू आणि मी एकमेकांशी
सलोख्याने वागून एकमेकांना साह्य केळे पाहिजे. तूं शहाजीराजांच्या विरुद्ध
कां हें कांही मला माहीत नाही; पण मी त्यांच्याविरुद्ध असायला कारणें
आहेंत, तीं खानसाहेंबांनी तुला सांगेतलीच.
“ होय, पण मी कांही त्यांच्याविरुद्ध नाही ! सुठेमान ! तुला माहीत
नाही, ही माझी नोकरी आहे. तूं नवीन आहेस, खानसाहेबांनीं मला राजांच्या
घरच्या बातम्या काढून आणण्यासाठी नोकरीला ठेवले आहे
अस्सं ! मग तूं हिंदु कीं मुसलमान ? ”
:: मी कोण असावी असे तुला वाट्ते £ ”
: मला वाटते, तूं मुसलमान असावीस,
“ चुकलास ! साफ चकलास ! ”' ब्रिजली इंसत हंसत म्हणाली, “' मी
हिंदु आहे.
“ तू हिंदु आहेस £ सुलेमान स्वतःशी आंतल्या आंत रागांन पुटपुटत
पण बाह्यात्कारी हंसत हंसत म्हणाला, '“ तर मग तूं शह!जीराजांविर्द्ध कां!
आजकात तुमचे इकडचे हिंदु पाहावें ता राजांना देवासारखे मानतात.
बिजली ही कोण ९ ६७
“६ हे खरे; पण माझ्याशी राजांची करणी सेतानासारखी झाली. राजांनी
माझ्या संसाराचा सारीपाट उधळून लावून मला राखत बसावेळें आहे. त्याचा
मी सूड घेणार ! मी राजांच्या संस राच] सारीपाट असाच उधळून लावणार !
“ कां ग? एवढें राजानी तुझे काय घोडे मारठें १ ”
“६ काय घोडे मारले ! ”' बिजली गतगोष्टींची आठवण झाल्यानं एकदम
इंगळीसारखी लाळ होऊन म्हणाली, “ सुलेमान ! त्या गोष्टी सांगून
काय करूं? ”
:£ अग, तूं आणि मीं समदुःखी आहों म्हणून विचारता,”
“६ तुलादेखीळ राजानी आपल्य़ा सेन्यांतून नोकरीवरून काढले ना?”
६९ होंय, १?
“६ मग राजांच्या सैन्यांत हिरोजी कदम नांवाचा एक बारगीर आहे, तो
तुला माहीत आहे?
“ होय माहीत आहे. पण त्याच्याशीं तुझा काय संबंध ! ' सुलेमानने
विचारलें. हा प्रश्न बिचारतांना त्याची दृष्टि जास्त चौकस बनली.
£ पण हें कुगाला तांगायचें नाही.
५: मी कशाला कुणाला सांगायला जातो !
“६: खानसाहेबांनासुद्धां सांगायचे नाष्टी,
: नाहीं सांगायचा ! ”
६ ऐक तर. पांच वर्षांपूवी-मी तेव्हां पंचरा सोळा वर्षाची होत्य. त्या
हिरोजीच्य़ा घराण्याचा ब आम्हां शिंद्यांचा घरोबा फार. आम्ही वेरूळचे
राहाणारे. माझ्या बाबांचें हिरोजींच्या वडिलांशी-संताजी कदमाशीं रातवाडीमुळे
उत्पन्न झालेल्या कसल्याशा वादावरून वांकडे होते. राजांनीं तेव्हां संताजीची
बाजू उचळून धरून आम्हांला पाग्यांत पाहावे. हिरोजी व मा एका खेळी-
मेळीची मले. आम्ही लहानपणापासून एकत्र खेळत असूं. तेव्हांपासून आम्ही
एकमेकांना आवडूं लागलो होता. माझ्या बाबांची तेव्हां अशीही इच्छा होती
कीं, माझं व हिरोजीचें लयन झालें तर उत्तम, त्यासाठीं ते संताजीशीं सलोखा
करायलाही तयार होते. पण संताडीला ते पसंत नव्हते. तो म्हणाला, ' आम्ही
कदम केवढे थोर जातकुळीचे मराठे ! आम्ही शिंद्यांशीं सोयरीक करावी
म्हणजे काय बिशाद आहे? ' असा संताजीने माझ्या बाबांचा अपमान केला,
६८ शिवशाही'चा दयुभरकून
तो त्यांना सहन झाला नाहीं. त्यांनीं राजांपाशीं ते गांवचे प्रमुख पाटील म्हणून
तक्रार केली, पण राजांनीही संताजीच्याच शब्दाला मान्यता दिली. शोवटी
आमचे लझ़ मोंडलें. पुढें बाबा शिंदखेडला जाधवरावांच्या पदरीं नोकरीठा
*गेले, तेव्हां हा आपल्यांतला माणूस फितूर झाला म्हणून राजांनी त्याका पकडून
आणून राखेचे तोबरे देऊन जिवे मारळे ! राजांनीं माझ्या बाबांचा असा घात
केला. त्याचा सूड मला घ्यायचा आहे.
“: पण हिरोजीचे पुढें काय £ ” सुलेमानाने उत्सुकतेने विचारले,
“ त्याचें काय १ ? जिजली डोळ्यांत आंसंवे आणून म्हणाली, “ मी
त्याठा तेव्हां सांगितले, तुझे माझ्यावर जर 'खरे प्रेम असेल तर तूं राजांची
नोकरी सोडून जाधवराबांच्या पदरी चल. तिथे राजे पकडतील असे भय
वाटत असेल तर विजापूरच्या आदिलशाहींत चल, आपण मग लझ़ करूं व
सुखाने राहूं. पण तो मेळा कसला बावळट ! त्याला आपल्या बापाचा शब्द
मोडवेना व राजांच्या ठायींची निष्ठा सोडवेना. त्यासाठी त्याने मला स्पष्ट
सांगितले, ' मी राजांच्यासाठीं व माझ्या बाबांच्या शब्दासार्ठ| तुझ्या प्रेमावर
पाणी सोडायला तयार आहें.' तेव्हां त्यांने असेही कबूल केले द्वोते की * मी
बाबांचे मन वळवीन, राजांचे मन वळवीन व करीन तर तुझ्याशीच ल्म
करीन, नाहींपेक्षां आजन्म अविवाहित राहीन.” तेव्हां आम्ही उभयतांनी
अश्या आणाभाक्रा घेतल्या होत्या की, करूं तर एकमेकांशी लझ़ करू नाई'पक्षां
जन्मभर छळाची तशीच राहू. ती आणभाक मी आजवर पाळली.
“ तूं पाळलीस ! *' सुलेमानन विशेष उत्सकतेनं विचारले.
६ हो मी पाळली.” बिजली म्हणाली. “' मीं देवाधमीला स्मरून आजवर
ती आणभाक पाळली आहे. त्या भकडाच्या हातून मात्र ती आणभाक
पाळायच झालें नाही. त्याने अखेर त्याच वर्षी दुसऱ्या मुलीशी लम केलें, व
आतां मारे शहाजीराजांच्या गळ्यांतळा ताईत बनून मजेन संसार करता आहे.
त्यांन माझा विश्वासबात केठा ! ”
६ मग तूं दुसऱ्या कुणाशी लयन करायचे होतेस !
६ नार्ही, मीं करीन तर हिरोजीशींच लग्न करीन अशी शपथ घेतली होती,
ती मीं आजवर पाळली; पण तो मात्र शपथेला जागला नाही,
बिजली ही कोण ( ६९
त्याला जर कळले असतें, तुझें आपल्यावर इतके निःसीम प्रेम आहेसं
तर त्यानेही मग कशाला दुसऱ्या मुलीशी लम केलें असतें ! त्याला वाटलें
असेल, तुझा बाप तुझें दुसऱ्या एखाद्या तरुणाशी लभ करून देणार; म्हणून
त्यांनेही लम केलें,
£ हे तुला रे काय माहीत १”
6६६ मला माहीत, मला हिरोजीनं सांगितलें म्हणून,
“६ हिरोजीने आणखी माझ्याविषर्यी काय काय तुला सांगितळे १” बिजलीनें
उत्सुकतेनं विचारलें
“ त्याच्याशी तुला काय करायचे आहे १ ” बिजली इतकी नरम आलेली
पाहून तिला आणखी नरम आणण्याचे मनाशी ठरवून सुलेमान म्हणाला,
“६ नाहीं पण; तो काय म्हणाला ते सांग तरी ! ”
बिजळी फारच गयावया करू लागली. तेव्हां सलेमान म्हणाला, “ त्यांमंच
मला सांगितले को, तुमचे लम मोडल्यावर तुझा बाप तुला त्याच्याशी भेटू
देखीठ देत नस.
“ तं खरे. पुढे £ ”?
६६ त्यांने तुझ दुसऱ्याशी लयदेखीळ ठरावेल होते. होय ना? ”
५ होय. तेंही खरे.
£: मग! तुझे त्याच्याशीं लझ़ झालें नाहीं का?”
“ नाहीं. लम्न रे कस होईल ? बाबा माझे ऐकेनात; मी लम्न करायला
तयार नाही असं सांगितले तरी कोणीही माझं ऐकेना, तेव्हां भी मग युक्ति
केली. प्रथम आजारीपणाचं सौग केल; आणि नंतर जीव देण्याचं सोंग केलं.
“ काय ? म्हणतेस काय तूं वरं हें £
“६ हो! खरे. आज चार वेष झाली. मी कांही जिवंत नाही.
बाबांचा माझे लझ करण्याचा आग्रह पाहून ' जीव द्यायला जात्यें असे
सांगून मी जी घरांतून बाहेर पडल्य, ती कायमचीच बाहेर पडल्ये. एकुलती
एक मुलगी मी बाबांची; मी गेंल्ये असे पाहून तें अत्यंत दुःखी झाले व
तीर्थयात्रेला निघून गेले; त्यांचा आजवर पत्ता नाही.
“६ मी इतके दिवस गांवोगांब हिंडून माझ्या बाबांचा शोध केला; पंग
फुकट, अखेर माझ्या मनाने घेतले, आपल्याळा तर आपल्या उभ्या आयुष्यांत
र्ग: शिवशाहीचा शुभराकूसे
४ /-टा
सुखाची आश्या नाहींच; आतां आपणाला असं राखत बसवणाऱ्या शाहाजी-
राजांचा तरी सूड घ्यावा. माझ्या वंश्यांची वेल त्यांनी खडली तशी त्यांच्या
वंशाचा वेळ आपण खडावी, माझ्य, तोडी त्यांनी माती घातली तक्षी त्यांच्या
तोंडीं आपण माती घालावी, असा निश्चय करून मी आजवर इतके दिवस
शिंदखेडला जाधवरावांच्या घरीं कुणबीण म्हणून राबत होत्ये बरे ! कुणबीण
म्हणून ! मनांतला हेतु हा की, अगदीं पहिल्यापासून जिजाबाई राणीसाहेब
संभाजीच्या वेळीं गरोदर असतांना त्या पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी येतील
व मी काय पाहिजे ते करून त्यांचा मुलगा मारीन, असा माझा डाव होता.
पण तो फसला. जाधवराबांचें व शहाजीराजांचे वैर असल्यान त्या बाळंत-
पणाला आल्याच नाहींत. पुढे त्या सासरे-जांवयांचे आज सख्य होईल, उद्यां
होईल, आणि जिजाबाई रागीसांहेब एकदां तरी माघारपणासाठी येतील अशी
सारखी परवांपर्थेत बाट पाहिली. त्या एकदांच्या दोन महिन्यांपू्वी माहेरी
आल्या. पण तेव्हां कांही माझ्या मनांतळे बेत साधले नाहींत. पण मी एक
मात्र साधले. मी तेव्हां जिजाबाई राणीसाहेबांची सेवाचाकरी करून त्यांच्यावर
असे वजन पाडले कीं, त्यांना माझ्या वांचून करमूंच नये. त्यांच्या संभाजी-
राजांना तर माझा हतका लळा लागला कीं, आई वेळीं जवळ नसली तरी
चाळेलळ, पण मी जवळ पाहिजे, इतका त्यांना माझा लळा लागल्यावर
इकडे दोलताबादेला जेव्हां राणीसाहेब यायला निघाल्या, तेव्हां मला
मुलासाठी म्हणून आपणाबरोबर बोलबायला लागल्या. पण म्हाळसाबाईची
जिव्हाळ्याची दासी बो, त्या कांही मळा सोडीनात. माझ्या मनांतून
तर राणीसाहेबांबरोबर इथे यायचे होते. कारण मला सूड उगवायचा होता.
पण मालकीणच नको म्हणायला लःगल्यावर माझे तिथ॑ काय चालणार !
पण देव माझा पाठीराखा होता. राणीसाहेब इकडे. आल्या. आठ दिवस
झाले, पंधरा दिवस झाळे, महिना झाला, आणि राणीसाहैबांकडून रिंदखेडला
नोकर निकडीचा निरोप घेऊन म्हाळसाबादैपार्शी आला कीं, संभाजीराजांनी
हाय घेतलं आहे, ते अंथरूणाला खिळले आहेत. असा जेव्हां तिकडचा निरोप
आला, तेंव्हा म्हाळसाबाईना मला इकडे पाठवणेंच भाग पडठे, मला त्यांनी
कायमचीच राणीसाहेंबांना आंदण दिली म्हणेनास ! तेव्हांपासून आज आढ
दिवस झाले गी इकडे आल्यें ती राणीसाहेबांच्या तैनातींतच आहे. '”
बिजली ही काण ९ ७
५: आणि खानसाहेबांशी तुझी दोस्ती कधी जमली?”
६ दोस्ती कसली £ मी मुळीं शिंदखेडाहून दोलताबादेला आल्यें ती राजांवर
सूड घेण्याच्या इराद्यानेंच आल्ये, तिकडे असतांनाच मला ह्यांच्या भानगडी
कळल्या होत्या, एकदां स्वानसाहेब राजांच्या विरुद्ध कारस्थाने रचण्यासाठी
शिंदखेडला आल होते. राजांचा नाश करायच्या कामा त्यांचा अनायासं
उपयोग होईल अशी माझी खात्री असल्यामळे मी ज्या दिवशी इथें आल्य,
त्याच्या दुसऱप्राच दिवर्शी खानसांहेबांना भेटून त्यांना राजांच्या घरच्या बातम्या
पुर्रावण्याचें काम मी आपखुशीने पत्करळे, शिवाय मी शिंदखेडाहून निघाले
तेव्हां जाधवरावांनीही मला हें काम गप्प सांगितले होतेंच,
:: काय £ जाधवरावबांनीं काय सांगितलें होते १ जाधवरावांच्या मनांतून
देखील शहाजीराजांचा फडशा व्हावा अस आहे?
:: वेडा तर नाहींस तूं ? अरे ! तसं कसे त्यांच्या मनांत असल? त्यांच्या
मनांत शाह्माजीरांजाचा काणाकडून तरी नक्षा उतरावा, त्यांच्याकडची वजिरी
जावी ब ती आपणाला मिळावी; निदान वबजिरी मिळणे दक्य नसेळ तर
राजांच्या सकट निजामशाही बुडाली तरी बेहेत्तर एवढेच त्यांना वाटते. सध्या
त्यांचे व खानसाहेबांचें मिळून राजांच्या विरुद्ध दिल्लीच्या मोंगल बादरा-
हाला सामील होऊन सबानीं मिळून निजामशाहावर चाळून येण्याचे बेत
चालले आहेत. त्याबाबत राजांच्या गोटांत काय काय खलबतं चालतात तीं
बारकाईनें ऐकून खानसाहेंबांना कळवायरची एवढच माझे काम आहें. ”
:: पण खानसाहेबांना तूं नीट ओळखतेस ना? '' सुलेमानने एकवार
आपले संभाषण कोणीं ऐकलें कीं काय ते पाहाण्यासाठी सभावार पाहिलें व
कोणी ऐकत नाहीं अज्ञी आपल्या मनाचा खात्री करून घेऊन विचारले,
£ अथात् असा प्रश्न मी तुला विचारायचा नव्हे. कारण मी खानसाहेबांचा
नोकर पडलो. ज्याची खावी पोळी त्याची बाजवावी टाळी द्दा सेव्य-सेवक
न्याय मला कळतो. शिवाय शहाजीराजांचा सूड घ्यावा अशी तुझ्याप्रमाणेंच
भाशीही इच्छा आहे. पण तूं आतां जे सांगितलेस , त्यावरून तूं खरीखरी
पातैम्ता-नव्हे, चुकला, पवित्र कुमारिका आहेस अशी माझी तुझ्या
आतांच्या बोलण्यावरून खात्री झाली आहे. थोड्या वेळापूर्वी तूं प्रथम मला
भेटलीस तेव्हां माझा तुझ्याविषयी अगदीं निराळा ग्रह झाला होता, मघाशी
७२ शिवशाहीचा शुभशकून
खानसादेबांनी बोलता. बोलतां तुला ' प्यारी म्हटलें आणि तूं ते सहन
केलेत, तेव्हा तो माझा ग्रह बळकट झाला होता पण--
“६ पण तुझा ग्रह काय झाला होता !”
५६ ते आतां कशाल] बोलू £ तो ग्रह खाटा होत] असं आतां माझे मत
झालें आहे यांत काय तें समज. ?
५६ पण तुझा ग्रह काय झाला होता ते तर सांग ना?
“६ छे ! ते विचारू नकोस, सध्या तरी स्त्रियांविषर्यी वाईट कोणी बोलू
०२
> _$
नये. तुझे शील किती उज्ज्वळ आहे याविषयी माझा आतां खात्री झालेली
आहि. आतां उगाच उच्चारू नये तें बाणावांटे उच्चारून मी पापाचा धनी
होऊं इच्छीत नाहीं. मला तुझ्या ह्या पवित्रतम पतिभावनेब्ररूळ अत्यंत अभिमान
बाटतो. मला जर हिरोजी पुन्हा कधी भेटला, तर त्याला मी सांगेन-त्याच्या
तोंडांत चांगळें हाण घालीन कीं मूर्खा |! थू तुझ्या मर्द्पणावर व माणुसकी-
वर ! तुझ्या नांवानें बिजळी---”
£: बिजली नव्हे, गोमती. बिजली राजाच्या वाड्यांतून बाहेर पडल्यापासून
वाड्यांत परत जाईपयत- राजांच्या नाशाच्या कारस्थानाची सूत्रें हालविणारी
ती बिजली. ती तेव्हां इतर जगाठा ओळखीत नाही, बिजली जगाची
नाहीं व जग चिजलीचे नाही. हिरोजी बिजळीळा ओळखणार नाही; *मतीला
ओळखी. बिजली हे नांव तुझ्या माझ्यापुरते, खानसाहेबांशीं संबध माझा
येते, तेबढ्यापुरती मी बिजली, नीट लक्षांत ठेव,
“ बरं; गोमती. मी हिरोजीला सांगेन कीं गोमती तुझ्या नांवाने रडत
बसली आहे व तूं मात्र तिच्याशी विश्वासघात करून इकडे नवी बायको
करून संसारांत मारे मजा मारीत बसला आहेस, हिरोजी मला भेदू दे तर
खरा ! मग पाहा त्याचे कसे खासे कान उपटतो ते ! पण मी जे तुळा भातां
विचारल, खानसाहेबांना ओळखतेस का, ते एवढ्यासाठी की, तूं इतकी
तरणीताठी, तशांत रूपबान, तश्ांत अजून लमाची, आणि खानसाहेब पडल
मुसलमान, तशांत स्रियांच्या बाबतींत ते सञ्जनपणाने वागतील असें मला
वाटत नाहीं. म्हणून विचारठे,
बरिजडीला सुलेमानच्या तोंडचे हे नोतिधर्माचे बोळ ऐकून मोठा अचंबा
घाटलळा, ती म्हणाली, '' सुलेमान ! तूं मुसलमान, तुम्हां मुसल्मामांत पाति-
जिजली ही कोण ७३
त्रत्य ही भावनाच सहसा आढळायची नाहीं. तुमच्या धमोत वाटेल त्या पुरुषाला
वाटेल त्या ख्री्शी ठय्नम करायला मोकळीक आहे. बाजारबसव्या ब्रायकांशीं लम
लाबायलाही तुम्ही मसलमान कमीपणा मानीत नाही, आणि तूं माझ्या-एका
हिंदु सनाच्या पावित्र्याचे एवढें कोतक करावेस, तिच्या अब्रूला एवढ जपावेंस !
छे ! हे कांही बाबा ! कडव्या मुसलमानाला साजेत बोल तुझ्या तोंडून
निघाले नाहींत. हिंदु म्हणजे काफीर ! त्या काफीराच्या जातींतील त्रीशी
हृतकी सभ्यतेची तुझी वर्तणूक आहे, ह पाहून मला आतां संशय येऊ लागला
आहे कीं, तूं काही खरा मुसलमान नसावास., खरें सांग, तूं खराखुरा
मुसलमान आहेस का!
बिजलीचा प्रभ्न अगदीं साधा होता. पण तो ऐंकून त्याचें उत्तर देतांना
मात्र सलेमान मनांतून अगर्दी गोघळून गेला. जणूं काय तूं खरा मुसलमान
आहिस का ह्या प्रश्नाने त्याच्या क!'ळजाला हात घातला. पण त्या मनांतल्या
गोंधळाचा मागमूसदेखील बाहेर दिसूं न देतां तो उत्तरला, “ होय. मी
मुसलमान आहें.
८ पण तूं खरा मुसलमान आहेस का?” बिजलीने सुठेमानच्या चेहऱ्या-
कडे लक्षपूर्वक पाहात विचारलें.
£: स्वरा मुसलमान म्हणजे कसा ? ”' सुलेमानर्न जास्तच गोंधळांत पडून
विचारले.
बिजली सुठेमानच्या कानांकडे निरखून पाहात म्हणाली, “पाहू रे तुझे
कान पाहू!”
आतां मात्र कसोटीची वेळ आली. सुलेमाननं ओळखले की, आपले
कान टेचलेठे आहेत हे बिजलीनं ओळखले. तो म्हणाला, “ तूं माझ्या
कानांकडे काय पाहाणार ? ते टोचलेळले आहेत म्हणून तुला संशय आला
असेल, पग त्याचें कारण असं कीं, मी माझ्या आईला उतार बयांत झालेला
नवसाचा मुलगा आहे. मुलगा होईना, म्हणून माझ्या आईने सारे पीर, सारे
फकीर व सारे दर्गे भज़ून पार पाडले, पण ते नवसाठा पावेनात तेव्हां डेजुरीच्या
खंडोंबाळा नवस केला खंडोबा तुमचा हिंदूचा देव, म्हणून आईने माझे
हिंदूसारखे कान टोचले.
शि, शु....
छ्छुं शिवशाहीचा शुभशकून
निजली हं ऐकून फक्त इंसली. त्यावरून सुठेमानने ओळखलं की, हिचा
आपल्या बोलण्यावर विश्वास बसत नाही, त्याने आपली संशयनिद्ात्ते करून
घेण्यासाठीं बिजळीला हसण्याचे कारण विचारें, ती उत्तरठी, “ सुलेमान !
आमच्या हिंदूंच्या चालीरीति तुझ्यापेक्षा मला जास्त माहीत आहेंत. पण तूं
कोणी का असेनास ! मला त्याच्याशीं काय करायचें आहे ! ”
“६ असं करी ? मुसलमानांत झालीं तरी सज्जन माणसे नसतात की
काय ? ” सुलेमाननं ओझाळल्यासारखें होऊन विचारलें
५६ असतात तर ! मी तुझ्यासारखा मसलमान प्रत्यक्ष डोळ्यांसमोर पाहात
आहें, मग नाही कशी म्हणेन ! ते राहूं द्या,” बिजली सुलेमानाच्या डाव्या
कानाच्या पाळीकडे-कीं त्या पाळीवर असलेल्या काळ्याभोर तिळाकडे नकळे
-लक्षपूर्वक पण सुठेंमानच्या लक्षांत येऊं नये अश्या खबरदारीने चोरून
पाहात म्हणाळी., “' बाकी ! तूं खानाविषर्यी मला वेळींच सूचना दिलीस हे
फार चांगलें केलेस, ”
“ मीं तुझ्या कल्याणाची गोष्ट सांगितठळी, वास्तविक तिकडे तो खान
आणि तूं कांही का गोधळ घालाना ! माझे काय जाते ? पण तूं आतां
हिरोजीचा संबंध सांगितलास, ब तो माझा दोस्त पडला. तुला एक गोष्ट
खरेच माहीत नसेठळ? ”
“ ती कोणती रे?!
६ हेरोजीची निचाऱ्याची पहिली बायके नुक्ती दोन महिन्यांपूवी मेली
“ खरेच १ ती कशांनं मेली रे? ” बिजलीनें विशेष उत्सुकतेनं विचारले,
निजली एवढी चतुर, एवढी धोरणा, पण हिराजीची बायका मेल्याची वाती
ऐकून तिला इतका बेसुमार विस्मय वाटला कीं, तो तिर्ने मनात दाबून ठेवूं
म्हटल्यानंद्दी दाबला जाईना,
सुलेमानठला बिजलोचें तेवढेंच वम सांपडलें. तो तेवढ्यावरूनच तिला
खिजविण्याच्या उदेशाने म्हणाला, “' का बरे! त्याची बायको मेल्यामुळें तुठा
आनंद वाटला वाट्ते? ”
६ इह |! मका काय त्यांत आनंद वाटायचा ? जगांत कोण मेळ किंबा
कोण जन्मले, तरी त्यांचे सुतकसोयर मला थोडंच आहे ? हिरोजीची एक
ध्षायको मेळी तर तो दुसरी करील, तो माझ्यासारखा इट्टी थोडाच आहे !
| १9
बिजडी ही कण ९ ७५
५९५-/%*-४%.
.“ ४-४ ४७.५ ४.४७ ४९% ४.५ ७५ ४./४..५४ “४५_”%.५% ४४.४४...” ४ ” ७ ४४-/% “1
५: आणि समज, तो तुला मागणी घाळायला आला तर!”
६ टदश ! ? बिजली रागावल्यासारख॑ करून म्हणाली, “' सुलेमान !
खबदार असलें कांही भठतेठलंत बोठशीळ तर ! तू आपल्ञा खानसाहेब,च्या
देवडीवर जा कठ!” इतक्यात देवडीवरून खराखरच सुठेमानला कोणीतरी
हांका मारूं ठागळें तिकडे बोट करून बिजली म्हणाठी, “ ते पाहा त॑ पाहा,
कोणीतरी तुला हांक मारते आहे. जा तिकडे ठोकर आणि हें पाहा, भरी
आतां बोलळें यांतला एक शाब्ददेखील बाहेर फुटतां कामा नथ, जर का
फुटला, तर मी खानसाहेबांना खोटेंच सागेंन हा सुलेमान शाह्ाजीराजांचा
हेर आहे म्हणून, आणि मग तुझ्या पोटावर पाय येतील
“६ आलो ! आला ! “ खानाच्या दरवाजांतून एक नोकर हांक मारीत
होता त्याला आश्वासीत सुलेमान ब्रिजलीला म्हणाला, “ आणि मग तूं खानार्शी
फितूर आहेस असे मला नाही का शहाजीराजांना सांगतां येणार £
“ अरे दगलबाजा ! ' बिजली पुढें जाऊं लागठेठी फणफणत मागे
बळून म्हणाली, “ असा तूं असशील इं मल, माहीत नव्हत, मा उगीच
मनांतल्या साऱ्या गोष्टी तुझ्यासमोर ओंकलें. '
“ ते ठीक केठेस. मा तुला सांगितळे ना हिरोजी माझा स्नेही आहे,
माझा शब्द तो ऐकतो म्हणून ! आतां मीं जर त्याला सांगितले, तूं निजठीशी
लय़ कर म्हणून, तर--
6 पुन्हां बिजली £ गोमती म्हण म्हणून सागितले ना?
“€ बरे; गोमतीशीं लयन कर म्हणून मी जर त्याला सांगितळे तर नाही
म्हणायची छाती नार्ही त्याची, मात्र जर का त्याला तुझी ही फितुरी कळली
तर काय अनर्थ होईल ते मात्र सांगवत नाही.
इतक्यांत देवडीवरून पुन्हां द्ांका येऊ लागल्या, त्यामुळे तेव्हां सुलेमान व
ब्रिजली यांना जास्त वेळ बोलत उर्भे रा्दर्णे अशाकर, झालें. त्यांनी पुन्ह] रावी
याविषर्या बोलण्याचा संकेत करून एकमेकांचा निरोप घेतला. निरोप घेतांना
दोघांनाही वाटलें की, आपणाल| आणखी कांही वेळ मनमोकळेपणाने बोलतां
येतें बर कार बरें होते. पण दोघे दोन दिशांना वळःयावर दोघांनाही वाटले
आपणं लु हे मूखीसारखे बोलला. यांची आपल्या धन्यापर्यंत चुगली
शांठी तर
की
पकरण आठवे
बेगम आणि दाहाजी
म की स्नान, पूजा वगेरे आटोपून बेगमच्या आमंत्रणाप्रमाणे
७९६ तिच्याकडे जायळा निघाले तेव्हांच त्यांचा डावा डोळा लबत होता.
त्यावरून त्यांनीं तक केला होता कीं, बेगभेच्या कानांत फत्तेखान वंगेरे कोणी
तरी विष ओतले असेल, त्यामुळें ती संशय घेऊन आपणाला कांहीतरी विचा-
रणार. तो त्यांचा तक खराच होता. राजे जाऊन पोंचतात न पोचतात तौच
बेगम आपल्या महालांतून राजे बसले होते त्या दुसऱ्या महालांत आली व
पडद्यांत म्हणाली, ““ वजीर ! तुमच्यावर आमच्या सलतनतीचा सारा भार
टाकून आम्ही विश्वासानं बसली. पण तुम्ही आमचा केसाने गळा कापण्याचा
क्रम आंरभिला आहि.
५ तो कसा बेगमसाहेबा ? ” शहाजीराजांना विचारलें.
££ कसा ते तुम्हांला दाखल नाहीं काय १ तुम्ही इकडे तर निजामशाहीचे
मोठे पक्षपाती म्हणून मिरवितां ब आमच्या नजरेआड तिकडे दिल्लीच्या
बादराह्वाशी दुलग होऊन आमची निजामशाही बुडाषिण्यारची कारस्थाने
रचतां! ”
६ बेगमसाहेबा ! ह्या आपण माझ्यावर नुसता आळ घेत आहां. सूर्य
पश्चिमेला कर्घीतरी उगबेल का £ ”
५: तर मग आमची सारी सलतनत तुमच्या विरुद्ध कां? ”
6 बेगमसाहेबा ! सारा सलतनत माझ्याविरुद्ध नाही. सलठतनतींतील कांही
विघ्नसंतोषी लोक, ज्यांना दाहाजीराजे वजीर असल्याने अल्पबयी सुलतानाच्या
राज्यांत मनाळा मानेल तसा धुडगूस घालतां येत नाहीं, तेवढे ते सठतनतीच्या
व माझ्याविरुद्ध असतील, बेगमसाहेबा ! आपल्याही नाशावर असेच ळोक
उठलेळे आहेत.
“६ ते कोण कोण सागा पाहू ? थेट आमच्या नाक्शापर्यंत ह्या शत्रूंच्या
प्रयत्नांची रुयीदा येऊन पोचली आहे असं म्हणतां म्हणून आम्ही विचारतो,
बेगम आणि शहाजी ७७
ब ९७.७४ ७..४७0१७ ७४ ७.७४ ४४७. & ...& केके, ”...७० १७.४७.“ -€*..५**.»€ ४.४.» ४४. “१0/१९/७४४७. ५ ७ “७.४१ .४*७_ ४२...» “४४.४७ ..% “७ ४७ “४७. के “४४.४७ “के.” ““१७...% ४” %
“ या वेळी मी जरी खरं बोललो, तरी बेगमसाहेबा ! आपणांला तें कडू
लागण्याचा संभव आहि. त्यांत मग माशषंच अहित आहे. सध्या माझा काळ
फिरला आहे. सठतनतीच्या राजकारणाचा बारा अलीकडे विरुद्ध दिशेने वाहूं
लागला आहे.
“६ वजीर ! असे मोघम बोळू नका, स्पष्ट काय ते बोला. आमच्यावर
तुम्ही हे टोमणे हाणीत आहां--?
५ नाहीं. बेगमसाहेबा ! मुळींच नाहीं, !
:£: त्र मग १
८: माझ्याविरुद्ध सध्यां ज॑ सलतंनतीच्या हितकरत्याचें म्हणून जाळे पसरले
आहे ब पसरत आहे त्याला उद्देशून मी इं बोलत आहे.
“६ तंच तेच आम्ही तरी म्हणतो. आमच्या राज्यांतील अनेंक मातबर
मनसबदारांनी तुमच्या वजिरीविरुद्ध आमच्यापाशी तक्रारी केल्या व त्या आम्ही
ऐकून घेतल्या, म्हणून तुमचा आमच्यावर ठपका आहे. खरें ना?”
५६ ब्रेगमसाहेबा ! आपण सलतनतीच्या मालिक पडलां, व मी पडला
आपला वजीर, आपल्या इकुमाचा बंदा सेवक मी. आपणांला ठपका देण्याचा
मला अधिकार काय ? पण जोपर्यंत मी वजिरीवर आहे तोपर्येत सलतनतीच्या
भल्याबुऱ्या भाषेतव्याची जबाबदारी माझ्यावर आहे, ती जबाबदारी ओळखून
मी बोलत आहे. कांही कांही गाष्टी अशा असतात की, त्यांचा माझ्यासारख्या
बद्या सेवकांर्नी-आपण आमच्या मालिक -आपणांसमोर उच्चारदेखील करतां
कामा नये. पण वेळच अदी येऊन ठेपली आहे की, हा रिशचार क्षणभर
बाजूला ठेवून मला खरी वस्तुस्थिति आपणांसमोर मांडणे अवश्य आहे.
£६ मग बोला ना काय ते १ आम्ही तुम्हांला सांगितलेंच को, दिलीच्या
बादशह्ापार्शी तुम्ही दुलंग होऊं पाहात आहां असा आमचा तुमच्यावर आरोप
आहे, याचा काय तो जबाब द्या.
“६: हा आरोप जो आपण माझ्यावर लादू पाहतां, तो फत्तेखानाच्या
सांगीवरूनच ना!”
५६ हो ! असंच धरून चाला. पण एकऱय्या फत्तेखानाचीच ही तक्रार आहे
असं नाहीं; प्रतयक्ष तुमचे सासरे जाधवरावदेखील त्याच मताचे आहेत. ते
तर म्हणतात कीं, शहाजीराजांना सत्रंथ सलतनत बळकावून बसायचे आहे,
७८ शिवशाहीचा शुभशकून
व तेवढ्यासाठी तुम्ही दिलीच्या बाददाहाशीं संगनमत चालाविळें आहे असं
त्यांचे म्हणणे, ??
6 घेगमसाहेव| ! यालाच चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात, पण जग
दिसते तर्स नसत, आपण नेहृर्मी आपल्या महाठांत असणार-मी जरा स्पष्ट
बोलतो याबद्दल माफी असावी-कोरणीं काय आपणांपार्शी येऊन सांगणार ते
आपणगांळा खरे वाटणार, पण ते सांगणारांच्या पोटांत काय हेतु असतो याचा
आपण कर्धींच विचार करीत नाही. तसा विचार आपणांला करतांही यायचा
नाहीं. माझ्यावर फितुरीचा आरोप येण्यापूर्वी आपण एवढा विचार करायला
हवा होता कीं, भोसले आज दोन पिढ्या ह्या सलतनती[्चा सेवा करीत आलि
व मरहूम सुलतानांनी राजकारणाच्या बाबतींत भाोसल्यावरच इतका विश्वास
टाकला, तो भोसे आपण म्हणतां तसे बदनेकीचे होते म्हणून टाकला कीं
काय ? तेव्हांहा जाधवराव होते, व वजीर मलिकंबर वारल्यावर वजिरी
आपणाला मिळावी म्हणून ह्याच फत्तेखानानें अनेक कारस्थाने केली. व
मरहूम सुलतानांनी त्या भ्रमाच्या भोंबऱ्यांत सांपडून त्याला बजिरी दिठीही
होती, पण तेव्हां फत्तेखानानेंच सुलतानांना पदच्युत करून स्वतः सुलतान
होण्याच्या आसुरी मदत्त्वाकांक्षेच्या आहारी पडून दिल्लीच्या बादशहाशी
फितुरी चालविली होती. ती फितुरी मीच उजेडांत आणली, व म्हणून फत्ते-
खानाला वजिरीला मुकावे लागले, हें भगमसाहेबा ! आपण विसरलां काय !
आणि सुलतानांच्या पश्चात आपण मला वजिरी सांगितला तेव्हां फत्तेखानानं
स्वतः वजीर होण्यासाठीं कसे जंग जग पछाडले हेंही आपणांला माडूम आहेच.
फत्तेखान माझ्य़ा नांवानें जळतो याचें कारण माझ्या वजिरातीत त्याला
त्याचे मनोरथ साधायला वाब मिळत नाही. आणि जाधवराव तरी मोझ्या
विरुद्ध आहेत याचें कारण त्यांना बजिरी मिळाली नाही,
“६ पण तुमच्या वंशांत छत्रपति जन्माला येणार आहें व.तो स्वतंत्र मराठी
राज्याची स्थापना करणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही दिल्लीच्या बादशहाला
सामील होऊन आमची निजामशाही बुडविणार व आज आमचे बजीर आहां
ते उद्यां आमचे तख्तच बळकावून बसणार, असे आमच्या कार्नी
आलें आहे
बेगम आणि हाहाजी ७९
“६ हीच काय, बेगमसाहेबा ! अश्या आणखी कितीतरी गोष्टी आपल्या
कार्नी येतील, आपण बायकोमाणूस पडलां; आपणांला पडद्यांत बसून बहिर-
च्या जगाची कल्पना कशी येणार ? आपणांपाशी स्वतःच्या हीन स्वाथीला
साजून दिसतीठ अक्या दह्या दिशांना दहा कंड्या पेटवून द्यायला या आग-
लाव्यांचें काय जातें ? पण वस्तुस्थिति अगदीं निराळी आहे.
:£ ती काय? ”
५ आपला माझ्यावर विश्वास असेल तर ते बोल्ग्यांत शोभा आहे. विश्वास
नसेळ तर मला आपण तर्से स्पष्ट सांगा, म्हणजे मी आातांच्या आतां
बजिरीचीं वश्ले सुलतानाच्या पायांवर ठेवून आपली रजा मागायला तयार
आहे. सांगा बेगमसाहेबा ! आपला माझ्यावर विश्वास आहे काय?
“६ ह ! विश्वास आहे. आतां अविश्वास उत्पन्न होग्यासारख्या गोष्टी
कानी आल्यावर आम्हांला त्याची चौकशी केल्याशिवाय कस चालेल ? तुम-
च्यावर आमचा विश्वास आहे. ह्या विश्वासाला पात्र असल्याची तुम्ही
आमची खात्री पटवून द्या.
6 बेगमसाहेबा ! तशी वेळ आली कीं, मुदेमालासह आपली खात्री पटवून
देईन. तूते खुल्या दिल्याने ब खऱ्या मनाने वस्तुस्थितीची दाखलगिरी
आपल्यापार्शी करून ठेवायची म्हणून सांगता, निजामशाही बुडावी अशी
हच्छा माझ्या बाबांनीं-मालोजी भाोसल्यांनीही कर्थी केला नाही. त्यांचाच
मुलगा मी. आतां, आपण आमच्या वंशी छत्रपति अवतार घेणार अशी
वाती. ऐकली आहे. आपल्या तोंडांत साखर पडो. मात्र जसे माझे बाबा,
तसा मी; व तसाच माझा पुत्रह्ी होईल, माझी देखील इच्छा आहे कीं,
माझ्या वंशाच्या हातून स्वतंत्र मराठी राज्याची स्थापना व्हावी, बेगमसाहेबा !
निजामशाहीचे छत्र आमच्या मस्तकावर रुळत आहि तोवरच
आम्हांला हातपाय हलवितां येणें हक्य आहे. राज्यच स्थापन करायचे
तर ते आम्ही भोसले मनगटाच्या जोरावर स्थापन करू, इतकी मर्दु-
मकी आमच्या मनगटांत आहे. खाल्ल्या घराशी बेइमान व्हायचे नार्ही
एवढी नेक्री आमच्या अंर्गी आहे, खरा मर्द क्षी बायांबापड्यांना नागवून
मिळविलेले मेलेलं वेभव भोगण्यांत मोठेपणा मानायचा नाही. इतकेंच काय;
पण बेगमसाहेबा ! आपण जरी मला वजिरीवरून बडतर्फ केळे तरीदेखील
८० शिवद्याहीचा शुभशकून
मी आपल्या सलतनतीचें अनिष्ट चिंतणार नाही, द्दी मजविषर्यी खात्री बाळगा,
उलट आपल्या कानांत माझ्याविरुद्ध विष आंतणाऱ्या आागलाव्यांच्या
अतःकरणांत ह्या एकंदर कारस्थानाच्या मुळाशी केवढा जबरदस्त नीच स्वाथ
ठाणें देऊन बसला आहे हं जर मी. आपणांला सागितले, तर बेगमसाहेबा !
आपल्या अंगावर कांटा उभा राहील,
५८ मग सांगांना ! मी ऐकायला तयार आहे. असे अस्तनींतील निखार
कोण कोण आहेत ते तरी कळू दे £”
५ अक्षा वेळीं बोळू नथे त्या गोष्टी बोलाव्या लागतात; पण हीं कारस्थांन
रचण्यांत खानाचा दुहेरी दुष्ट हेतु आहे. वजिरी तर आपणाला मिळावी ही
त्याची इच्छा आहेच, पण नुसती वजिरी आपण त्याला दिली तरी त्याच
समाधान व्हायचे नाही--
५६ मग त्याला आणखी काय मिळविण्याची इच्छा आहे!
६ स्पष्ट बोततता याबद्दल माफ करा; पण बेगमसाहेबा ! त्याचा आपणांवर
डोळा आहे. आपण भर ज्बानींतील विधवा, वजीर होऊन आपणांशी निका
लावायला सांपडल्यास आपल्या नांबावर तों मग निजामशाहीचा धनीच
झाला!”
बेगम यावर कांहीही बोलली नाहीं. ती कां बोलली नाही. हे शहाजीने
ओळखले. त्याने यापूवीच कुणकुण ऐकली होती को, रुबाबदार
चेहरा, पिळदार शरीर, गौरवर्ण अंगकांति, मधुर भाषणडेली वगेरे मोइकता
फत्तेखानाच्या ठायी पूर्णत्वाने वसत असल्यानें सुलतान ह्यात असल्यापासूनच
बेगम फत्तेखानाला चाही. त्या चाहण्यांत म्हणजे पापच असेल असें नार्ही,
च तसा तेव्हां बेगमेच्या चाहण्याचा अर्थ कुणी घेतलाही नाहीं. पण एवढें
खरें की, सुलतानाने फत्तखानाला एकाएकीं वजिरीवरून काढलें ते त्याला
कत्तेंखानाच्या वर्तनाविषर्यी संशय आला म्हणून काढलें. तेव्हां बेगम
कत्तेवानावर फिदा आहे असा बोभाटा झाला नव्हता, तरीही फत्तेखानाची
बेगमेवर पापी नजर आहि ही गोष्ट मात्र तेव्हांपासून जगजाहीर झाली होता.
पुढें सुततान बारल्यावर तर काय फत्तेखानाच्या वाटेतील एक कांटा आपो-
आप दूर झाला. सुलतानाच्या निधनानंतर बेगमेने फत्तेत्रानाठा सोडून शहाजी
राजांना वजिरी [दिठी याचें कारण एक तर शाहाजीराज पराक्रमी व कतंबगार
बेगम आणि शहाजी टर
*४*४४६ १८/४श शीन लट - *““/*/ /८€५४१५/१/-५”५*०”/ “-/ “६ *“८-€>“*५€-€< -५/६८/५/
त्यांच्याशिवाय राज्यकारभार नीट चालावयाचा नाही असे पाहून साबाजी
अनंत व चतुर वगेरे मरहूम सुलतानाच्या मर्जीतील कारभारी मंडळीने बेगमेपाशी
दाहाजीराजांचीच शिफारस केली. तेव्हां बेगमेच्या मनाचा ओघ कदाचितू
फत्तेखानाकडे असला तरी राज्यकारभाराच्या व कतबगारीच्या दृष्टीने फत्तेखान
हे वेजी उतरलेले मोती होतें. एकवार त्यांने अपयश॒ पदरी घेतल्यामुळे
त्याला पुन्हा वजीर नेमणें मनलज्जेसाठी नाही. तरी जनलज्जेसाठीं बेगमेला
उचित वाटलें नाही. तरी पण फत्तेखानाची बेगमेच्या महालांत ये जा सरूच
होती. मध्यें कांही कारणांमळेंच फत्तेखान बेगमेला दृष्टीसमोरहा नकोसा
झाला होता & खेर; पण आतां पुन्हा ती त्याच्याशी गुण्यागोविदार्ने वागू
पाहात होती. असा बेंगमेचा कल स्वत:कडे वळत असलेला पाहून फत्तेखानानं
आपल्याविरुद्ध बेगमेपाशलीं चुगल्या करायला सुरुवात केली असल्याचें
दाहाजीराजांना माहीत होतेच. तह्ांत आतां शहाजीराजांनी “ खानाचा
तुमच्यावर डोळा आहे ' असं बोठन दाखवितांच बेगम कांही बोलली नाही,
यावरून तर इथें कांही तरी पाणी मरते आहे असा राजांचा ठाम समज
झाला. तरीही शहाजीराजे भित्र्या किंवा तोंडपुज्या वृत्तीचे नव्हते. त्यांनीं
बेगमेला स्पष्ट सवाल केला. “' बेगमसाहेबा ! फत्तेखानारची हीं कारस्थाने
आपणांला मानवतात का?
बेगम यावर काय बोलणार ? हीं कारस्थाने रुचतात म्हणावें तर हहाजी-
राजे बिघडणार व मग ते काय करतील आणि काय नाही त्याचा नेम नाही.
ते वेळीं निजामशाही सोडून जातील व मोंगलांना मिळून-त्यांच्या मनांत
यापूर्वी तसं करायचे नसले तरी आतां फत्तेखानावर सूड घ्यायचा
म्हणून--निजामशाहीची धूळदाण करायच्या उद्योगाला लागतील.
शोवाय आपण फत्तेखानाची बाजू घेऊन बोलता, व फत्तेखान तर बद-
कतैबगार म्हणून गाजलेला, तेव्हां बेगम व फत्तेखान यांचा कांही वाईट संबंध
असल्यामुळेच बेगमेने फत्तेखानची बाजू घेतली अशा सर्बंत्र बदनामी होईल.
बरं; शहाजीराजांच्या राब्दाळा मान डोलवावी तर ते वजीर पडले. ते आपल्या
अधिकारांत फत्तखानाला केव्हां कसे गोत्यांत आणतील याचा नेम नाहीं,
हे दोन्दी प्रसंग बेगमेच्या मनांतून टाळायचे हाते. तिच्या मनांतून फत्तेखा-
नालाही अडचणींत आणयचें नव्हते. कारण तो तिचा दिलप्पारा पडला. बेर;
८२ शिवशाहीचा झुभशकून
«४५-४५ *२-/४./%-/* “0 /१५” ४.४ “२ /४-./९-/१-”४.. 4३ श्र ४५/१४/४५१४” १ २ ४२/४४/१४४२ ४९४१४ ४४ “% ४४४१४” "४-/४-/% “४५ “0९ “१-४
शहाजीराजांनाही तोडायचे नव्हत; कारण त्यामुळे अब्रूपरी अब्रू जायची व
राज्यही जायचे. अशा कात्रींत सांपडळेल्या बेगमेने आपल्या मतें मोठ्या
चतुराईने एक पळवाट काढली. ती म्हणाठी, “मी ह्या प्रकरणाची रीत-
सर चोकशी करीन, तोंवर मी कांहींच बोळूं इच्छित नाही.
£ महणजे याचा अर्थ हाच की, आपला माझ्यावर विश्वास नाही.
शहाजीराजे म्हणाले.
6 [वेश्वास नाही. कसा ! विश्वास आहे. पण मला तुमच्या फितुरीच्या
ज्या गोष्टी कळल्या आहेत, त्यांवरून ह्या विषयाकडे मला डोळेझांक करतां
येण्यासारखी नाही. बेगम म्हणाली. '
: ब्रेगमसाहेबा ! आपण ह्या गोष्टींकडे डोळेझांक करावी असें माझें
मुळींच म्हणणें नाहीं. पण चोकशी करायची ती एकांगी करूं नये एवढच
माझे म्हणणे, आपल्या कानांवर जी दिल्लांचा बादशहा निजामशाहीवर चाढून
येण्याच्या तयारींत आहे अज्ली बातमी आली आहे, ती खरी आहे; पण ती
एकांगी आहे आपणांला ज्यांनीं ही माझी फितुरी आहे असे सांगितले,
त्यांनींच ही फितूरी चाळवली आहे.
“६ याला पुरावा काय !
“६ याछा पुरावा आणखी काय़ देऊ १ फत्तेखान व जाधवराव मोगलांना
सामील हेऊन निजामशाहीवर चाठून येत अहित. अशा बातम्या
माझ्या बातमादारांकडून मला रोजच्या रोज मिळत आहेत. शिवाय आज मी
मुद्दाम रिंदखडला जाधबराबांकडे जाऊन आली व ह्या फितुरीचे माप
मोजून त्यांच्या पदरांत घातलें, तेव्हां त्यांनाही कानावर हात ठेवायची
सोय उरली नाहीं. यापेक्षाही आणखी भरभक्कम पुरावा आपणांला पाहिजे
असेल तर तो माझ्या हाती लागल्यावर मी आपल्याला सादर करीन, पण तूर्त
बेगमसाहेबा ! तूत आपणांला मी एवढेंच बजावून ठेवतो, कीं ह्या वाटाघा-
टींत आपण पडू नगरे, माझ्यावर विश्वासून वागावें. फत्तेखानाच्या फसवे
गिरीच्या बोालांनी आपणांला भूल पडेल, पण त्या भुलींत आपल्याला धोका
आहि. आपली अब्रू, आपली गादी, आपल्या अल्पवयी पुत्राचे जीवित या
सर्वांनाच त्यांत धोका आहे. माझे कर्तव्य म्हणून मी आपणांला हे वेळींच
बजावून ठेवतो; या उप्परद्दी आपण फत्तेखानासारख्या फसव्यांच्याच तंत्राने
बेगम आणि शहाजी ८२
७ 70%. 7 ८ क्ला ।् >“ *-“ २.» १.” ५५ ४८ % ४ ऐ ८ ७...» %.// ४,” ४ ८ 0. ७ फक. 4४.५ ४. ९.५ ०.१७ ४
बागणार असाल तर आपलें, अल्यबयी सुलतानाचे व ह्या निजामशाहीर्चे
नशीब ! ” एवढें बोळून शहाजीराजे तिथून रागावून तडक नघून गेले.
राजे गेल्यावर बेगमेने बस्नच वेळपर्यंत एकंदर परिस्थतीचा विचार केला.
पण भांब्रावलेल्या विकृत मनाचा विचार तो, त्याला विचार म्हणण्यापेक्षा अवि-
चार म्हणणेच जास्त शोभले असते. शहाजीराजांच्या बोलण्यावरून फत्तेखान
ग्हणते। तसे शहाजीराजे निमकहराम होणार नाहींत अशी तिची खात्री
होऊन चुकती, पण त्यामुळे ह्या चुगल्या करणारा फत्तेखान मात्र तिला नाव-
डता होऊं शकला नाहीं. याचें कारण ती तरुण विधवा बेगम पडली, जन्मा-
पासून राजकारणांत कधींच रूळठेली माही. नानापरीचे विठासविह्ार कराव व
पडदानशीन आयुष्य कंठावे या पलीकडे आपल्या डोक्यावर कांही जबाबदारी
आहि किंवा कसं याची जाणीव तिला मुळींच नव्हती. फत्तेखान हा बद-
कर्तबगार व हीन बुद्धीचा मनुष्य आहे, प्याच्या हातून वजीरीरचे जबाबदारीचे
काम मुळींच पार पडायचे नाहीं; हें तिला कळत नव्हत असे नाही. पण
कळूनही वळत नव्हत. धुंदावलेल्या तारुण्यमदाने तिच्या दृष्टीटा फत्तेखानाचे
मोहक रूप, मोहक भाषण, मुसमुसलेे तारुण्य व पिळद!र दारीर एवढेंच
दिसे, व तेवढ्यावरच ती निहायत खश होती. अश्या धु्दीत तिला बाकीच्या
गोष्टी करा, आठवतील !
कावीळ झालेल्याला सारेच पिवळें दिसते या न्यायांन बेगमेच्या तारुण्य-
सुलभ विला*ळोळुप दृष्टाला अलीकडे जे जै कांही फत्तेखानाच्या विस्द्ध त
ते हटकून वाईट दिसूं लागलें होतें. शहाजीराजांनी देखाळ आजच्या भेटत
फत्तेखानाविरुद्ध उद्गार काढळे ते तिला फारसे आवडले नाहींत. नार्ही
म्हणायला खानाचा आपल्या दोघां अल्पवयी मुलांबर दृष्ट डोळा आहि असं
दाहाजीराजे म्हणाले तेव्हां तिच्या अतःकरणाला जरा धक्का बसला. पण
पुन्ह ती पूर्वपदावर येऊन स्वतःशीच म्हणाली, इतका फत्तेखान दुष्ट कसा
असेल १ तसंच फत्तेखानाच्या मनांतून वजीर झाल्यावर आपणाशी निका
लावायचा आहे हे ऐकूनही तिठा खेद झाला. तिला वाटले, असं जर
असेल, तर फत्तेखान आपणाशी निका लावण्याची इच्छा करतो तो आप-ऱ्या
प्रेमासाठी किंवा आपल्या सोंदर्यासाठी नाही ! त्याला आयतं सलतनतीचे
वैभव भोगायला पाहिजे आहे त्यासाठीं तो आपणासमोर एवढी लाळ
८४ शिवशाहीचा शुभशकून
»%-/% / ४२.४४...” ,
"२ -»४,//१. “0४.४४. ४.४५ ” ५ //४. ५४% ४0% “४४% १ “> ४-४ »२ “१ /४* “५. २.५९.” ४ »७ “7.
घोटतो. मानाठा व वैभवाला इपापलेल्या अश्या तरुणाशी स्नेह ठेवल्यापासून
आपणाला कितपत सुख होईल, याचा बेगमेला आतां भरवसा वाटेना.
ह्या सर्व शंकांचे निरसन खद फत्तेखानाच्या तोडूनच करून घ्यावें
असा बेत करून वेगमेनं आपल्या दासीला हांक मारली, “ जलेखा ! ”
हांक ऐंकतांच जळेखा घांबत तेथें आली व विचारू लागली, “' काय
हुकूम आहे बेगमसाहेबा ? ?
:: आतांच्या आतां अक्लीच्या अशी फत्तेखानाकडे जा व त्याला सांग,
आजच्या आज रात्री मी निकडानं बोलावलं आहे.
:: जसा इुकूम बाईसाहेब ! ' असं म्हणून जलेखा बाहेर निघून गेली.
जातां जातां तिने बेगमेकडे अशा चमत्कारिक नजरेने पाहिले कीं, त्यामुळें
बेगमेच्या जिवाला हुरहूर लागून राहिली, “५ आपण फत्तेखानाला बोलावॅरे
यांत जलेखस संशय आला कां काय £
प्रकरण नवव
प्रेमी जीवांचा प्रथम संगम
गो खानाच्या वाड्यांतून निघाली तेव्हांपासून तिच्या मनांत एक-
सारखा एकच विचार घोळत होता. आपणाला सुलेमान म्हणून जो
भेटला तोच तर हिरोजी नसेंल ना? तसा तिला संशय येण्याचे कारण हिरोजी-
च्या अनेक खाणाखणा सुलेमानच्या ठायी संभवत असलेल्या तिनं पाहिल्या
होत्या, विशेषतः सुळेमानच्या डाव्या कानाच्या पाळीवरील तीळ तर हा
हिरोजीच असावा असा संहाय उत्पन्न करण्याला पुरेसा ढोबळ पुरावा होता.
पण पुन्हा गोमतीला वाटले, हिरोजी खानाच्या घरी नोकरीला कशाला येईल !
तो शाह्वाजीराजांचा नोकर, त्याला राजांच्या घरी काय कमी आहे ! तरीही
असा विचार करतां करतां रोबटी ती ह्या पदावर आली की, गोमती-
खानाची बातमीदारीण शहाजीराजांच्या वाड्यांत वावरत असते तसा
प्रेमी जीवांचा प्रथम संगम ८५
२.५४५./४./४५./४-*
२-“४*.५/४८” ४-” ४..८४-./.”९.”/% *% ५४% “४.४७. ४४%.” ४ ४९ ४. /१..”७ ४४% ५४५४४ ४४,४४५ ७५४९. १.१ /%-.४ ४६.” ४.५ ४५ ४ “ ७-४
सुलेमान हा शहाजीराजांचा ब!तमीदार खानाच्या बाड्यांत वाबरत नसेल
कशावरून !
असे परस्परविरोधी विचार एकाच वेळीं गोमतीच्या अंतःकरणांत तांडव
करीत असल्यामुळे ती अगदीं भांबावून गेली होती. शहाजीराजांची ती
पक्की वैरीण खरी; पण सुलेमान हाच हिरोजी असेल का? तों जर हिरोजी
असला तर त्याच्या धन्याविषर्यी आपण इतका वैरभाव मनांत बाळगलेला
पाहून त्याला फार बाईट वाटेल, ह्या भयानें खानापार्शी कबूल केल्याप्रमाणे
श्रीफळ ब तलवार चोरून हातावेगळी करण्याचें घैये तिला झालें नव्हत.
सुलेमान हाच हिरोजी ठरला नाही, ' तरी सुलेमान हिरोजीचा दोस्त होता व
सुठेमानने हिरोजीपार्शी गोमतीविष्या चार चांगले शब्द बोलण्याचे कबूल
केलें होते. अशा स्थितीत काय करावें आणि काय न करावें याचा विचार
करता करतां सूर्य अस्ताला गेला, दिवे लागळे, राजाराणीनीं प्रदोष सोडला.
त्यांनी स्वामीच्या आशीर्बादानुसार श्रीफळ भक्षण केलें व तीं उभयतां
आपल्या रंगमहालांत गेलीं; तरी गोमतीचे मस्तक भ्रमायचे कांही कमी झालें
नव्हते. नेहमींचा तिचा व्यवसाय म्हटला म्हणजे राजे केव्हां कुणाशी काय
बोलतात ईं तिखट कानांनी ऐकत राहायचे. तर्सेच राजाकडे कोण आलि
आगि कोण गेलें यावरही बारकाईनें नजर ठेवायची व मग खानापार्शी
जाऊन त्याची चुगली करायची. पण आजची स्थिति निराळी होती. आज
तिचे कान कांही एकेनात आणि डोळे कांही पाहीनात. अज्शा स्थितीत
राजाराणी झोपी गेलेली पाहून ती उठली व पूर्वसकेतानुसार सुलेमान
आपल्याला भेटेल या आदहोने दरबाज्याबाहेर जाऊन उभी राहिली, थोड्याच
वेळांत दुरून एक पुरुष तिच्या अनुरोधाने येतांना तिला दिसला, तिला वाटले
कीं, तो सुलेमानच आहे. म्हणून तिने अंमळ दुरूनच हांक मारली, “सुलेमान !”
६ झी सुलेमान नाहीं. उत्तर मिळाले.
६६ तर कोण १ "
:££ मी हिरोजी.
हिरोजी इं नांव ऐकतांच गोमती एकदम गांगरून गेली, हिरोजी
आपणाला भेटेल हें तिच्या ध्यानींमरनीही नव्हते; पण आज तो ज्याअथी
अवचित भेटायला आला त्याअथी तो सुलेमानच्या सांगण्यावरूनच आला
८ शिवक्याहीचा शुभरांकूने
४ «-. >... > > ० ४४ य ०१७. 2». &».... १४६ रा” « & /&॥/ई£*£/०» ५» ५७४७
असला पाहिजे याविषर्यी गोमतीला हेका उरली नाही, बाहेर अर्धवट काळोख
असल्याने हिरोजीचा चेहरा जरी तिठा नीटसा दिसला नार्ही तरी तिने अंदा-
जानें ओळखले कीं ह्या हिरोजीच.
: जरा इकडे ये, म्हणजे आपल्याला थोडा वेळ मनमोकळेपणाने बोलतां
येईल,” असे म्हणून हिरोजी पुढे चाळू लागला, गोमती त्याच्या मागोमाग
चाळू लागली, तीं दोघेही पडक्या घराच्या पिछाडीला जाऊन उर्भी राहिली.
आपण इं काय करतो याचे भान त्या दोघांनाही नव्हते
: तुम्हांला भी इथं आहे ही बातमी कुणी सांगितली १ ' गोमतीनें
प्रथम विचारलें
६ तुझ्या दोस्ताने ब आमच्या दुदमनारनॅ-'? हिरोजी उत्तरला,
6 सुलेमानने काय १
६ होय. १39
: बरं मग, तुम्ही या ठिकाणी कशाला आलां?
६ तुला भेटण्यासाठी, ”
££ मला भेदून आतां काय करणार? ”
५ तूं सांगशील ते करीन.
गोमतीला यावर कांही बोलवेनाच. हिरोजीनं तिला अगदी निरुत्तर करून
टाकिले. ती कांही बोलत नाहीसे पाहून हिरोजी म्हणाला, “ गोमती ! आज-
दर माझी अल्ली कल्पना होती कीं, तूं केव्हांच संसारात पडून एव्हांना एक-
दोन मुलांच आई शोभत असशील. पग सुलेमानच्या सांगण्यावरून मला
सारा प्रकार कळला. बरं; झालें ते होऊन गेले. आतां यापुढे तुझा विचार
काय आहे?”
“ आत्तां माझा बिचार ऐकून आपणांला काय करावर्चेआहे £ उन्हाच्या
तापाने जे फूल एकवार सकलें, ते अश्रूंनी भिजव भिजव मिजवळे तरी
त्यांतून वास थोडाच येणार आहे ! मी सुठेमानला तांगायला विसरले कीं,
मला हिराजीची भेट घ्यायची नाहीं. ”
शोंमंती ! हें तूं खरे बोलतेस ! !' हिराजीनें अस्वस्थ चित्ताने विचारले.
£ हो खरंच बोलते. आणि मी तरी पाहा वेडी क्ली ती ! ज्या गोडी
बोलायच्या नव्हेत त्या मी वेडच्यासोरख्या सुलेमामपार्शी बोडून मोकळी झालें,
प्रेमी जीवांचा प्रथम संगम ८७
पण तेंही एका अथी बरें झाले. त्यामळें माझ्या मनांत काय आहि व मी
जगांत कशी वागते हें आपणांला आपोआप कळून चुकले. त्यावरून आपणांला
कळलेच असेल काँ, आपल्या आयुष्याचे ध्येय आणि माझ्या आयुष्याचे ध्येय
यांत उत्तर ४ढव आणि दक्षिण ध्रुव यांच्यामधील अंतराइतकं अंतर आहे.
आपण शहाजीराजांचे कट्टे केवारी तर मी त्यांची कट्टी वैरीण, अश्ा स्थिर्त'त
आपलें आणि माझें नातेसुद्धां बै्याचेंच उत्पन्न होतें नाही का? ” बोलतां
बोलतां गोमती एकाएकीं थांबली, तिचेच मन तिला खाऊं लागलें की, आपण
या वेळीं बोळ नये ते बोठलो. निदान हिरोजीला वैरी म्हणण्यांत तर! आपण
हिमाल्याएबढी मोठी चूक केली अशी तिची खात्री होऊन चकली, पण
एकवार तोंडून निघून गेलेले शब्द माघारी थोडेच घेता योतत !
गोमती मनांतल्या मनांत अगदीं चूर होऊन गेली होती कीं, हिरोजी
आपले शब्द मनाला लावून घेतो कीं काय १ पण हिरोजीच्या मनावर तिच्या
बोलण्याचा कांहींच परिणाम झाला नाहीं, ता नुसता तिच्याकडे पाहात स्मित-
हास्य करीत उलट दोन पावलें तिच्या आधेक जवळ जाऊन उभा राहिला.
: आपणांला यांत इतकें हंसू कसले आले ? “' गोमतीने विचारलें.
: हसू आळे ते अशासाठी कीं, बायका भावनेच्या भरांत येऊन बोलू
लागल्या म्हणजे त्यांच्या बोलण्याचा जमाखर्च नेहमी व्यस्त प्रमाणाने करावा
लागतो. अत्यंत आयडती किंवा अत्यंत मनकवडी अशी एखादी गोष्ट बाय-
कांना आपल्या प्रिय माणसांना सांगायची असली तर ती त्या अशीच
सांगतात. माझी तर अशी खात्री आहे कीं, तुशी माझी जी जिव्हाळ्याची मैत्री
आहें, तिची ओखळ तुला असल्याशीबाय तुझ्या तोंडून हे शब्द आलि
नाईत. ”
“६ म्हणजें ? मी बोलले त्यांत आपल्या ओंव्या गाइल्या असे का आप-
णांल, वाटते ! '' गोमती अंमळ धीराने, हिरोजी रागावला नाही असे
पाहून अंमळ जास्त मनमाकळपणरने म्हणाली.
“ शोमती ! तुझ्यासारख्या जिव्हाळ्याच्या माणसाच्या तोडून शिन्या
निघाल्या तरी त्या ओंब्य'प्रमाणेच मंगळ असतात. मांजरीचे दांत मांजरीच्या
पिछाळा कर्धी. बाधत नसतात, तहूतच प्रेमी माणसाचे दिव्याशाप प्रेमी
माणसांना जाचत नसतात. ”
८८ शिवशाहीचा शुभदाकून
:: एकूण आपण मठीत माती धरून त्या मार्तींचें सोने बनविणारे पट्टीचे
जादूगार आहां म्हणायचे ! कारण माझ्या कठोर दाब्दांचेदेखील अत्यंत
मृदु अथ आपल्या कानाला ऐकूं आले.
५ गोष्ट खरी. मा जादूगारच आहे.
:: मग आपण इथे माझ्यावर जादू घालायला आला कीं काय ?
“६ हो ! तूं आतांच म्हणलीस की माझ्या मुठीत मार्तींचे सोनें होते.
त्याची प्रचीती पाहाण्यासाठी मी तुझ्यासमोर आलो आहे. ' हिरोजी थोडा
वेळ थांबून विचार करून म्हणाठा, “' गोमती ! तूं हाती घेतलेले कार्य
किती भयंकर आहे, याची तुला कल्पना तरी आहे का? ?
“६ असेल भयंकर, मा म्हणत्ये, ते महाभयंकर असेल, पण मग करणा-
राची करामत म्हणतात ती कशासाठी ?
६ तुझ्या अंगी करामत आहे, हें मटा फार पूवीपासून माहीत आहे.
पण त्या करामतीचा असा दुरुपयोग करायचा का ? देव्हीऱ्यांतील सोन्याची
मूर्ति मोडून त्याची पिकदाणी करायची का १ सांग. विचार करून सांग. मी
दाहाजीराजांचा एकनिष्ठ सेवक आहे, एवढी एक गोष्ट तूं ध्यानीं ठेवलीस
म्हणजे मी काय म्हणता ते कळायला फारसे श्रम पडायचे नाहीत.
६६ ते मला माहीत आहे. आपल्या बोलण्याचा उरऱेश मला कळतो. राजा-
वर सूड घेण्याचा जो माझा निश्चय, त्यापासून मला परावृत्त करण्यासाठी
आपली ही सारी धडपड चाललेली आहे. पण एकट्या राजांच्यामुळे माझा
उभा जन्म कसा मार्तामोल होऊन गेला आहे. याचा जर आपण विचार कराल
तर आणांलाही मी करते असेच करण्याचा बाढि होईल. आपल्या बोलण्याचा
अर्थ मला कळतो. आपण इथे आलां ते हेंच सांगण्यासाठी ना, कीं राजांना
स्वार्मीनीं दिलेळें श्रीफळ आणि देवीने दिठेळी भबानी तलवार---
गोमतीच्या तोंडचे वाक्य पुरें होण्यापूर्वी हिरोजी तिल म्हणाला, “ खरेच
तें श्रीफळ आणि तलत्रार तूं हस्तगत केलीस का!
“६ हो, केठी, मग आपटले म्हणणें काय £
६ ती कुठें आहे?”
“६: समजा, ती मी खानाला नेऊन दिली आणि ते श्रीफळद्दी खाना-
यांच स्वाधीन केले--
प्रेमी जीवांचा प्रथम संगम ८९
गोमतीच्या तोंडचे हे शब्द ऐकतांच हिरोजी एकदम अस्वस्थ होऊन
म्हणाळा, “ चांडाळणी ! तूं घात केलास, खरं सांग, खरेच तूं असे
केलेस का ?
६ केलें नाहीं, पण करीन. ?
“६: मग असे करू नकोस.
५: पण आपण मला सांगणारे कोण? ”
५६ मी कोण £ मी शाहाजीराजांचा एकनिष्ट सेबक, आणि तुश्ता कोण हँ
तर तुला माहीतच आहे. तुम्हां दोघांचेही कल्याण व्हावे आणि तुमच्या
कल्याणानं मी सुखी व्हावे अशी माशी इच्छा आहे. हा आम्हां तिघांचाही
स्व[र्थ सोडून दिला तरी तूं काय किंवा मी काय आमच्या राजा-राणींच्या
जीबाठा आमच्या जीवापलीकडे जपण्याने साऱ्या रयतेचे मंगल साधायचं
श्रय आम्हांला लामणार आहे.
गोमती संतापाने ठाल होऊन म्हणाली, “' हिरोजी ! आपण म्हणतां तें
सारे खरे. पण परदुःख शीतळ असते हेंही कांही खोटें नाही. ह्या जगांत
असा कोणता संसारी जीव आहे की, जो स्वतःचं अमंगळ होत असतांना
उघड्या डोळ्यांनी ते॑ अमंगळ साधणाऱ्या व्यक्तीला मांगल्याच्या शिखरावर
चढवू पाहील १ स्वतःचे पंचप्राण व्याकुळ होत असतां समोर दुसरा माणूस
पोटभर जेवीत असलेला पाहून कोणत्या भुकेल्या जीवाचे समाधान होईल !
अपकाराची फेड उपकारांनी करणोर साधू ह्या जगांत फार विरळा असतात.
जश्शास तसं हा जगाचा न्यायच आहे. राजांनी असें माझ्या कल्याणासाठी
आजवर काय केलें आहे तर मी त्यांच्या कल्याणासाठी झटूं १ मी पहिल्या-
नेंच ताडलं होते की, आपण आज माझ्याकडे आलां तेव्हां आपण याच
गोष्टीची रदबदली करण्यासाठी आला आहां. पण आपल्या शिष्टाइचा
माझ्यापार्शी कांहीदेखील उपयोग होणार नाही. राजांच्या बाबतींत सामोपचारां-
ची गोष्ट पुन्हां माझ्यापार्शी बोलू नका. राजे आणि मी एकमेकांना पाहून घेऊ.”
५ असंच जर असेळ तर मी राजांच्या बतीचा माणूस तुला सांगता की,
मी तुला इथल्या येथे कैद केली आहे. हिरोजी गोमतीचा उजवा हात
आपल्या डाव्या हातांत घट्ट धरून आपल्या उजव्या हाताचे आंगठ्याजव-
शि. शु....७
९८ रिवशाहीचा आुभराकूनं
ळील बोट आपल्या नाकाजवळ नेऊन तिळा धमकावीत म्हणाला, “' बस !
आतांपर्यंत मी तुझ्या तोंडून राजांविषयी अनुदारपणाचे अनेक बोल ऐकून
घेतले, हेंच फार झालें. पण ह्यापुढे ते. चालायचे नाही. मी पुन्हा एकवार
विचारतो. मला स्पष्ट सांग. मी राजांच्या पायाचा सेवक व राजे माझे माय-
बाप, तशीच तूही राजांच्या राणीची दासी आहेस. ज्या घरचे अन्न खावे
त्या घराचे वासे मोजावे या सारखा कृतध्नपणा जगांत दुसरा कोणत असेल !
बोल, तूं तुझ्या धन्याला ओळखतेस कीं नाही £ ”
“६ मी माझ्या प्रतिज्ञेशिवाय दुसऱ्या कशालाही आणि कुणाठाही ओळखीत
नाही. '' गोमती जरांदेखील न डगमगतीं म्हणाली.
“ तर मग मीदेखील तुला ओळखीत नाहीं, भी देखील म्हणतो, गोमती
कुठची कोण भगवान् जागे, माझ्यासमोर जी उभी आहि ती राजांची दगल-
बाज दासी उभी आहे. ह्या दगलबाजीबल तिला शासन करणें ह॑ माझे
काम आहे. ”
बराच वेळपथत तीं दोघेंही स्तब्ध उर्भा होती. कुणी कुणाशी बोलेना,
दोघांच्याही मनांत त्यांच्या त्यांच्या परीने विचार चालले होते. अखेर गोम-
तीच पहिल्याने बोलती झाली. ती म्हणाळी, ““ मग काय आपण मला
शासन करणार तर!
हिरोजी म्हणाल, “' तें आतां तुझ्या इच्छेबर सवेस्वी अवलंबून आहे.
मुंगी होऊन साखर खाबी आणि हत्ती होऊन लांकड मांडावीत, जर तुळ
माझी पवी असती तर तूं मला पाहातांच सामोपचारांनीं विचारलें असतेस
की, मी काय करूं ? आणि मग मी ते तुला सांगितलें असते. गोमती ! तूं
आणि मी एकमेकांना परकी नाही. आपल्या पांच वषापूवबीच्या आठवणी
तुळा आठवत नाहींत का? त्या वेंळीं तूंच मळा किती परोपरीने सांगत
असेस कीं आपले लम्न झाल्यावर आपण शहाजीराजांच्या पदरीच राहून नांवा-
रूपाला यायचे. राजांचा माझ्या ठार्यी लहानपणापासून अत्यंत विश्वास अस-
लेला पाहून तुला तेव्हांदेखील राजांबिषयीं किती अभिमान वाटे. आणि तीच
तूं आज राजांच्या विरुद्ध शत्रूला सामील होऊन राजांच्या नाशाची कारस्थाने
रचीत आहेस. तूं असं समज कीं, भी आज तुझ्यासमोर आलो, तोच माझ्या
स्वरूपाने साक्षातू परमेश्वर तुझ्या नशिबाची परीक्षा पाहाण्यासाठी
प्रेमी जीवांचा प्रथम संगम ९१
*./४४ /४-४0५ ४ “४ “09/ ७७0 ४.” ४-५ ७.४४. ४४.” ७४ / ४७.४ ४७४ ४० ७५४७.” ७.४५. ४7.” » २.
“*-/४%-/% ४.”
“४८
“४४-४४ “५.५५.” ४-/ ४. ४५.१५.” ४.७
तुझ्यासमोर येऊन उभा राहिला. त्या परमेश्वराच्या एका मठीत
उभ्या जन्माचे संसार-वैभव सांठविलेळें होते, ब दुसऱ्या मुठींत राजद्रोहा-
विषर्यींचे शासन सांठविलेळे होते. त्या परमेश्वरानं आपल्या दोन्ही मुठी
मिटून तुझ्यासमोर धरिल्या व * एकी कीं बरेंकी ' म्हणून विचारलें. तेव्हां तूं
चटकन 'बेकी' सांगून संसार वैभवाला मुकलीस व राज्यद्रोह्याविषर्थीचे शासन
मात्र हकनाक पदरी पाडून घेतलेस, पुन्हा एकवार मी झाल्य। चुकीची दुरुस्ती
करण्याची संधि तुला देतो. ऐकून ठेव, माझ्या मुठी मीं तुला उघडून दाख-
विल्या आहेत. यश्शाचा आणि सुखाचा मार्ग तुला आक्रमण करायचा असेल,
द्वा हिरोजी आपला जन्माचा सोबर्त] व्हावा अशी तुझी मनापासूनची इच्छा
असेल, तर तुला माझ्या पावलावर पाऊल टाकून चाललें पाहिज--
गोमती हिरोजाला पुरतेपणी बोळू न देतां कांहीशी प्रसन्न चित्ताने म्हणाली,
“: बाहूबा ! माझी कल्पना होती की, ह्या पांच वर्षांत आपला स्वभाव कांही
निवळला असेल. पण पाहाते ता. पळसाला पाने तीनच. आपण तरी माझ्यावर
इतकी सत्ता गाजविणारे कोण हो ? तसें पाहिलें तर निश्चयाच्या कसोटीला मी
जितको टिकले तितके आपण कांही टिकला नाही. तेव्हां आतां अशक्य
गोष्टी हकय घरून चालायचे आणि निराशेच्या पोर्टीही आशा जन्माला येईल
अशी वाट पाहात बसायचे तर मी म्हणेन की, सत्ताच गाजवायची तर ती
मी आपल्यावर गाजवायची; आपण माझ्यावर नाहीं गाजवायची,
गोमती बोलतां बोठतां थांबून हिरोजीच्या तोंडाकडे पाहात गालांतत्य|
गालांत हंसू लागली.
ती बोंळून गेळी खरी; पण लगेच तिला वाटले की, आपण बोललो तें
केवळ भ्रमिष्टाप्रमाणे मुशा सोडून बोलला. आपल्या बोलण्याला ना दोडा
ना बुडखा. आणि वस्तुस्थिति तशीच होती. आतां गोमती ज बोलत
होती त॑ बेभानपणे तोंडाला येईल ते बेलत होती. शहाजीराजांविषर्यीचा
आज पांच वर्ष तिच्या अंतःकरणांत हढमूल होऊन राहिठेला द्वेषभाव आज
हिरोजीच्या पांच वषोनंतरच्या पहिल्यावहिल्या कोटीतील सहानुभूतीच्या दोन
शब्दांनी दूर झाला होता. दुष्टपणा हा गोमतीचा उपजत गुण नसल्यामुळे
यापुढें शहाजीराजांचा दुष्टावा करणे तिचे तिलाच आतां जड वाटूं लागले
होतें, त्यांतूनही इतका वेळ तिने उसने अवसान करसेबर्स आणलें, पण
९२ शिवशाहीचा शुभशकूनं
॥९/॥५ ॥॥-८/४५८१५/५/५/५८ “/">/ एट" रा“ र जि डो केन्ना क >“ “* "८ *२/४6 जीध 7 6४४
असल्या उसनवारीच्या गोष्टींनी गत कशी लागावी ? हिरोजीच्या आतांपयंतच्या
बोलण्यावरून तिला पूणपणे कळून चुकळे होते की, आपल्या पूर्वीच्या संसारा-
विषयींच्या साध्यासिध्या इच्छा व महत्त्वाकांक्षा हिरोजीच्या हातीं पूर्णत्वाला
पोंचवण]र, पण लहानपणापासून गोंमतीचा ह्या स्वमावच होता की, आप
चक झाली तरी ती सामोपचारानं कर्धी कबूल करायची नाहीं. हिरोजीला
हा तिचा स्वभाव पूर्णपणें माहीत होता. आपण सांगू ती गोष्ट गोमती खात्रीने
करील वब जी गोष्ट करू नको म्हणूं ती ती खात्रीने करणार नाही असा
भरंवसा हिरोजीला गोमतीविषयीं पांच व्षोपूबी वाटे, त्याप्रमाणें आजही वाटत
होता. समद्रांत तारू ठोटल्यावर वाऱ्याची गति पाहून कोणत्या दिशेनं कसे
तारू हाकारावे हे जस नाखव्याठा चांगळें कळते, त्याप्रमाणेंच गोमतीशीं
बोलतांना तिच्या शब्दावरून, तिच्या हावभावावरून व तिच्या चेहऱ्यावरील
आविर्भावावरून तिच्याशी कसे वागून तिळा आपल्या मनाप्रमाणे वागायला
लावायचे हे कळत होते. आजदेखील प्रथम प्रथम गोमती राजांवर सूड
घेण्याच्या गोष्टी बोलत होती. पण शेवर्टी ती प्रेमगर्भ भार्षेत बोलूं लागलेली
पाह्मातांच हिरोजी ओळखून चुकला कीं, आपण हिला जिंकळी, आतां तिला
आपल्या म्हणण्याप्रमाणे वागायला कबूल करून कसें ध्यायचें एवढाच प्रश्न
होता, पण तो प्रश्नहौ सोडविण्याला तितका अवघड नव्हता.
अंमळशांन हिरोजीनं गोमतीला विचारले, “ एकी कीं बेकी £
गोमती उत्तरली, “' पण आपण म्हणाला त्याचप्रमाणे आपल्या मुठीत
खरोखरच माझ्या संसाराचे वैभव सांठविलेळे आहे कीं ह्या फुकीच्या गोष्टी
चालल्या आहेत.”
हिरोजीला गोमतीच्या अनुरक्तपणाविषर्यी एवढा पुरावा पुरेसा होता.
त्याचा पूर्वीचा आवेश आतां बराच ओसरला होता. तोही गोमतीइतक्याच
उत्कठेनें व अनुरक्तपणांने उद्गारला, “' गोमती ! तूं 'असं बोछणें म्हणजे
माझ्याविषयी नसता अविश्वास दाखविण्यासारखे आहे.
£: मग काय आपण बोललां ते खरें £
££ ह. एकवारच नव्हे तर त्रिवार, शतबार, सहत्तवार खरे.
££ मग काय तर आज ना उद्यां गोंमती आपल्या संसारांची धनीण
होणार म्हणायची तर! ”
प्रेमी जीवांचा प्रथम संगम ९३
९ होय. पण तिने आपले कतेव्य केळे तर.
“६ सांगा, तिनें आपले कोणते कतेव्य करायचें १
“६ जी निष्ठा तिच्या आवडत्या 'हिरोजीची राजांच्या पार्यी आहे ती निष्ठा
तिचीही असली पाहिजे. राजांच्या शरूंशीं सामीलागेरी यापुढे तिने करतां
कामा नये.
गोमती यावर आणखी कांही बोलली असती. पण तेवढ्यांत फत्तेखान
अचानक त्या वाटेनं येतांना तिला आढळला. त्याबरोबर दोघांचीही तोंडे
एकदम बंद झालीं. हिरोजी हा शहाजीचा विश्वासू नोकर व गोमती ही
आपली गुलदस्तांताल बातमीदारीण, द्दे सूर्यचंद्र आज एका वेळीं एकत्र कसे
उगवले यारचें खानाला मोठेंच आश्चर्य वाटलं. पण तो कांही बोलला नाहीं.
गोमतीनं त्याच्याकडे पाहून स्मितह्वास्यपूवैक नेत्रसकेत केला. तेबढ्यावरून
खान काय ओळखायचे ते ओळखून हिरोजीकडे तीक्ष्ण नेत्रकटाक्ष फेकीत
निघून गेला.
हिरोजीला कां नकळे खान आलिला पाहातांच अस्वस्थ वाटूं लागलें. तो
म्हणाळा, “' गोमती ! मला आतां फार वेळ थांबतां येत नाही. आपणाला
जास्त बोलायचे ते आपण उद्यां बोलूं. उद्यां याच वेळीं, याच जागी मी
तुला नेमका भेटेन. त्यापूवी आज एकच महत्त्वाची गोष्ट मला तुला सांगा-
यची, ती ही कीं, तूं काय पाहिजे तें कर; पण स्वामार्नी राजांना दिलेलें श्रीफळ
व देवीने दिठेली तलवार राजांची राजांपार्शींच राहिली पाहिजेत. तूं त्यांना हात
लावतां कामा नयेस. व दुसऱ्या कोणाला हात लावूं देतां कामा नवे, राजांच्या
तलवारींत असा अदूभुत दैवी गुण आहे कीं, जं कोणी माणूस अपवित्र
बुद्धीने त्या तलवारीला स्पर्श करील त्या माणसांचे रक्त पिण्यासाठी ती
तलवार सदोदित तान्हेलेली असते. यापेक्षां आज मी कांही जास्त सांगू
शकत नाही, तूं आतां जा. सुलेमान जर भेटला तर त्याला यांतळे एक
अक्षरद्दी कळूं देऊं नकोस.
हिरोजी एवढें बोडून लगबगीने तिथून निघून गेला. तो पूर्णपणें डोळ्यां-
आड हदोईता गोमती तिकडे टक लावून पाहात होती. तो दिसेनासा होतांच
आतां काय करांवे आणि कर्स करावे अश्शी चिंता करीत तीह्दी जड पावलांनी
राजांच्या वाड'याकडे गेली,
प्रकरण दहावे
खानाने जाळे टाकलें
फन जो बिजलठाला ती हिरोजीशी बोलत असतांना भेटला, तो बेग-
मेच्या महालांतून येतांना. तो बेगमेच्या महालांतून बाहेर पडला तोह
हंसत हंसत, बेगमेकडून ' प्योर ! ' असं कधीं नव्हत्याची संबोधने घेत व
बेगमेला कधीं नव्हत्याचें ' प्यारी ! ' असे आज संबोधायला सांपडले म्हणून
आनंदानं बेहोश होऊन बाहेर पडला. तो वाटेला लागल्यावर दिसेनासा
होईतो बेगम आपल्या रंगमहालाच्या खिडकीवरून किनखापी पडदा दूर
सारून त्याच्याकडे सारखी टक लावून पाहात होती. इतक्या उत्कठेनें बेगम
आज फत्तेखानाकडे कां पाहाते आहे हें दुसऱ्या कुणाला जरी कळण्यासारखे
नव्हतें तरी जलेखाला मात्र ते पूणपणे कळून चकलें होतें. कारण, खान
जेव्हां महालांत आला व बेगमने त्याठा आज पहिल्याने आपल्या रंग-
महालांत प्रवेश देऊन महाळाचा दरवाजा लावून घेतला, तेव्हांच जुलेखा
ओळखून चुकली कीं, आजची बेगम राजची ती नाहीं !
जुलेखा द्दी बेंगमेची अत्यंत विश्वासू दाती. जुलेखा वयाने पंचवीस
वर्षांची-बेगमेच्याच बरोबरी'ची होती. व बेगमेचे तिच्यावर जिबापलीकडे
प्रेम होते. वस्तुतः इतका त्या दोघींचा प्रेमा असायचा नव्हे; कारण जलेखा
ही मरहूम बादशहाच्या हयातीत त्याच्या जनानखान्यांताल एक आवडती
नाटकशाळा होती. पण ती नाटकशाळा होती, एवढ्यावरून तिची कमी
किंमत कोणी लेखल्यास ते धाडसाचे होईल. एकतर जलेखा ही बेगमेचीच
दूरची नातलग होती; दुसरें बादशहाची ती जरी नाटकशाळा होती, तरी ती
बादराहाशी वागतांना पतित्रताधम पाळी व बेगमेर्शी अत्यंत प्रेमाने वागे.
म्हणूनच बादशहाच्या हयातीत ती नेहमींच बेगमेच्या संगतीत असें व बेंग-
मेच्या दोघां अल्पवयी मुलांचे तिर्ने ममतन लालनपालन करून त्यांना वाढ-
विलें होते. स्वतः जुठेखेठा बादशह्वापासून मूल झालें नव्हतें, त्यामुळें तिच्या
अपत्यवात्सल्याचा अमृतोघ बादराहाच्या दोंघां शहाजाद्यांसभोवारच वाही, व
बादशहाच्या पश्नातू देखील त्या तिच्या अपत्यवात्सल्यांला खंड पडला नव्हता,
खानानें जाळें टाकलें ९७५
७.४८...” ४.» १४. ७४.५०७..४१७. / ४७.५!
जसा जुलेखेचा शहाजाद्यांच्या ठार्या जिव्हाळा होता, तसाच शहाजाद्यांचा तिच्या
ठार्यी लळा होता. इतका कीं, दोन्हीं शह्दाजाद्यांना जग कसं आहे हें थोडें
थोडे कळूं लागेपर्यंत बेगम आपली आई व जुलेखा आपली दायी हें त्यांना
माहीतच नव्हते. आतां कुठें त्यांना जरी आपली खरी आई कोण हव कळूं
लागले होतें तरी त्यांची खरी ' मा ? जलेखाच होती. तात्पर्य, जुलेखा जरी
बेगम नव्हती, बेगमेची दासी होती, तरी इतर दासी ब ही दासी यांच्यांत
जमानअस्मानाचे अंतर होतें. बादशहाच्या इतर साऱ्या नाटकशाळांना बादशहा
निधन पावतांच बेगमेने दहा दिशांना घालवून दिलें; पण जुलेखा मात्र तिच्या
पाशी राहिली व तीं इतर फुलपाखरे नव्यानव्या पुष्पवृक्षासभोंवार गुंजारव
करीत निघून गेलीं. कोणी अमक्या सरदाराची तर कुणी तमक्या सुभेदाराची
प्रियतमा बनल्या तर कुणी आणखी कुणाच्या कांही बनल्या; पण जुलेखा
मात्र बादशहाच्या पश्चात् बेगमेप्रमाणेंच त्याची बिचवा अर्धांगी पातेत्रताधरमाने
दिवस कंठीत होती. जुलेखा मनानं बेगमेहून खंबीर व शहाणी असल्यानं
तिच्या सत्सहवासाचा बेगमेच्या वैधव्यलांऊछित आयुष्यावरद्दी आजवर पुष्कळच
सुपरिणाम होऊं शकला. बेगम ती बेगम व दासी ती दासी. बेगम वैभवाच्या
शिखरावर स्थानापन झालेली व जुलेखा तिच्या पायातळीं पडलेली, हं जरी
स्वर, तरी त्या दोघी एकमेकींच्या निकट सहाचर्यात होत्या, त्यामुळें जलेखच्या
सदगुणपुष्पाचा परिमल बेगमेसभावारचें वातावरण निसर्गतःच सुगंधित करी.
बेगमेच्या डोळ्यांसमोर जर जुलेखचा सच्चरितादर्री नसता, तर आधींच चंचल
वृत्तीची असलेली ती वैभवसंपन्न विधवा यापूर्वी केव्हांच अधःपतित झाली
असती. फत्तेखान ह्या बादराहाच्या ह्यातीपासूनच भेगमवर पापी डोळा ठेवून
होता. हें जळेखाला माहीत होतं. पण बादशहा इयात होता तोपर्यंत तो सव
गोष्टींना जवाबदार असल्यामुळे व आजच्याइतकी बेंगमेची बरोबरी कर-
ण्याची वेळा जुलेखेच्या आयुष्यांत तेव्हां प्राप्त न झाल्यामुळें तेव्हां जलेखा
कांहीं न बोलतां फत्तखानांचे चवचाळ चाळे सूक्ष्म दृष्टाने निरीक्षण मात्र
करून ठेवीत होती, दुसरं अस को, कुंकवाला आधार जोपर्यंत स्रियांना
असतो तोंवर कांहीही प्रमाद त्यांच्या हवतून घडले तरी त्या आधारावर ते
उपेक्षणीयच ठरतात, पण आतांची बादशहाच्या पश्चातूची परिस्थिति अर्श]
९६ शिवशाहीचा शुभककून
४%५/%-८%- ५७४४५” % ७ ७.४ 9./09 ४४९ ५७ ७ १.५४ ५४४४ .४७ ७ 4” ५४% 47१. ७.४७ €% 4७ ७ ..»७..४७./%_४७ /7४/%७ /%./ ७४७ ७. 20७ ./७ ४१७ ७.४७ “४७ ४७/१७/७४७४
नव्हती. हे ओळखूनच जुलेखा आतां बेगमा बेलगामी बनूं न देण्याची
शक्य तेवढी खबरदारी घेत होती.
पण बेंगम स्वभावतःच चेचल, तशांत बादशहाच्या पश्चातू तिला वाऱ्या-
सारखें स्वातंत्र्य प्रास झालेलें, ते अमोलिक खरे; पण ते जितके अमोलिक
तितकेच पचनी पाडायला अवघड ! बेगमेला बादशहाच्या पश्चात्तू स्वातंत्र्य
मिळालें, त्याचा योग्य उपयोग करण्याचें तिने मनांत आणिले असते तर
तिला प्रथ्वामोलाच्या अनेक गोष्टी करतां आल्या असत्या. बादशदह्दाच्या
अमदानींत एखाद्या नालायक माणसाने आपली सुंदर बह्ीण किंवा मुलगी
बादशहाच्या जनानखान्यांत लोटून त्या वशिल्याच्या जोरावर मनसबदारी
मिळवावी व मग त्या मनसबदारींत मनाला मानळ तसा धुडगूस घालावा;
हे व अत्ते अनेक अनिष्ट प्रकार जे बादशाद्वाच्या हयातींत घडे होते अथवा
घडत होते, त्यांना आतां आळा घाळून आपलें राज्य नीति-वैभव संपन्न कर-
ण्याचें बेगमेने मनावर घेतलें असतें तर तें तिला स्वातंत्र्याच्या जोरावर सहूज
करतां आळे असते. आणि ह्या बेगमेच्या ऐवजी जुलेखा जर दैववक्यातू बाद-
शहाची मुख्य बेगम झाली असती, तर तिने बादशद्दाच्या पश्चातू तिला प्रास
झालेल्या स्वातंत्र्याचा असाच सदुपयोग केला असता. पण जुलेखा म्हणजे
कांहीं बेगम नव्हे ! त्यांतूनह्दी जुलेखेने बेगमेच्या मजींतील मेत्रीण म्हणून
जेवढे जेवढ नेगमेला सांगून करतां येण्याजोगे होतं तेवढें तेवढें करण्याचा
क्रम सुरू ठेवला होता. बादशाह्वाच्या निधनानंतर वजीरपद कुणाला द्यार्वे हा
प्रश्न उपस्थित शाला तेव्हां शहहाजीराजांनाच वजीर करांवे असा बेगभेचा ग्रह
बनवायला जुलेखाच बद्दुतांशीं कारण झाली द्वोती. फत्तेखानाच्या बाबतीत
देखील सावध राहाण्यासाठी जुलेखा प्रथमपासूनच बेगमेला नाना तऱ्हांनी,
आपली अमयीदा होणार नाहीं अशी काळजी घेऊन राक्य तेवढा उपंदेश करी.
आजवर आजच्या दिवसपर्यंत बेगम प्रत्यक्षपणे जाळ्यांत सांपडली गेली नव्हती.
याचें खरें श्रेय जळेखेलाच होतें.
जुळेखा पडली दासी ब बेगम पडली स्वतंत्र ! त्यामुळे बेगम जो आजवर
फत्तेखानाशा स्नेंहसंबंध ठेवीत आठी, त्याला आळा घळलणे व तो तोडून
काढणें जुलेखेच्या आवांक्याबाहेरचें होते. त्यांतूनह्दी बेगम जेव्हां फत्तेखा-
नाला बोलावून त्याच्याशीं बोलत बसे तेव्हां जुलेखेला कांहीशी वचकून
खानान॑ जाळे टाकलें ९७
"%./१४९-0४.४४.. ४४.५.५%७ /५६.५४४७./”७-४ ७ “0७ १” 0४ “७ ४४% ४१-४४ “0-१” ४२-४७“ ४४५ २४१ शीष “ा*“५*“*”/ “८. थ््श श्र क ४८” * *५-/%८//१-” ने,
बागे, फत्तेखानाला बोलावण्यांत ब त्याच्याशीं बोलत बसण्यांत बेगमेचा
अंतस्थ हेत जरी कामुकतेचाच असला, तरी जलेखेच्या भयाने ती आपल्या
त्या हेंतूवर राजकारणाच्या वाटाघाटीचें पांघरूण घालण्याइतकी दक्षता बाळगी.
जुळेखेठाही बेगमेचे स्वातंत्र्य लक्षांत घेतां, बेगम आपणाला इतकी वचकून
वागते हेंच सई, असे म्हणून समाधान मानून ध्यावे लागे,
पण आज जुलेखेंला तेवढ्या समाधानालाही जागा उरली नाहीं. आजवर
बेगमेने फत्तेखानाला बोलावून आणण्याच्या कामागेरीवर जुलेखेची योजना
कर्षीच केली नव्हती; कारण त्या बोलावग्यांत विशेषसा खाजगीपणा किंवा
नाजुकपणा नव्हता. पण आज ते दूतीचे काम करणे जेव्हां जुलेखेंच्या वाट्याला
आळे तेव्हां ती ओळखून चुकली कीं, बेगमेच्या मनांतीछ फत्तेखानाविषयींची
पापबासना आतां परिपक्क ददोला येऊं पाहात आहे. बेगम आज फत्ते-
खानाला भलत्यासठत्या दूताच्या किंवा दूतीच्या हाती रात्रीच्या वेळी एकां-
तांत बोळावण्याला अब्रूच्या भयाने लाजली, म्हणूनच आपण बेगमेच्या
विश्वासांतील दासो असल्यानें आपणांकडे तं काम आले, हे जुलेखेनं तेव्हांच
ताडले. ती फत्तेखानाच्या घरी गेली, त्याला निरोप सांगितला, तो आला;
सर्व कांही नीट झाले, पण आज बेगम त्याच्याशीं पडद्याआडून बोलायचे
सोडून *“ महत्त्वाच्या भानगडीविषर्था बोलायचे आहे ' असे कारण सांगून
त्याला अंतमहालांत घेऊन गेली. इतक्या महत्त्वाच्या वाटाघाटी व्हायच्या
त्याअथी आपण तिथे हजर असल्याने कदाचित बेगमसाहेबांना आवडणार
नाही हे आगाऊ जाणून जुलेखा आपण होऊनच दूर राहिली. बेगमेनेही
तिला जवळ राहायला सांगितले नाही, यावरून बेगमेळा ती जबळ नको होती
हे सिद्धच झाले.
पण जुलेखा दूर गेली नाहीं, जे पाप बेगमेच्या मनांत आले होते, त्याच
पापार्चे प्रतिबिंब जुलेखेच्या मनांत उमटे असल्यानें बेगम आज अधः-
पाताच्या गर्तेच्या अगदीं कांठावर जाऊन उभी आहे अशी जलळेखेची खात्री
झाल्यामुळें व अखेरपावेतो बेगमेचा अधःपात किंवा राज्याचा नाश फत्ते-
खानासारख्या खल पुरुषाच्या हातून होऊं द्यावयाचा नाही. असा तिचा
निर्धार असल्याने ती धाकट्या शहाजाद्या्शी खेळत बसल्यारचें निमित्त करून
दुरवाजाबाहेर रॅगाळत द्वोती. तिचे शरीर दरवाजाबाहेर होतें पण मन बेगम
९्ट शिवशाहीचा शुभशकून
४४-४०” ४५.४५”. “९ “१५% १.” ४४ ४५ “९५ २ “१-४ ८१४ ४४% “% “४ “५ /% ४ “४ “४-४ श*५ “९८५४१ ८४ ८४ “२ /२ ८६ ४ ८४ /५ /५./५ /२ »२ जन्य कत म आहत प ततक क
व फत्तेखान काय बोलतात याचा कयास बांधण्यांत गढून गेलें होतें, ब
कानही त्या दोघांचे संभाषण ऐकण्यासाठी टवकारून उभे होते. तिने त्या
दोघांचे संमाषण ऐकले त अस: --
' कत्तेखान ! आजच मीं शहाजीराजांची भेट घेतळी व त्यांना तुम्ही
सांगितल्याप्रमाणे फितुरीबद्दल जाब विचारला.
: बरे; मग राजे काय़ म्हणाले ! ”
“६ ते म्हणाले कीं, ह्या ' चोरांच्या उलट्या बोंबा ? आहेत. त्यांचा उळट
तुमच्यावर व जाधवराबांवर असा आक्षिप आहे की, तुम्ही च मोगलांशी सामील-
गिरी चालावेली आहे. -
“£ बेगमसाहेबा ! राजांनीं असं सांगावे हे त्यांच्या डावपैची स्वभावाला
साजेसेंच आहे. आतां सच्चा कोण वब &*चा कोण हें ठराविणे आपल्या
मर्जीवर अवलंबून आहे. ”
“८ माझी तर खात्री आहे कीं राजांना तख्ताच्या हितापेक्षा स्वतःच्या
हितालाच जपावेसे वाटते, ?
“ हें आपणच म्हणतां म्हणून ठीक आहे.
६ शिवाय राजांची आणखी एक गोष्ट मला मुळींच आवडली नाही.
ती काय?
तुमचा व माझा स्नेह आहे हें पाहून राजांच्या पोटांत दुखते.
ते दुखायचेंच,
तुम्हांला मीं चांगळें म्हटलेले राजांच्यानं ऐकवत नाहीं. *
बरोबर आहे.
£ बुरोंबर काय ? हे वजीर झाले म्हणून यांनीं आमच्या खाजगी गोष्टींत
मन कशाला घालावें ? ”
:: बेगमसाहेबा ! याचें कारण आपला दुबळेपणा; दुसरें काय ! म्हणूनच
मो आपणांठा आजवर सांगत आलों. पण पुन्हा पुन्हा त्या त्याच गाष्टींची
उजळणी करण्यांत अर्थ काय ? आपणांवर राजांचे वजन पडेनास झालें
म्हणजे ते आपला व माझा सूड घेण्यासाठीं भलभलत्या गोष्टी बोडू लागतील
हें मला प्रथमच माहीत होते, म्हणूनच मी आपणांला सांगत आली कीं, ह्वा
आयत्या बिळावरीळ नागोबा आपणांला पुढें नडेल. ”
६४
१
६्€
६४
६४
खानानें जाळे टाकलं ९९
तो काय मळा नडतो ? पण तुम्हांहा मी एक विचारणार आहे. मी
जर तुम्हांला पुन्हां वजिरातीवर आणायचा प्रयत्न केला, तर तुम्ही पुढें
माझ्याशी कृतघ्न नाहीं ना होणार १ ?
त्या दोघांचे संभाषण जुलेखेला पुढें ऐकायला मिळाले नाही, कारण
धाकटा शहाजादा तिला हाताशी धरून खेळण्यासाठी दूर ओढून घेऊन
गेला. अध्या घटकेन ती परत पूर्व जागी आली तेव्हांदेखील बेगमेंच्या
महाठाचा दरबाजा लावलठेलाच होता. पण ती तिथे येऊन पोचते न पोचते
तोच तो उघडला गेला, व बेगम आणि फत्तेखान यांच्या संभाषणाचे शेव-
टचे धागे मात्र तिच्या हातीं लागले.
“ बरें आहे बेगमसाहेबा ! राजांच्या फितुरीच्या उपदूव्यापांवर पायबंद
ळावग्याचा प्रयत्न मो. खासगी रीतीनं केला तर त्यामुळे आपलें मन मज-
विषर्यी कळुषित होणार नाही ना!
€ प्यारे ! हें काय विचारतां ! तुमच्याविषयी माझ मन कधींच कट-
षित व्हायचे नाही.
अल्ला की कसम?
बेगमेने यावर कांही उत्तर दिलेलें जलेखेला ऐकू आले नार्हा. पण फत्ते-
खानाने एका अनिवाच्य युक्तीने बेगमेचे तोंड बंद केळ असावें अशा कल्पना
मात्र तिला करतां आली.
लगेच फत्तेखान बेगमेच्या महालाबांहर पडला तो थेट निघून गेला
बेगम खिडकीतून त्याच्या मावळत्या मूतींकड टक लावून पाहात उभी
राहिली होती.
आतां जुलेखेला बेगमेपार्शी जायला हरकत नव्हती. महालाचा दरवबाजाही
उघडाच होता. ज़लेखेलाही आज झाला हा एकंदर प्रकार पाहून अत्यंत
विस्मय वाटत होता. बेगम सध्यां जो मार्ग स्वीकारते आहे तो चोराच्या
हाती जामदारखान्याच्या किल्ल्या देण्यासारखा धोक्यांचा आहे हे जुलेखा
पूर्णपणे ओळखून होती. त्याची जाणीव बेगमेला वेळींच व्हावी ह्या इराद्याने
ती तशीच बेगमेच्या महालांत गेली. तिच्या मागोमाग अल्पवयी बादशहा
वे शाह्ाजादा हें दोघेही गेले,
१०० शेवशाहीचा शुभशकून
५/४ “४०४
एकाएकीं महालांत कोण आलें म्हणून बेगम फत्तेखानावरची नजर
ढवळून मार्गे वळून पाहात म्हणाली, “' जुलेखा ! तरी म्हटलें, कोण आलें!”
“ बेंगमसाहेबा ! खानसाहेबांशी इतका वेळ कसले खलबत चाललें
होतें ! ”' जलेखेने गंभीर चर्या करून विचारलें.
“ खलवप्रत कसळें ! ह्या राज्याच्या उलाढाली ! ” बेंगम न्यायाधीशा-
समोर उभा करण्यांत आलेला खराखुरा गुन्हेगार जितक्या मिंत्रपणानं बोलतो
तितक्या भित्रेपणानें उत्तरली
अलीकडे खानसाहेब पुन्हा बेगमसाहेबांच्या मर्जाीत ठसूं लागलेले
दिसतात ! '' जुलेखा पूर्वीच्याच गंभीर वृत्तीत म्हणाली, ज्याच्या पोटांत
दुखते ते मिरपूड मागते या न्यायाने बेगम कांदीशी घुरश्याला येऊन म्हणाली,
“ जुळखे ! ह्या तुझ्या टोमणेवजा भाषेचा अर्थ काय?”
“: तो बेगमसाहेबांना चांगला कळता.
“ म्हणजे तुला आम्हां दोघांच्या वर्तनाविष्यी संदय येतो कीं काय
माझ एकटीच काय घेऊन बसलां १ पण जन जे बोलतो, ते तरी
ध्यानी धेऊन वागायला इव ना?”
“: जन काय बोलतो ! गी तर कुठें कांहींच ऐकले नाही !
:: जन कांहीं कोणाविषयीं ज्याच्या त्याच्या तोंडावर बोलत नाही ! दुसरे
असे कीं झार्पी गेलेल्याला कोणीतरी जागें करूं शकेल; पण जाग्याला जागें
कोण करूं शकेल ? बेगमसाहेबा ! मी कधीं नव्हत्याची आज इतकी स्पष्ट
बोलत्ये याबर्ल मळा कसूर माफ करा, पण फत्तेखानाविषर्यी मी आपणांला
प्रथमपासून वेळोवेळीं सावध करीत आल्ये आहे. आपण हरिणी पडलां, ब
तो पडला वाघ---
6 हरिणी कसठी ! खानाचे वावगं आचरण जर मला दिसले, तर मग
मी वाघीण नव्हे; नागीण आहे --”
“६ कबूल ! पण आपण नागीण पडलां तरी तो पडला गारोडी ! शहाजी-
राजांसारख्यांना ही नागीग डसवायला उपयोगी पडावी म्हणून तो गारोडी
नांगसुराच्या जोरावर तिला गुंगवून आपल्या कह्यांत आणील--?
“ जुलळेखे! मठा वाटते, शहाजीराजांनी तुळा बकीलपत्र दिलेले दिसते ! ”
£: आचरण बिघडलेल्या दृष्टीला जिकडे तिकडे बिघाडच दिसायचा,
१ ?;
खानानें जाळें टाकलें १०१
री रो
"४-९४६-५५/0१-/ ४.४४ ४५ ४७-४४” ४ ४ “५.” ४”. 71७“ .- ४४ “शी णीषि. “२ ८८%" ८-०” ८० “५ य २.” *” ६०८ भट
६ जा! जा ! जुठेखे ! तूं बाहेर जा पाहूं ! तुर्झ डोकें आज ठिकाणावर
नाही, बेगम रागाला येऊन म्हणाली.
: माझे डोकें आज ठिकाणावर आहे; पण बेगमसाहेबा ! आपळे पाऊल
वांकड्या वाटेनं पडूं लागळे, आपली दृष्टि चळूं लागठी, म्हणून आपल्याला
आज कोणतीच गोष्ट ठिकाणावर नाहींशी दिसूं ठागळी आहि. ' भैंगम
रागावठेली पाहून जळेखा न भितां उळट चिरडीला येऊन म्हणाठी, “'आज-
बर उभ्या जन्मात मीं आपल्या तोंडून उपमदांचा एकही शब्द ऐकला नाही
तें आज आपण बोलायला सुरुवात केली आहे. हा आपल्या डोळ्यांवर चढ-
छेल्या नशेचा परिणाम आहे. ”
: जळेखे ! मी बेगम आहें, व तूं माझी दासी आहेस. '
“८ होय, पण म्हणून काय झालें ! नीर्तांधर्मांचे निबंध रावापासून रंका-
येत सवानी सारखच पाळायचे असतात. तुम्हांला माझे बोलणें जर रुचत
नसेल तर मी आजपासून बोलायची नाहीं. नेहमींच्या त्या तुम्ही आज
उरला नाहीं, बेगमसाहेबा, आज तुमचा नूर बदलला आहे हे मला स्पष्ट दिसतं
आहि. एरव्ही बेगम आणि दासी हा भेद आपण बोळून दाखवला नसता.
बोलतां बोलतां जलेखेच्या डोळ्यांत आंसर्वे उभी राहिठीं ब कंठ दाटून
आल्यामुळे पुढें बोलवेना, अल्पबयी बादशहा व त्याचा धाकटा भाऊ
आपली आई रडूं लागलेली पाहून कावऱ्या बावऱ्या नजरेने तोंडाकडे पाहूं
लागळे, धाकट्या शहाजाद्याने तर घांबत जाऊन जुलेखेच्या गळ्याला मिठी
मारून आपल्या रेशमी आंगरख्याच्या टोकांने तिची आंसवे पुशात विचारल,
“: मा! तुम रोती क्या?
जुलेखा शहाजाद्याच्या प्रश्नाकडे दुलेक्ष करून पण त्याला आपल्या मांडीवर
बसवून घेऊन नेंगमेकरडे वळून म्हणाली, “ बेगमसाहेबा ! मीं जी बाद-
शह्यांच्या पश्चात् आपल्या पायांची दासी होऊन आपल्या पद्रीं राहिल्ये ती
ह्या दोन रतनांसार्ठी, हा मायापादह मला तोडवेना म्हणून, आणि खानाच्या
बाबतीत देखील मी जी इतकी सावधपणाने बागायला आपल्याला वेळोवेळी
सांगतं, ती-? जुठेखा अल्पवयी बादशहाला जबळ घेऊन म्हणाली, “ ह्या
गादीच्या धन्यांचें नेणतेपण आहे व ह्या त्यांच्या नेणतेंपणांत तो सैताम
ह्यांच्या जेवावर एखादी आफत ओढून आणायलादेखीठ शरमायचा नाही
१०२ शिवशाहीचा छुभशकून
अशी माझ खात्री आहे म्हणून, आपणच सांगा, खानाचा अंतस्थ कावा
तसा असला तर तो आपणांळा रुचेल का?”
जुलखेचा हा प्रश्न बेगमेच्या अंतःकरणांत तीक्ष्ण बाणासारखा घुसला. खरे
पाहूं गेळें असतां ह्या जातीचा बाण मातृहृदयावर जास्त परिणामकारक होतो.
मातिला-तिच्या अंतःकरणाला व तिच्या हतर कामुक मोहांना विद्ध करून
सदसद्विवेकबुद्धीला तेवढ्यापुरते तरी डोकें वर करायला बाव करून देतो. बेगम
आज फत्तेखानाला पाहून श्ंगारविषयक वासनांनीं बरीच बेहोश झाली होती.
तरी ह्या आपल्या पोटच्या अर्भकांचे बळी पडतील अशी इंका-नुसती दोका
जलस्त्रेने प्रदर्शित करतांच तिचे कामाने अंध बनलेले नेत्र तेवढ्यापुरेत तरी
खाडकन उघडले. तिची सदसद्विवेकबुद्धि तेवढ्याप्रती तरी जाग्रत झाली.
फत्तखानांचा आपणाशी सलगी करण्यांत असा दुष्ट हेतु आहे अशी कल्पना
दोंतांच अशा दुष्टाला यापुढ जवळ करू नये असे तिला वाटूं लागलें. त्या
उपऱ्या शहाणपणाच्या भरांत ती बोठून गेंठी, “ जुलेखे, असं जर फत्तेखानाचं
अंतःकरण काळेकुट्ट असले तर तूंच पाहाशील, माझ्या हातून त्याला कुत्र्याच्या
मोताचें मरण येईल. मी याची पुरी चोकशी करीन. आजवर र्मी त्याळा जवळ
केला याचे कारण आज तरी तो सलतनतीच्या रक्षणासाठी मनोभावाने
झटतो आहि म्हणून, माझ्या सलतनतीचा फडशा करायला सोकावलेल्यांची
शिकार करण्यासाठी हा शिकारी चित्ता र्मी जवळ केला आहे, इतकाच त्याचा
माझा संबंध. पण हाच चित्ता माझ्यावर, माझ्या मुलाबाळांवर उलटता असें
पाहातांच तो माझ्याहातून जिवंत सुटेल तरी कसा? ?
जुलेखेनें ओळखले कीं, बेंगमेची ही उपराति प्रसूतिवैराग्याप्रमाणे किंबा
स्मशानवैराग्याप्रमाणे क्षणिक आहे. या ठिकाणी नुसतें पांडित्य कार्मी यायचे
नाहीं; बेगम एक बहकत चालली असं ग्रहित धरून आपणच फत्तेखानाच्या
दालचालींकडे डोळ्यांत तेल घाळून पाहात बसलें पाहिजे, एरव्ही तरणोपाय
नाही. असा मनाचा धडा करून तिने बेगमेच्या ' होला हो ' म्हणून तेवढ्या-
पुरता तो विषय आवरता घेतला.
प्रकरण अकरावे
ओळख पटली
व ठरल्याप्रमाणे गोमती रात्रीच्या प्रद्री सत्राचा डोळा चुकवून या पडक्या
९ घराच्या पिछाडीला येऊन हिरोजीची वाट पाहात उभी राहिली, तिच्या
मागोमाग थोड्या वेळाने दुरून एक मनुष्य येतांना तिळा दिसळा, बाहेर
साघारण काळाख, चांदणी रात्र असठी तरी आकाश अभ्राच्छादित असून
पाऊस येण्याची चिन्हे असल्यान चांद्रणी रात्र असून नसल्यासारखी होती.
त्या काळोखांत मधून मधून वीज कडकडे तेवढा काय तो प्रकाश, पण तो
प्रकाश म्हणून उपयोगी न पडता उलट अंधाराची भीषणता वाढ-
बायला मात्र कारणीभूत होत होता. गोमती दूरवरून त्या येणाऱ्या मनुष्याकडे
पाहात असतां एक दोन वेळां बीज चमकली; पण चमकते न चमकते तो
ती नाहींशी झाली. काळोखाचा नाश करणारी विद्युछता हवी निसर्ग देवतेच्या
हातांतील तीक्ष्ण पात्याची तरवार खरी, पण त्या तरवाराचा आघात काळो-
खाला ठार मारू शकला नाहीं, नुसती ओझरती चाट लावून गेला. त्यामुळे
शिकाऱ्प़ाच्या शराने अल्पविद्ध झालेला वाघ शिकाऱ्याच्या भयाने
दूर पळण्याचें सोडून अक्राळविक्राळ स्वरूप घारण करून शिकाऱ्याच्या
नरडीचा चावा घेण्यासाठी उलट डरकाळ्या फोडीत त्याच्यावरच तुठून
पडावा त्याप्रमाणे काळोख पूवीपेक्षांडी जास्त घनदाट झाला, व आकाशांतही
मेघांचा गडगडाट सुरू झाला. त्या धांदलीत गोमतीला पुढयांतली वस्तु
दिसण्याची देखील मारामार पडू ठागली, मग दुरून येणारा मनुध्य कोठून
दिसणार £ वास्तविक त्यामुळें गोमतीळा इतर्के निराश व्हायला नको होते.
हिरोजी याच वेळीं यायचा, पण जरा पाव घटका उशीर झाला असेंठ, तो
आतां इतक्यांत येईल; रस्त्यानं येतांना दिसलेळा मनुष्य दुसरा कोणी असेल
अक्की तिठा आपल्य! मनाची कल्पना करून घेतां आली असती, सामान्य
माणसाने तर्शांच कल्पना केळी असती. पण गोमतीची मनःस्थिति आज या
सामान्य कोटीतील नव्हती. काल रात्री हिरोजीची भेट झाल्यापासून तिच्या
सर्भोवार कल्पनेंतच कां होईना पण परिस्थितीचे एक नवे जग निर्माण झालें
१०४ शिवशाहीचा शुभशकून
> शा* “२. *५-०४" ४६-४४ “४४ /४£*%८ ७४१ ८ २ “ ५ १-/ ४८०८ 0५.” १८८ ५-१» ७.” १५.७०
होते, ब गोमती त्या जगाची अधीश्वरी शोभत होती. राजांचा सूड घेंग्या-
विषर्यींची तिच्या मनांतील कल्पना काठपासूनच कोमेजूं लागली होती, शिवाय
हिरोजीने तिचा रोवटचा निरोप घेतांना त्या कल्पनेला पुन्हा एकवार जायबंदी
केळे होते. आतां, कोणतीही गोष्ट आपल्या आवडत्या माणसासमोर देखील
तत्काळ कबूल करायची नाही हा अनेकांचा स्वभावगुणच असतो. तशांत
गोमतीही * मी म्हणेन ते खरे ह्या न्यायाने वागणारी हटवादी श्री अस-
ल्याने तिने हिरोजीच्या तोंडावर त्याच्या सूचनेला, मान्यता दिली नव्हती.
तरी पण तिचे हिरोजी्शी असलेलें नाते ध्यानीं घेतां जगांत अक्षी एकही गोष्ट
नव्हती की, जी हिरोजीने तिळ! करायल सांगावी व तिने करूं नये.
गोमती कांही आज आढळे तशी उपजतच नव्हती. ती वयाने पंधरा
सोळ। वषाची होईतो व त्यानंतर हिरोजी शीं लग्न होण्याची तिला आशा होती
तांपर्येत ती अत्यंत सात्विक, सद्गुणी आणि सोज्ज्यळ अशीच कुमारिका
होती. पण हिरोजीशीं विवाहबद्ध होण्याची आशा तिला उरली नाहीं, या
एका कारणामुळेंच तिची वृत्ति पालटली व ती सध्याची गोमती बनली.
राजांविषर्यी तिच्या मनांत कमालीची सूडबुद्धि बसत होती हें खरे, पण ती
सडबुद्धिदेखील तिच्या निरादोच्या उदरीं जन्माला आलेली होती. अथात्
ह्या स्व अनथोचै मूळ तिच्या वैवाहिक निराशेंत होते. ती निराशा
हिरोजी भेटल्यापासून हळूहळू नाहीशी होऊ छागतांच तिच्या सहवासांत
गोमतीच्या आयुष्याच्या आधाराने वावरणारी राजांच्या सूडाची आसुरी
इच्छाही अस्ताला जाऊं लागली. हिरोजीने तिचा शेवटचा निरोप घेतला,
तेव्हां ' श्रीफळ आणि तलवार * यांचा अपहार होतां कामा नये, ही सलो-
ख्याची पहिली अट गोमतीठा कळविली होती व गामतीनें ती जरी तेव्हां
तोंडाने मान्य केली नव्हती तरी मनाने मान्य केली होती.
पुढें गोमती रात्रीं घरी आल्यापासून एकसारखा त्याच गोष्टीचा विचार
करीत होती. सूडाचे बिचार तिच्या अतःकरणांत आतां केवळ पडसादाने
बसत होते इतकेंच, .पण खरे विचार हिरोजी्शी आपली जन्माची गांठ मारली
जाणें शाक्य आहि किंबा नाही. याविषयींचे होते. पण थोड्याश्या विचाराअंती
तिला अर्से कळून अळं की, आपण ज्याअथी फत्तेवानाशीं ओळख करून
राजांच्या वैरिणीची भामिका एकवार घेतली आहे, त्याअथी तरी आपण
ओळख पटलॉ १०८५
२४7 ५" /"-४४/१.४४५./१/ ०५ “ -» :४५/४-४४/१/"/"-१- “४ >. १५ “> /४४"५४४४"४१"/४४* “५ /4//4*“>/-">>. “५४५४. “/५*५/५/५/१-/८/५८/ - /-“€-. -““.“.“//">*-“/*-/४/-/"--१./-/१/ /./४८/६/ ४८८ -“ «“*
यथासांग पार पाडलीच पाहिजे, नाहीतर ती अनथोला कारण होईल.
खानाची एक गोष्ट सोडून दिली तरी थोड्या दिवसांपूवी राजांच्या पदरी
नोकर असलेला वब आतां राजांचा शत्रु बनून खानाचा नोकर झालेला सुले-
मान आपणांला ज्या अथी ओळखतो, त्या अथी तो आपणांला अखेर पावेतो
नडणे अपरिहार्य आहे, इं गोमती जाणून होती. खानाला काय वाटेल याची
तिला मोठीशी पर्वा नव्हती. पण सुलेमानला काय वाटेल याची मात्र तिच्या
जिवाला एकसारखी हुरहुर लागून राहिळी होती. तिच्या मते सुलेमान ही
दुचारी तलवार होती. तो पहारेवाला पडला ब त्याला गोमतीने आपलें अंतः-
करण पहिल्य। भेटीतच उताबळेपणानं उघडे करून दाखाविठें त्यामुळें तिच्या
आयुष्यांत व विशेष्रतः तिनं सध्यां हाती घेतलेल्या कारस्थानांत त्याला भल-
तेच महत्त्व प्राप्त झाले होते. आतां गोमती खानाच्या बाजूनें कारस्थाने करीत
राहील तर ती सुलेमानच्या मार्फत वेळीं हिरोजीच्या कानावर येऊन हिरोजी
बिथरायचा. बेर, ह्या कारस्थानांतून अंग काढून घेऊन हिरोजीच्या तंत्रांन
वागूं लागावे तर तोच सुलेमान खानापार्शी जाऊन चगली करायचा कीं,
गोमती ही अशी घरभेदी आहे. ह्या दुहेरी पंचांतून मार्ग कसा काढावा असा
गोमतीला मोठा प्रश्न पडला होता. आपल्या मते तिनं ह्या गोष्टी ह्या
कानाच्या त्या कानाला न कळूं देतां शक्यती भिनबोभाट पार पाडण्याचा
क्रम चाळू ठेवला होता. तिच्या युक्त्या ती जाणें, पण हिरोजी भेटल्यानंतर
आज सकाळीं कुठलीशी एक तलवार व कुठलेसे एक श्रीफळ गोमतीने
खानापाशीं पावते केळे होते. ह्या तिच्या थोर कतेबगारीबद्दल खानाकडून
तिला एक मोत्यांचा कंठा बक्षीस मिळाला होता, व हीं सर्व कारस्थाने यथा-
सांग पार पडल्यावर तिला आपली बेगम करण्याचें बचनही खान बेहोशपणांन
बोळून गेला होता. ह्या साऱ्या गोष्टी सुठळेमानच्या देखतच झाल्या होत्या, त्या-
नंतरही खान आणि गोमती अंतरमह्ालांत जाऊन आणखी कांही वाटाघाटी
करीत बसली होतीं, त्या वाटाघाटी कोणत्या होत्या हे मात्र सुळेमानला
कळणे रक्य नव्हते. त॑ काम आटोपून गोमती माघारी आली तेव्हां सुले-
मान तिला रिवाजाप्रमाणे देवडीवर भेटला व त्यानें खानाची मर्जी गोमतीषर
इतकी सुप्रसन झाल्याबशल गोमतीचें अभिनदनही केलें, सुठेमानच्या त्या
शि. शु.,,.८
१०६ रिवशाहीचा शुभंशकूने
अभिनंदनांत कोणता गूढार्थ भरठेठा आहे हें ओळखणे गोमतीसारख्य।
चाणाक्ष तरुणीला मुळींच अवघड नव्हत. पण तिलाही एकंदर रदस्य-स्फोट
करायचा नव्हता, त्यामुळे आपण आणि खान ह्या दोघांनीं मिळून अंत-
महालांत जाऊन काय काय वाटाघाटी केल्या याचा सुलेमानला मागमूसही
लागून देतां ती जातां जातां एवढेंच उत्तरळी, “' सुठेमान ! कांही झालें
तरी तूं एबढें लक्षांत ठेव की, गोमती ती गोमतीच आहे. ”
सुलेमान ह्या गोमतीच्या शब्दांनी जरा ओशाळल्यासारखा झाला, त्यांने
एकदम विषय बदलला व हिरोजीविषर्यी गोष्टी बोलण्याला सुरुवात केली; पण
गोमतीला आतां गोष्टी बोलत बसायला कुरसत नसल्याने ती त्याची तशीच
तोंडदेखलळी समजूत करीत मुद्याची अशी कोणतीच गोष्ट त्याच्या हाती लागू
न देतां तिथून निघून गेली होती.
ह्या घोटाळ्याशिवाय राजांच्या वाड्यांत गोमतीविषयी आणखी एक
निराळाच घोटाळा निर्माण झाला होता. गंडकी व गोमती ह्या बास्तविक
कुणाच्या कोण! दोघीद्दी दासी पडल्या. पण गंडकी गोमतीची सवत नसतांह्वी
तिचा अठीकडे सवती-मत्सर करू लागली होती. त्यामुळें गंडकोर्चे कामांत
लक्ष फारच थोडे असे. गोमती चुकते केव्हां घ आपण राणीसाहिबांपार्शी
जोऊन चुगली करतो केव्हां अशी संधि शोधण्यांतच तिचें मस्तक भ्रमून राही.
आदल्या दिवशी स्वामीमहाराज वाड्याबाहेर जातांच गोमती त्यांच्या मागो-
भाग उपाथ्यबोबांना भेटण्यासाठी म्हणून गेली, हं गंडकीने पाहिलें होते.
त्यानंतर तिनें मद्दाम गोमतीचा पाठलाग करून ती खानाच्या वाड्यांत गेंठी
ही नाजुक गोष्टदेखीळ आपल्या स्मरणशक्तींत नोंदून ठेविली होती.
त्यानतर गोमती जेव्हां श्रीफळ व नारळ घेऊन कुणाला नकळत राजांच्या
वाड्यांतून बाहेर पडली, त्यावेळीही ती कुठें जाते तै पाह्वाण्यासाठी गंडकी
तिला नकळत तिच्या मागावर होतीच. ती खानाच्या वाड्यांत गेल्याचे गेड-
कीने आपल्य। डोळ्यांनी पाहिलें होतं. हे दोनतीन प्रसग गंडकीला कापेला-
षष्टीचे योगसे लाभले होते. ह्या योगांचा जिजाबाईराणीसाहेबांच्या मर्जीतून
गोंमतीला कायमची हुसकून लावण्याच्या कार्मी उपयोग करायचा असे तिनें
आपल्या मनाशी ठराषेळें होते. आज गोमती जेव्हां जेव्हां कोणत्या ना
कोणत्या कामानिमित्त राणीसाहेबांपासून जरा दूर होई, तेव्हां तेव्हां गंडकी
ओंळख पटली १०७
राणीसाहेबांच्या कानाला लागून गोमती शत्रूला फितुर आहे, असे िष
त्यांच्या कानांत ओतग्याचा प्रवत्न करी, पण गोमतीची अपूर्व बुद्षैमत्ता व
अतुलनीय स्वामिनिष्ठा, आणि गंडकीचा मत्सरी स्वभाव याची जिजाबाईला
चांगळीच पारख असल्याने ती असल्या गोष्टी कधीं मनावर घेत नसे.
इतका राणीसहिबांचा गोंमतीवर विश्वास तरी कां असावा असे गंडकोला
वाढून तिनें आजच मिळविलेल्या नव्या माहितीचा रामबाण गोमतीवर
सोडळा, ती राणीसाद्देबांच्या कानार्श! लागून गोमतीनं श्रीफळ आणि तलवार
ही चोरून खानाच्या घरीं पोंचता केल्यांच सांगून मोकळी झाळी, पण बुड-
त्याचा पाय खोलांत या न्यासाने राणीसाहेबांनी ही बातभी ऐकतांच गोमतीचा
तिरस्कार करण्याऐवजी गंडकीचा उपहास मात्र केला, कारण गंडकीने ज्या
श्रीफळाविषर्या ही बातमी सांगितळठी तं श्रीफळ उभयतां राजाराणीर्नी
स्वाभाच्या आश्ाबादांनुसार पूवेरात्रींच भक्षण केळं होते ब जी भवानी
तलवार गौमतीनें वाड्यांतून चोरून रात्रूच्या घरी पोचती केळी असा गंडका-
चा तिच्यावर आक्षेप होता. तीच तलवार राजांनी आज दोन प्रहरी नित्य-
नियमाप्रमाणे पुजून सध्याच्या कारस्थानांत जाधवराव, खान वगेरे घरभेद्यांच्या
बिरुद्ध मदत मिळविग्यासाठी आपले मामा निंब्राळकर यांच्याकडे ज्ञातांना
आपल्या कंब्रेरला लटकाविठी होती.
इतकेद्दी करून गंडकी जे बोलली तें केवळच खोटें बोलळी अशी मात्र
जिजाबाईची कल्पना नव्हती. ह्या एकंदर प्रकारावरून ती मनांत एवढच
उमजून चकली कीं, गोमती अका प्रकारचे परोपरीचे डाव खेळून आपल्या
शनूला खेळवीत असावी ब मांजर आणि उंदीर यांचा हा खेळ पूर्ण झाल्यावर
शेवटीं आपण असा विजय संपादून केला हे सांगण्यासाठी योग्य वेळीं पुढे
येण्याचा तिचा इरादा असावा,
गेंडकीला ह्या सर्वच गोष्टी अथीतच अनिष्ट होत्या. आपण गोमतीला
गुन्हे करतांना इतकी मुंदेमालासह पकडली असतांना देखील राणीसहृबांचा
आपल्यावर विश्वास बसत मारही हे आपले दुर्देव असं म्हणून कपाळाला हात
लावून बसण्यापळीकडे दुखरे तिसरे कांहींच आतां गंडकीच्या ह्ार्ती राहिले
नव्हते. तरीह्दी ' जित्याची खोड मेल्याशिवाय जायची नाहीं ' या म्यायाने
गंडकीनं गोमतीचा दुष्टावा करण्याच्या आपल्या दुष्टवताहा खळ पडूं दिठा
१०८ दिवशाहीचा शुभराकून
नव्हता, - आज रात्री गोमती जेव्हां सर्व मंडळींचा डोळा चकवून हिरोजीला
भेटण्यास ठराविक वेळीं बाहेर पडकी, तेव्हां गंडकीने मुद्दाम राणीसाहेबांच्या
महालांत जाऊन त्यांना जागे केळे व त्यांच्या महालाच्या खिडकीबाहेर बोट
दाखवून म्हटलें, “ राणीसाहेब ! मी सांगत्ये त्यावर आपला विश्वास बसत
नाहीं ना, मग हे पाहा, हा प्रत्यक्ष पुरावा पाहा ! इतक्या रात्री गोमती, ती
पाहा आपणां सर्वाचा डोळा चुकवून वाड्याबहेर जाऊन त्या पडक्या वाड्याच्या
पिछाडीला आपल्या कुणा साथीदाराची मार्गप्रतीक्षा करीत उभी आहे.
गंडकी ज॑ बोलली ते जिजाबाईने प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिल्यामळे
तेवढ्यापुरता तरी तिळा गंडकीविषयीं अविश्वास वाटला नाही. पण गोमती
जी इतक्या अपरार्त्री बहिर गेठी ती आपल्या नाशाची कारस्थाने रचण्या-
करितां बाहेर गेठी नसून आपल्या रक्षणाची कारस्थांन रचण्याकारेतांच
गेली असेल, असा गोमतीच्या ठायीं तिचा अजूनही अढळ विश्वास होता
“ बरे, गंडकी ! तूं आतां जा. गोमती कुणाकुणाशीं काय काय बोलते
तं मी पाहाते आणि ती आल्यावर तिची योग्य ती चवकशी करते. तुला
त्याविषर्यी चिंता करायचे कारण नाही. मात्र आतां गोमती माघारी
आली कीं, तिळा तशीच्या तशीच माझ्याकडे पाठवून दे. जिजाबाई
गेडकीला म्हणाली.
गंडकी मनांतल्या मनांत गोमतीच्या नांवाने जळत हिरमुसठें तोंड करून
तिथून निधून गेळी. कांही वेळपयत जिजाबाई आपल्या महालाच्या खिडकींत
बसून पुढें काय काय होते, गोंमती कणाला भेटते वगेरे गोष्टी पाहात होती
मध्येंच एक माणूस समोरच्या रस्त्यानं जातांना तिकडे गोमतीने पाहिला
तसा इकडे जिजाबाईने पाहिला, मध्येंच वीज कडकडली आणि लगेच सर्वत्र
अंधारी अंधार मुसमुसून राहिला. आकाशांत मेघांचा गडगडाट होत होता.
हे सर्वे तिकडे गोमती पाहात होती, तसे इकडे जिजाबाईही पाहात होती.
क्षणभराने तो थेणारा मनुष्य पूवीपेक्षांही स्पष्टपणें तिकडे गोमतीळा दिसला
तसाच इकडे जिजाबाईलाही दिसला. त्याठा पाहतांच जिजाबाई मनांत
म्हणाळी, “' हा मुसलमान कोण आणि ह्याचे गोमतीर्शी काम काय ! गंडकी
म्हणाली त्याप्रमाणें गोमती खराखरच शत्रूला सामीछ असेल कीं काय! ”:
ओळख पटली | १०९
५५५२-५४ “४.४९ ..५०९ ५१४९ ./४४..५१७ .*१९... ५७ ७५४ ४४ ४४.७७ ७ »४..५४७ ४. १९.५७ ,७७ ७ .४..४ ७. “४.४.” ४४७ ४»
गोमतीर्ने त्या येणाऱ्या मनुष्याला ओळखले. त्याबरोबर एखाद्या पर्वताच्या
उत्तंग शिखरावरून आपणांला कोणी एखाद्यांन पर्वताखालच्या खोल दरींत
छोंटून दिलें कीं काय असा तिठा भास झाला. तिची अपेक्षा होती की,
काळ ठरल्याप्रमाणे हिरोजी आपणाला येऊन भेटेल. पण आला तो हिरोजी
नव्हता; तो सुळेमान होता. थोड्याच वेळांत सुलेमान गोमतीजवळ आला व
तिळा म्हणाला, ““ गोमती ! तूं मठा ओळखतेस. मी खानाचा नोंकर आहे;
पण हिरोजी माझा दोस्त आहे व तो तुझा दिलप्यारा आहे. हें जाणून तुम्हां
दोघांचेद्दी कल्याण व्हावे म्हणून मी नेहमीं झटत असतो.
गोमती सुळेमानळा पुरतेपणी बोळूं न देतां उताबीळपणानं मध्येंच
म्हणाली, “ पण या वेळीं तूं नेमका इथं कसा आलास? तुला या वेळीं मो
इथे भेटायचे कबूळ केलें नव्हत. ?
“६: पण तूं हिरोंजीला भेटायचे कबूल केलें होतेंस. आज हिरोजी मठा
भटल तेव्हां त्यानं रात्रीं तुम्हां दोघांत झालेलं सर्व संभाषण मला सांगितठे,
गोमती एकदम दचकून म्हणाळी, ““ आणि मग तूं त्याठा इतर गोष्टी
देखील सांगितल्या असशीळ १ मीं श्रीफळ आणि तलवार स्वाधीन केली हँ-
देखील त्याठा आतां कळून चकळे असेळ £
“ह. |! मी खोटें कशाला बोलू ! मी सर्व गोष्टी त्याला सांगितल्या व
त्याने सर्व गोष्टी मळा सांगितल्या. त्यावरूनच मळा वाटे कां, तूं केव्ळीस
ही फार भयंकर गोष्ट केठीस.
“६ कां रे! शहाजीराजावर सूड घ्यायची तुझा इच्छा आहे ना £ मग
तुझ्या इच्छेठा पोषक अश्या गाष्टी झालेल्या तुळा मानवत नाहींत हें
कर्स काय £
सुळेमान गंभीर होऊन म्हणाला “ तं खरे. पण गोमती ! मी मर्द आहें
आणि राजेही मद आहेत. मर्दाचें शासन मदाने करायचे. ते मी माझ्या
तलवारीच्या जोरावर राजाचे शासन करायला समर्थ आहें. त्यासाठीं तुझ्या-
सारख्या बायकांच्या बांगड्यांचा वशिळा मला नका आहे. दुसरं असें की,
जितकी मला माझ्या प्रातिज्ञिची काळजी आहे, तितकीच माझ्या दोस्ताच्या
ब त्याची प्रियतमा तूं म्हणून तुझ्याही हिताची काळजी आहे. तूं जो
११० रिवशाहीचा द्युभशकून
अविचार केलास त्यामुळे राजांचा नाऱा व्हायर्चे बाजूलाच राहून तूं स्वतःचा
नाह मात्र करून घेतलास ! ”
££ तो कसा काय £ ” गोमतीने खिन्न होऊन विचारले.
“: झुद्दाजीराजांच्या भवानी तलवारीला जे कोण माणूस पापी हेतूने
स्पर्शी करील त्या माणसाचे रक्त प्यायला ती तलव.र खदाची तान्हेलेठी
असते, असं काल रात्री हिरोजीने तुला सांगितले होतें ना! ”
६ हो! सांगितले होतें खरे.
“८ मग ते त्याचे शब्द कधीही खोटे व्हायच नाहीत. ह तुला
माद्दीत आहे!
गोमतीला यावर काय बोलावें हेंच सुचेना, ती गोंधळून गेली. सुलेमान
थोडा वेळ थांबून रागीट मद्रेने तिच्याकडे पाहात म्हणाला, “' गोमती ! भवानी
तलवारीचा प्रभाव कर्धी दडायचा नाही. ' सुलेमान आपल्या म्यानांतून
सरकन तलवार बाहेर काढीत म्हणाला, '' ही पाहिलीस, हीच ती तलवार.
:: घण ती तुझ्य़ा रे हार्ती कशी आठी?" गोमतीने भीतीनें थरथर कांपत
विचारिले,
सुठेमान उत्तरला, “' खानाने शाहाजीराजांचा सूड घेण्यासाठीं ही तलवार
मला बक्षीस दिली आहे.
६ बरं मग तुझं म्हणणें तरी काय १ ”
: माझे म्हणणे एवढेंच कीं, हिरोजी माझा दोस्त म्हणून हा सर्वे प्रकार
त्याला सांगणे हं माझे कर्तव्य होते. आणि आतां मित्रकतव्य म्हणून त्याच्या
सांगण्याबरद्दुकूम मला वागायचें आहे--हिरोजीने भवानी तलबारीचा प्रभाव
तुला सांगितलाच आहि, त्याची प्रचीति तुला आतां या वेळीं पाहावी लागेल. ”'
गोमतीर्ब ओळखळे की, सुलेमान आतां ह्या तलवारीने आपला घात करा-
यला उठला आहे; पण ही साक्षात् मृत्युदेवता पुढें उभी असतांना देखील
गोमती डगमगली नाहीं. ती निभयपणारने कांही वेळ स्वतःच्या मनाशी एकंदर
परिस्थितीचे निश्चित अनुमान करून म्हणाली, “' सुलेमान ! मला एक
शका येते आहे. विचारू कां?” न
£ शका कुहंका ऐकत बसायला मळा आतां वेळ नाहीं. ' सुलेमान
रागाच्या चढत्या कमानात उत्तरला,
ओळख पटली १११
१- ४५-५४ ७.४९, ४.४ ४.” १७.५५.“ '%...४%७ ४७.१५ “७ “५ ७ ७ “७.७४, ७७९ .»% ०४. » ७.५ ७ ७ 0७ “७ “४७ ५0४४. ४७ £ “ % ५0७ £ ७ ८ ७. /४.//% /7७ ५४% »0% २. * ५.७ ४% » % “७.४४ .५%७.५४१७ “0१.” % “४. 409. ७” ७. ४४४. ४ १, ४
“६ पाहूं रे ! जरा तुझा हात पाहूं! '' असे म्हणून गोमतीने तेवढ'यांत चप-
ळाई करून घिटाईने सुलेमानचा उजवा हात आपल्या हाती घेतला व डाव्या
हवातांन त्याची अस्तनी झरझर कोंपरापयंत मागे सारून तिथे चांचपटून पाहून
समाधानाचा एक दीर्घ उसासा सोडून ती म्हणाली, '“ ओळखले, ओळखले
बरें ! तुम्हांला मी ओळखले. तरी मला काल'च जेव्हां मी तुमच्या कानांच्या
पाळीवरील तीळ पाहिला तेव्हां असे वाटले होते कीं, हा सुलेमान कांही
खरा सुठेमान नव्हे, शहाजीराजांच्या बतीनें खानाच्या नरडीला डसायला
टपून बसलेला साप आहे. आणि आतां तर काय; तुमच्या कोपराजवळ
चामफाड आहे हें मला माहीत होते. तो मुदेमाल हा मला सांपडला.
“६ म्हूणजे १ गोमती ! माझ्याविषर्यी तशी कल्पना तरी काय आहे
मी कोण आहे असं तुला वाटते १ '' सुलेमानने आपली तलवार अंमळ
आंखडती घेत विचारले,
“८ तो तुमचा हातच माझ्या वांटणीचे बोलला, तुम्हांला मी. ओळखले
हें तुम्ही ओळखलेळें नाकबूल केळे तरी तुमचा हातंदेखाल त॑ ओळखून
चुकला, म्हणून मागें सरला. तुमची वाणी इतका वेळ कठोर होती ती
आतां मृदु झाली, तिनेही यांच कारण मठा ओळखले, पाहू ! तुमचे डोळे
पाहू !-ह्या अंधारांत नीटसे कांहींच दिसत नाहीं; तरी पाहूं बरें ! ” गोमतीनें
हिरोजीच्या ताडाजबळ तोड नेऊन त्याच्या डोळ्यांकडें पाहिले व म्हणाली,
“६: पाहा ! हे झापले डोळेदेखील जे इतका वेळ लाल-लाल निखाऱ्यांसारख
लाल होऊन माझ्याकडे पाहात होते, ते आतां किती सौम्य झाले पहा !
हिरोजी ! हिरोजी ! हे अबयब तुमचेच खरे; पण ते खरें बोलायला कचरले
नाहींत. तुमचे खोटे रूप ह्या अवयवांना देखील रुचत नाहीं; मग मला
कोठून रुचेल ! पुरे झाळे आतां हें नाटक, एकदां सांगून मोकळे व्हा ना
मीच हिरोजी म्हणून ! ”
“५: अग बा ! तूं तर अगदीं सरळ माझ्या गळ्यांत पडूं लागळीस ! ”
:£: मग काय १ तुम्हीते नाही ना! नाहीं ना?”
५ नाही.
५:६८ तर मग मीदेखील ह्या सुठेमानशी खरें बोलायची नाहीं, सुलेमान !
तुला काय सांगायचे ते मी सकाळींच सांगितलें आहे. तुला तेवढच सांगा-
११२ शिवशाहीचा शुभराकून
यचे होते. खानांन श्रीफळ व तठवार मला चोरून आणायला तुझ्यादेखत
सांगितले, तं मी केळे, खान काय किंवा तू काय, दोबेद्दी मसलमानच
पडलां ना? मी मेल्ये तरी कर्धी मसलमानाशी खरं बोलायची नार्ही, कारण
खऱ्याची दुनिया मुसलमानांच्या गांवी नाही. '
५: म्हृणजे ! सकाळीं श्रीफळ व तळवार आणून माझ्यासमक्ष खानाच्या
स्वाधीन केलीस, व चक्रवर्ती पुरुष निर्माण करण्याचें सामथ्ये त्या श्रीफळांत
आहे असं खानाला वाटून त्याने त श्रीफळ आपल्या बेगमेसह् अत्यानंदाने भक्षण
केळं आणि ही तळवार द्दी भवानी तलवार राजांचा नायनाट करण्यासाठीं
मी त्याच्या विश्वासांतील पहारेकरी राजांची शत्र म्हणून मला बक्षीस दिली, हें
सारें खोटेंच कीं काय ?
६ स्वोटें कर्स १ सारे खरें. जितका सुलेमान हा सुलेमान खरा, तितकेंच
त॑ श्रीफळ खरे व ती भवानी तठत्रारहही खरी, सुलेमान ! आम्ही मराठा-
मोळ्याच्या बायका म्हणजे तूं काय समजतोस रे? आम्ही मुसलमानांच्या
डावपैचांनी फसू असं तुला वाटलें नव्हे£ बाबारे! ही गोमती तुझ्या व
खानाच्या दोघांच्याही बारशाला जेबलेली आहे. काय ? मला ठार करायला
तुला हिरोजीनें सांगितळे आहे ना? मग आतां कां थांबठास १ कर मला
ठार! आतां कां मितोस? ”
सुलेमान पुन्हा तलवार म्यानांत घालीत शांत होऊन म्हणाला, “' गोमती !
तूं मोठी छट आहेत. इतक्या शिताफीनं तूं खानाच्या डोळ्यांतळे काजळ
काढून घेऊन पळालीस ! ”
६ मग ? उगाच नाही हिरोजी माझ्यावर इतका भाळला होता तो.”
गोमती डोलार्ने इंसत इंसत म्हणाली.
“ एकूण तूं शहाजीराजांच्या नाशावर टपलेली होतीस इं खोटें
म्हणयचे तर?”
“त खरें की खोटें, ते मी तुझ्यापाशी कशाला सांगू ? मला काय
सांगायचे त॑ मी हिरोजीपा्शी सांगेन-पण नाही. मी हिरोजीला देखील काई
सांगायची नाही. आतां. मळा काय सांगायचे ते मी राजांपा्शी सांगेन, व
त्यांच्याकडून त्याची खाशी कानउघाडणी करायला लावीन, बरे मग जाऊं मी!”
असे विचारतां विचारतां गोमतीर्ने सहज मार्गे वळून पाहिले. तो जिजाबाई-
ओळख पटली ११३
७-८४-/४५-४५- ४५.४४ “४, ४७ “ ७-८ ४-८. “% /४%-” *-*४-% हु “४८-४५ /%/४-/ २ ४ “%- ८ “% ५.४ ४ “५.४४ “7 “१-- “*-४१%” *”» ४४% ८ ४ ४५-/ ४-७ “0४५... “४५५१%,७. ४५...
च्या महालाची खिडकी तिठा उघडी दिसली व॒तिथल्या दीपप्रकाशांत
कोणीतरी खिडकीत बसल्याचा भास झाला. राणीसाहेबांच्या महालांत राजा
-राणीशिवाय दुसरं कोण असणार ! त्यांतून राजे आज आपल्या आजोळी
गेल्याचे गोमतोला माहीत होते. अथात् ह्या राणीसाहेबच असाव्या अक्ली
गोमतीची खातरजमा व्हायला वेळ लागला नाही, राणीसाहेबांपा्शी गेडकीन
चुगळी केळी असेल, म्हणून त्या आपणाकडे पाहात आहेत, हेंही त्या
चाणाक्ष मुलीने तेव्हांच ओळखले. पण आपला दाम खरा असल्यावर आप-
ल्याला भय कसले असा विचार करून ती न डगमगतां सुलेमानला म्हणाली,
“६ त्या पाहा राणीसाहेब खिडकींतून पाहात आहेत. आतां करूं का ओरड हा
खानाचा पहारिबाला मला ठार मारायला आला आहे म्हणून ! म्हणजे तुझी
व तुला माझा खून करायला शिकविणाऱ्या त्या हिरोजीची, दोघांचीही
चांगळीच खोड मोडेल.
आतां राणीसाहेबांसमोर आपली फजिती होणार असे पाहून सुलेमान
गडबडला. त्याची गडबड उडालेली पाहून गोमतीने जास्त जोरानें पण
बाढत्या उल्हासांन विचारले, “' आतां हा सुठेमानी काबा सोडून ओळख
देतां कीं मी नेऊं राणीसाहेबापा्शी तक्रार कीं तुमच्या सेन्यांतळे शिपाई असे
मुसलमानांचे वेश घेऊन आम्हांला छळतात म्हणून १ मग मी जुन्या ओळखी-
देखी कांहींदेखीलळ आठवायची नाही हो! राणीसाहेबांना काय किंबा दुसऱ्या
कुणाला काय, हिरोजी व गोमती यांची ओळख आहे हंदेखील माद्दीत नाही.
त्यांना जर मीं असं सांगितले, राणीसाहबांची दासी आहे मी; व मी एकटी
असं पाहून माझ्याशी लगट हिरोजीने केली, तर मग पुढें काय होईल तें
तुमचें तुम्ही पाह्य ! आतां या घटकेला हिरोंजी भेटला तर गोमती त्याची
आहे. नाही तर मग ती त्याला मेली व तो तिला मुकला.
:: अस कर्स होईल १ असे होइल कसं १ ” सुलेमान गोमतीचा हात
धरून तिला खिडकींतून राणीसाहेब पाहात होत्या म्हणून जरा आडोशाला
ओढून म्हणाला. “ गोमतीच्या तोंडचे शब्दच सांगत आहेत, गोमती
हिरोजीला मिळणार कीं हिरोजी गोमतीला मुकणार ते. नुसती शब्दांची
भीति दाखवायची तीदेखील गोमतीला दाखवितां येईना, “' तो तिठा
मेठा ' एवढी ठसठशीत भाषादेखील जिला हिरोजीबद्दल वापरतां येईना,
११४ शिवद्याहीचा शुभशकून
«५९-५५. //४* “४ //९ “70%.” २४ /१४ *्“ 4२“ "२
२“ “४ /०%-५/४-” * “२-/४..//%..” ४. ७.”
ती राणीसहिबांना किंवा राजेसाहेबांना सांगून हिरोजीचे काय पारिपत्य करा-
यला लावील तें तिचें तोंड दिसतंच आहे !
“: पाहा बरें? मी ओरडेन ! ”
:: ओरडशीठ ? तूं ओरडशाळ तर मो तुजे तोंड अस-हे॑ असे बंद
करून टाकीन. सांग, आतां कशा ओरडशीळल १”
गोमतीचे तोंड बंद झाळें खरे. पण तं कसे बंद झाले हें त्या अंधारांत
कोणालाही दिसण्यासारखे नव्हत. एवढे मात्र खरे कीं गोमतीने इतक्या
धीटपणाने सुठेमानचा प्रतिकार न करतां त्याला तेवढ्यापुरतें तरी आपलें
करग्रहण करूं दिलें, ते तो सुलेमान खरा नसून खरा हिरोजीच आहे व त्याने
खानाच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासाठी मुसलमानी वेष व नांव उसने घेतलें
आहे हे॑ओळखनच करूं दिलें. आणि हिरोजीने तरी श्रीफळ व तलवार
यांच्या घालमेलीबशल गोमती निर्दोषी आहे, इतकेच नव्हे तर त्या निमित्ताने
खानाच्या डोळ्यांत धूळ फेंकण्याच्या बाबतींत तिनें आपल्यावरही ताण केली
आहे, हें ओळखूनच तिच्याशी इतकें आपुलकीचे वर्तन ठेवलें.
६६ मग काय ? सठेमान आणि बिजली ही जोडी छत्रपति जन्माला येई-
पर्यंत कायमच राहायची ना?” गोमतीने जरा वेळाने सुलेमानला विचारले.
“ हो, जोडी कायम राहायची, पण खानाशी वागतांना तूं स्वतःला
मात्र जपलें पाहिजेस, तसेच माझा आणि तुझा संबध पूवीपासून असा आहे
हे राणीसाहेबांच्या किंवा राजेसाहेबांच्या कानावर मुळींच जातां कामा नये.
£ त्याची काळजी तुम्हांला, मी असल्या किती खानाना पुरून उरेन.
इतकेही करून तो जातीवर गेलाच, त्याचे डोळे माझ्यावर खपू लागलेच,
तर द्रौपदीची अन्रू घ्यायला टपलेल्या कीचकाला बलवरूपी भीमाने जसें
यमसदुर्नी पाठविळें तशी त्या सैतानाची बाताहत लावायला हा सुलेमानी
हिरोजी तिथे हजर आहेच. मग मला कसले भय?
“६ ठीक आहे. आतां आपण आपापल्या कामगिरीवर जावें हें बरे, पण
तूं एक मात्र लक्षांत ठेव, राणीसाहेब तुला विचारतील, तूं त्या मुसलमानाशी
कां बोलत होतीस म्हणून
: त्याची काळजी तुम्हांला नको म्हणते ना! तै माझें मी पाहून घेईन,
ओळख पटली ११५
अर्से म्हणून गोमती वाड्याकडे वळली. तिच्या मागोमाग सुठेमानही दुसऱ्या
वाटेनं खानाच्या वाड्याकडे चालता झाला.
सुळेमानचा तक कांही खोटा नव्हता. गोमती बाड्याच्या आंत पाऊल
टाकते तोंच गंडकी समोर येऊन म्हणाळी, “' गोमती ! राणीसाहेब तुझ्यावर
रागावल्या आहेत. त्यांनीं तुला आतांच्या आतां माझ्याबरोबर महालांत
बोलाविले आहे.
गोमतीनें ओळखिळे कीं, राणीसाहेबांना आपला संशय आला असावा,
पग तो दूर करायर्चे सामर्थ्य तिच्या अंगीं असल्याने ती जरांदेखील न
डगमगतां गंडकीबरोबर राणीसाहेबांच्या महालांत गेली,
“६: गोमती ! तूं आतां कोणाशी बोळत होतीस १ ” जिजावाईनें रागाने
विचारळं. आतां गोमतीची कशी फजिती होते हे पाहाण्यासाठी गंडकी
जबळच उभी होती. .
गोमती म्हणाली, “' राणीसाहेब ! आपल्या मनांत माझ्याविषर्थी काळें
आले आहे हें मीं ओळखळें. पण मी बोलत होतं तो आपलाच बातमीदार
होता. यांपेक्षा जास्त कांहीं तूते आपण मला विचारू नये.”
“: कोण तो बातमीदार १ ' जिजाबाईनं विचारलें.
६ राणीसाहेब ! भिंतीला कान असतात.” गोमती गंडकीकडे मुद्दाम
पाहून म्हृणाळी, “' छुब्री केव्हां कशी लावालठावी करतीळ याचा काई
नेम नसतो.
जिजाबाईनें गोमतीच्या बोलण्यांतीलठ आहय ओळखला. उगेच तिने
गंडकीला बाहेर जायछा सांगितठें, आणि नंतर गोमतीळा विचारळे, “' गंड-
कीची तुझ्याविरुद्ध अशी तक्रार आहे की--?
“ तै मीं ओळखले. गंडकी इतका गोंधळ माजवीळ असं मला स्वझच
पडलें होतें. पण अत्ता गोंधळ माजवायचा तरीसुद्धा माणसाच्या अंगी अक्कल
असावी लागते हें तिळा कळलें नाही. श्रीफळ आणि तलवार ह्याविषयींच
गंडकी बोलली ना?”
६८ द्दोय 2१
“£ तर मग तो एकंदर प्रकार असा आहे.'' असे म्हणूच गोमतीनें
जिजाबाईला अंतमेहाळांत घेऊन सर्व गोष्टी खऱ्याखुऱ्या सांगितल्या, सांगि-
११६ शिवद्याहीचा शुभदशाकून
श७.७४/१%, ७७
«५४१४ २४५ 4७.५ ४.४७..५” ४.” १...» “२.
तल्या नाहीत अशा फक्त दोनच गाष्टी, पैकीं पहिली हिरोजीच्या व तिच्या
प्रेमसंबंधविषयींची; ती सांगणें अप्रयोजक होतें. दुसरी गोष्ट आजवर तिच्या
मनांत वसणाऱ्या राजांविषर्यीच्या सूडाची, पण आतां ती सूडबुद्धि मावळ-
ल्यावर तिच्या निवेदनाचे महत्त्व तरी काय राहिलें ?
प्रकरण भरारावें
माहुलीच्या किछयावर
ऱ्तखानानें बेगभपार्शी जरा राजनिष्ठ राहाण्याचे वचन दिले होतं तरी
तो अखर दिल्लीचा बादशहा शाहाजद्दान याच्या मीरजुम्ला नांवाच्या
सरदाराला सामील झालाच. जाधवराव आणि फत्तेखान यांची दोस्ती अगो-
दरच जमलेला असल्यामुळे जी योजना फत्तेखानाची तीच जाधवरावांची
असे समजणे कांही वावगे झालें नसते. मोरजुम्ला ज्या वेळीं दिलीहून
दक्षिणेकडे आपल्या अफाट फोजेसह यायला निघाला त्या वेळीं फत्तेखान
आणि जाधवराव हे उघड उघड शाहाजीशीं विरोध करून त्याला जाऊन
मिळाले, पण तरी देखील फत्तखानावरचा बेगमेचा विश्वास उडाला नाहीं.
ह्या दोंन महिन्यांत बेगम आणि फत्तेखान यांची पूर्वीपेक्षा कितीतरी जास्त
दिलजमाई झाली होती. जुलेखा बेगमेचा इतकी जिवश्वकेठश्च मेत्रीण; पण
तिचा आतां पूर्वीचा तो बोज बेगमेपार्शी राहिला नव्हता. दोन महिन्यां-
पूवी जी बेगम रात्री बेरात्री जलेखच्या हातीं खानाला निमंत्रण पाठवायला
लाजली तीच बेगम आज खानाद्यीं हास्यविनोद करायला व परोपरीने
आमोदप्रमोदांचे चाळे करायला, मद्याचे पेले भरून आणायला किंवा पंख्याने
वारा घालायला जुठेखेला लाजेनाशा झाली, ह्या दोन महिन्यांतील फत्तेखान
बहुधा महत्त्वाच्या राजकारणाच्या गुंतागुती सोडविण्याच्या निमित्ताने बेग-
मेच्या महालांत पडलला असे. वस्तुतः शहाजीराजे हे वजीर, पण आतां
बेगमेपार्शी वजिराची पूबीइतकी किंमत राहिली नव्हती. जनांत दिसायला
मांहुलीच्या किल्ल्यावर ११३
“४४५४ / ४५४४ ४५५८ -“ -“*“".४५"-४४८४५४४/ “४८४५/-/४/४-/१-४४५-/५४/४/४५/४-४४-८ १४१०४४४” ५८/४४/४१४५” ४१४४१॥ ४1" फक अले शक शील *४/४//"/९//€/१//"/«/४ £'/*
ते अज़ून वजीर होते, सर्व राज्यसूंज त्यांच्या हाती होतीं, बेगम त्यांची मधन-
मधून भेटही घेई, त्यांच्याशी बाटाघाटीही करी; पण ह्या सर्वे गोष्टी बेगम
केवळ इतरेजनांच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासाठी करी, फत्तेखान हा आपला
मेत्र आहे, ही गोष्ट तिला फोडायची नव्हती. आणि म्हणूनच शहाजीराजे
फत्तेखानाचे प्रतिस्पर्धी म्हणून फत्तेखानाच्या सुरक्षिततेसाठी त्यांना राखन
घेणे हे तिचे काम होतें. वस्तुतः अलीकडे राजकारणांत बेगमेचे अंग असें
सझुळींच नव्हतें, ती फत्तेखानाच्या संगतीत विलासाविहारांत दंग होऊन
गेल्यावर राज्याच्या भानगडीचा विचार करण्याला तिला फुरसत कुठून
मिळणार ! एखादा व्यसनी मनुष्य ब्दारू, अफू किंबा चंडोल अक्शा मादक
पदार्थाचे सेवन करून बेहोश झाल्यावर त्याची ब्रह्मानदी टाळी लागते व
त्याचा स्वतःचा देहच त्याळा सांभाळतां येईनासा होतो; आणि त्याठा
सभोवारच्या जगाकडे पाहाण्यांचही भान उरत नाहीं. अशीच हुबेहूब बेग-
मेची अवस्था होती. तिकडे दाहाजीराजे राजकारणाच्या भानगडी पाहात
होते, फत्तेखान त्यांच्याशीं झगडत द्दोता, जाधवराव वगेरे अनेक मंडळी
शहाजीराजांविरूद्ध सामाळ होती; अक्या स्थितींत वस्तुतः बेगमेने जरा
दूरदर्शींपणाने बागायळा पाहिजे होते. पण तसे झाळें मात्र नाहीं, त्यामळे
फत्तेखानाठा नव्हे नव्हे ती कारस्थांन रचायला फावले, मीरजुम्ला निजाम-
शाहीवर चाळून येतो आहे ही बातमी जेव्हां शहाजीराजांनी बेगमेच्या
कानावर घातली तेव्हां बगमेन फत्तेखानाळा त्याच्याविरुद्ध शहाजीराजांना
मदत करायळा सांगितले, फत्तेखानानेही ते कबूल केलें. पण त्याप्रमाणे केळे
मात्र नाहीं, मळांतच जर भीरजुम्ला हा फत्तेखान, जाधवराव वगेरे मंडळींच्या
अंतःस्थ शिकवणीवरून चालून येत होता तर त्याच्याशीं तीच त्याची साथी-
दार मंडळी कशी ळढणार ! आपणाळा गोत्यांत आणाय'चा हा या सर्वे मंड-
ळींचा डाव आहे हे शहाजीराजे ओळखून चुकले होते. पण तस बेगमेपार्शी
बोलायची सोय नव्हती, त्यामुळें प्रास परिस्थितीला जस तोड देतां येईल तसे
देणें त्यांना अपरिहाय होऊन बसलें होतें. शहाजीराजांच्या मनांत अजूनही
अढळ स्वामीनिष्ठा होती. प्रास्त संकटांतून निजामशाही, बेगम ब तिची
दोन्ही मुळे यांना सुराक्षेत कसे राखतां येईल हा मोठा पेंचाचा प्रश्न त्यांचे-
समोर होता, कारण इकडे पाह्वावे तर फत्तखानाविरुद्ध बेगमेपार्शी एक
११८ शिवशाहीचा शुंभशकूनं
शब्दही काढण्याची आतां सोय उरळी नव्हती. बरें, फत्तेखानाच्या चाळ्यां-
कडे उयेक्षाबुद्दीने पाहाव; तर तसेही करतां येण्यासारखे नव्हते, या एकदररीत
वाटाघाटीतील फत्तेखानाचा डाव उघड उघड असा होता की, राजांना
निजामशाहीतून हुसकून लावून आपण त्यांच्या जागी बजीर बनांबे, व बेगम
अनायास आपल्या मुठींत आली आहे तिच्या जिवाबर निजामशाहीचा उप-
भाग आपण घ्यावा, इतकें सार साधले नाही तर प्रथम दिल्लीच्या सरदाराला
सामील होऊन शहाजीराजांना उलथून पाडायचे व मग पुढचे बेत हळूहळू
साधायचे असाही फत्तेखानाच) मानस होता.
जाधवरावांची मनोवृत्ति फत्तेखानाहून “बरीचशी भिन्न होती, त्यांना शाहा-
जीविषथीं संताप वाटत असे, वब भोसले वंशाचा नक्षा उतरण्यांत त्यांना
समाधानद्दी वाटळें असते. पण ह्या चरशीच्या सामन्यांत शह्वाजीराजाचे
समूळ वाटोळं व्हावे असं त्यांना कधींही वाटलं नाही. तसं वाटणे शक्यही
नव्ह्ते, ते किती झाले तरी स!सरे जांवई पडछे. जिजाबाई ही जाधवरावांची
कुलती एक आवडती कन्या, तिच्या दुःखाला कारण होईल अशी गोष्ट
करायला जाधवराव सहसा धजावले नसंत. ते फत्तेखानाच्या वतीने मोगल
सरदाराला सामील झाले खरं; पण त्यांत त्यांचा हेतु शहाजीला बुडविण्या-
चाच केवळ नव्हता, तर निजामशाहीचा पराभव करून दिल्लीच्या बादशहा-
मार्फत निजामशाहीची वाजिरी आपल्याकडे मिळविण्याचा होता. पण खानाने
इकडे जस बंगभला घेरले होते, तर्संच तिकडे जाधवरावांनाही घेरले होते.
जाधवराव व शाहाजी या सासंरेजावयांमधून विस्तबंदेखीछ जात नव्हता.
अशी एकंदर परिस्थति असतां दिल्लीचा सरदार मीरजुम्ला आपल्या
अफाट सैन्यासह निजामशाहीबर चाळून येत असल्याच्या बातम्या येऊन
थडकूं लागल्या. त्याचे पारिपत्य करण्यासाठी म्हणून फत्तेखान आणि जाधव-
राव जे सामोरे गेळे ते त्यालाच जाऊन मिळाठे, जरूर त्या उपायांनी शाहा-
ज्ञीचा माड करण्याची मोकळीक खानाने बेगमेपासून अगाऊच मिळविळी
होती, त्यामुळे खान उघडउघड जाऊन शत्रूशी सामील झाला तरी त्यांतद्दी
खानाचा एखादा अंतःस्थ राजकारणी डावपेंच असेल असे बेगमेला माना-
यळा जागा होती. मीरजुम्ठाखानाच्या मनांतून थेट दोलतवबादेवर चाळून
जझ्ञाऊन छढाई द्यायची होती. पण अद्या मैदानमुळ्खाची ठढाई आपणाला
माहुळीच्या किल्ल्यांवर ११९
जास्त मारक होईठ, हे राहाजीराजांनी ओळखून ताबडतोब बेगम व अल्प-
बयी सुलतान यांच्यासह कोंकणांतील माहुळी किल़्यांत जाऊन ठाणें दिले.
या वेळीं बेगभेची बिश्वासू दासी जलेखा खानाचा विश्वासू पहरिकरी सुलेमान
ब दाहाजीराजांचा सारा कबिला त्यांच्या दासदार्सींसह त्यांच्याबरोबर होताच.
जिजाबाईला हा तिसरा महिना असल्यामुळें तिळा परोपरीचे डोहाळे लागू
लागले होते. शहाजीराजांना जिजाबाईच्या गर्भवासांत भावी शककती
छत्रपति वसत आहे हें माहीत असल्यान जिजाबाईचा कोणताही डोहाळा
अपुरा म्हणून ठेवायचा नाही, असा त्यांनी जणूं निश्चयच केला होता.
म्हणूनच ह्या ळडाइंच्या वेळींही ती» म्हणाली म्हणून त्यांनीं तिला बरोबर
घेतें. माहुळीच्या किल्ल्यांत जलेखा व गोमती, तर्सच बेंगम व जिजाबाई
यांना एकमेकींना भेटण्याचे प्रसंग अनेकवार येऊं ठागठे, त्यांचा परस्पर
परिचयही बराच दाट झाला; पण इतर दृष्टींनी तौ गडवबास शहाजीराजांना
व्हावा तितका सुखाबह झाला नाही. राजे सर्व मंडळीसह किछ्थावर जाऊन
पोंचतांच मारजुम्लाखानांने किल्ल॒यासर्भावार आपल्या अफाट सेन्याचा वेढा
दिला. तेव्हांपासून चार सहा महिने त्यांच्या लढाया चालल्याच होत्या, पण
फत्तेखान वगेरे मंडळींच्या चोरट्या फितुरीमुळे त्या लढाईचा निश्चित असा
शेवट कांहींच होईना.
असा निजामशहीवर संकटाचा कहर गुद्रला असतां पेटत्या वितबर
पोळी भाजून खाण्यांच आंगवळणीं पडलल्या खानाची निरनिराळीं अंतस्थ
कारस्थाने सुरूच होतीं, तिकडे जिजाबाई गरोदर होती तशीच इकडे दैव-
वशात खानाची बेगमही गरोदर होती. त्यामुळे खानाळा खात्रीलायक वाटूं
लागले होते कीं, हा गोमतीनें चोरून आणून दिलेल्या श्रीफळांचाच गुण
आहे; आतां आपणांला पुत्र होणार ब तौ अकबरासारखा-नव्हे, अकबरा-
पेक्षांही पराक्रमी असां चक्रवर्ती बादशहा शोभणार. मात्र आपण शहाजी-
राजांना स्वामीनी दिलेले श्रीफळ चोरून आणून भक्षण केळे व त्याचा
प्रभाव म्हणून आपली बेगम गर्भवती झाली ही गोष्ट उजेडांत न येण्याची
शक्य तितकी खबरदारी प्रथमपासूनच त्याने धेतली होती; कारण ही निराळी
तयारी उजेडांत आठी असती तर मग बेगम बिथरली असती.
१२० शिवशाहीचा शुभशकून
मीरजुम्ला, फत्तेखान, जाधवराव वगेरे मंडळीला वश झाला वब त्याने
दिल्लीच्या शहाजहान बादशहाच्या मनावर ह्या मोहिमेची आवरयकता ठसवून
आपल्या योजनेला संमति मिळविली. त्यांतील अंतस्थ हेतु असा कीं आज
निजामशाहीचा धनी अल्पवयी आहे व त्याची आई बेगम तर बोठून
चाळून बायको, अथीतू निजामशाही जिंकून दिल्लीच्या साम्राज्याला जोडून
टाकायला सोईस्कर अशी हीच वेळ आहे. आपण निजामशाही नेस्तनाबूद
करण्याच्या दिछीपतीच्या आकांक्षेचे साफल्य तेव्हांच करूं ब मग त्या
कृतरतेला जागून बादराहा आपणांला निजामशाही राज्याचा एकतंत्री सुभेदार
नेमील. मीरजुम्ला व फत्तेखान या दोघां स्वार्थी माणसांच्या दुक्कलींत
जाधवराव * बीचमे मेरा चांदभाई ' या न्यानाने ठडबुडत होते. ते विशेषतः
मीरज़म्लाखानाच्या तत्रांन वागत होते. यांचे कारण शहाजीचा मोड झाल्यावर
रिकामं झालेल बजीरपद मीरजुम्ठाने फत्तेखानालळा न कळ्त जाधवराबांना
देण्याचे अभिवचन दिलें होते. पण दोघां खानांच्या खासगी बैठकीत योग्य
वेळीं जाधवरावांच्या तोंडाला पानें पुसण्याचे बेत घाटत होते त्यांची जाषव-
रावांना तरी कुठें दाद होती !
अशी दोघां खानांची कारस्थाने रंगाला येऊं ठागली, तरी जिजाबाईच्या
पोटीं छत्रपती अवतार घेणार ह्या जनवार्तेने त्या दोघांनाही अत्यंत अस्वस्थ
करून सोडलं होतें यांत संशय नाहीं, फत्तेखानाने श्रीफळ चोरून नेण्याची
राकूल लढविली होती खरी; पण तरीही जिजाबाई स्वामींच्या आज्ञावोदानुसार
ब देवीच्या वरानुसार गर्भवती व्हायची ती झालीच ! आतां, श्रीफळ आपण
क्षण केलें त्या अथी छत्रपती आपल्या वंश्यांत जन्माळा येणार हे फत्तेखा-
नाला माहीत होते. पण ते मारजम्लाला कळूं नये, त्याला कळल्यास तों
याप्रमाणे शहाजीराजांच्या पुचाला नामरीष करण्यासठी टपून बसंठेला
आहे त्याचप्रमाणेंच आपल्याही पुचाच्या जिवावर उठायडठा कमी करणार नाहीं
शिवाय नहाजीराजांना ते नव्या राज्याची अपेक्षा करतात याबद्दल तो
राजद्रोही म्हणे. तोच आरोप त्याच्यावर लागू झाला असता. यास्तव इकडे
गुपचुप आपल्या घरांत भावी बादराहा जन्मू द्यायचा व शाहाजाराजांच्या
घरांत पुत्रजन्म झालाच तर तोच छत्रपतींचा अबतार असा बोभाट सुरू
आहि त्याचा फायदा घेऊन त्याचा नायनाट करायचा, अशा अनेक मसलती
शी ४ - ६.५०... १५४४०७१ “१.७० १० ४१५४ /१.४१५/१५४१/७१४ «४
माहलळीच्या किल्ल्यावर १२१
ऱ्शा पच ्ा -““€>>*/“ €“ शीन ४-० *्ह ८“ /-.
फत्तेखानाने आपला विश्वासू नोकर सुलेमान व विश्वासांतील बातमीदारीण
गोमती यांच्या साह्याने पार पाडण्याचें ठरविळे होते.
ह्या एकंदर कारस्थानांत गोमती व सुलेमान यांची मात्र कमाळ होती.
त्या दोघांनीही आपल्या अजब करामतीर्ने शहाजीराजे आणि जिजाबाई
यांचा इतका विश्वास व इतके प्रेम संपादन केले होते कीं राजांना वाटे ह्यांच्या
ह्या कारस्थानधुरंधरतेपुढें आपली राजकार्यधुरघरता फिकी आहे. वस्तुस्थिति
हवी कांहीशी-नव्हे, बहुतांशी तशाच होती. सुठेमान व गोमती नव्हे हिरोजी
वब बिजली यांनी फत्तेखानाचा इतका विश्वास संपादन केला होता काँ खान
त्यांच्याशी बागतांना धनी व नोकर हे नाते बिसरून बरोबरीच्या नात्याने वागे,
ब शहाजीराजांच्या घरांत छत्रपाति जन्माला येण्यापूर्वीच जिजाबाईला पळवून
नेण्याच्या कामगिरीवर त्याने ह्या दोघांची नेमणूक केली होती. एवढें मोठें
कार्य शिरावर घेतल्यामुळे त्या दुक्कलीला मोरजुम्लाची कृपाही अनायासे
लाभली होदी.
आज गोमतीवर फत्तेखानाने याहीपेक्षा आणखी एक अत्यंत जबाबदारीची
कामगिरी सोपविली होती. ती बेगमेच्या मनांत आपणांवषयींच्या आदरभावाचा
नेदादीप निरंतरचा खेळत राहील अशी बेगभसमोर जेव्हां जेव्हां सवड सांपडेल
तेव्हां तेव्हां बेमाळूम बतावणी करण्याची होय. त्यासाठीं त्याने आज भरदाम
गोमतीला बेगमेकडे रवाना केलें होतें. गोमतीने ह्या नव्या जबाबदारीचाही
अत्यानंदाने अंगिकार केला, कारण ह्या नव्या कामगिरीमुळे आपणाला बेगमे-
च्या अंतरगृहांत प्रवेश मिळून बेगभची एका काळीं अत्यंत विश्वांसांतीळ पण
अलीकडे बेगम फत्तेखानाच्या हातांतील बाहुली झाल्यामुळें तिच्या अविश्वा-
साठा पात्र झाठेली दासी जुलेखा हिला आपल्या कटांत सामील करून
घेऊन तिचा दुधारी तरवारीसारखा उपयोग करणे अत्यंत सुलभ जाईल
अशी गोमतीची खात्री होती.
दाहाजीराजे, जिजाबाई, बेगम ब अल्पवयी निजामशहा, मीरजुम्लाच्या
अफाट सैन्याच्या खड्या पहाऱ्यांत माहूलीच्या किल्ल्यावर कोंडून फ्डली
खरसतांन] तेब्हांच्या राजकारस्थानांची गुंतागुंत जितकी सोडविण्याला अअघड
हैती त्याहूनही ही अंतःपुरांतीठ कारस्थानांची गुंतागुंत सोडवबिण्याला, जास्त
अवघड होती
शि. शु.,..
प्रकरण तेरावें
जिजाबाईचे डोहाळे
दां स्त्रीबुवा पुराण वाचीत होते ब जिजाबाई राणीसाहेब जवळ बसून
ऐकत होती.
युद्धास गुंतला अजुन । इकडे काय झाळें वतमान ।
चक्रव्यूह गुरुद्रोण । रचिता झाला अदभुत ।।
' बाचा पाहूं शासत्रीबुवा ! ती ओंबी पुन्हा वाचा, * जिजाबाई म्हणाली,
अर्जुन युद्धाला गुंतला तों गुरुद्रोणांनी इकडे चक्रव्यूद्द रचिठा, हें ऐकून
तिला तिच्या सध्यांच्या परिस्थितीची जाणीव झाली, शहाजीराजे मीरजुम्ला-
शी झगडून निजामशाही तारण्यासाठी रक्तार्चे पाणी करीत आहेत, व इकडे
जाधवराव शत्रूचे साह्यकारी होऊन राजांच्या विरुद्ध गुरुद्राणांप्रमाणे चक्रव्यूह
रचण्याच्या ऐन रंगांत आहेत, हें चित्र तिच्या डोळ्यांसमोर उभ राहिले,
शास्त्रीबुुवांनी पहिळी ओंबी पुन्हा वाचून त्याबरोबरच पुढे वाचायला
प्रारंभ केटाः--
नकूळ सहदेव पांचाळ । अवघे युद्ध करिती सबळ ।
परी चक्रव्यूह भदाबया बळ । कोणासही दिसेना !।
: खरंच, ज्याचा तो योद्धा पुढें आल्याशिबाय इतरांच्या हातून काय
व्हायचे आहे ! ?' जिजाबाई म्हणाठी, “ बरें, पुढें वावा.”
: घम म्हणे असता पा्थे । तरी हा व्यूह भेदिता निश्चित ।
तों पुढें होऊनी सुभद्रासृत । धममरायासी विनवीतसे ।। ”
६ धन्य ! सुभद्रादेवी ! धन्य तुझी ! पुत्र व्हावा तर असा अभिमन्यु-
सारख व्हावा, पुढे वाचा पाहूं ! ”
म्हणे मज आज्ञा द्याल जरी । तरी हा व्युह भेदीन निर्धारी ।
धर्म म्हणे त्या अवसरीं । तूं बालक कीं सुकुमार ।॥
जिलाबाईचे डोहाळे १२२
यी “7/”4/"*>”<: “> > > >> >€--€-“€. ल टकल “> >*४ १-4 टं ण्य -*१/१"५१५५१"/ १५ “'“4/4// / /*
मग बोले पार्थेनंदन । ' आम्हां क्षत्रियां रण होचे धन ।
ताता तुमचे कृपे करून । व्यूह भदून जाइन मी ।।
हयाम वणे राजीव नयन । आजानुबाहु सुहास्यवदन ।
जो पांडवांसे प्राणांह्नून । आवडता पांचासाहे ।।
ऐसा तो उत्तरावर । रथावरी चढला सत्वर ।
उद्याद्रीवरी दिनकर । तैसा तेजाळ दिसतसे ।॥।
“८ शाबास ! एवढासा पराक्रमी बालक चक्रव्यूह भेदायच्या इच्छेने
इतक्या त्वरेने रथावर देखीळ चढला ! धन्य धन्य ! सुभद्रादेवी ! धन्य
तुझा ! धन्य त्या बीरमाता, कीं ज्यांना अश्या वीरांचे मातृपद प्रास होते. ?
जिजाबाई संतुष्ट चित्ताने म्हणाली, “ शास्त्रीलुवा ! अश्याच वीरांच्या कथा
तुम्ही राज मळा ऐकवात जा. मला इतर शिळोप्याच्या गोष्टी किनी मुळींच
आवडत नाहींत, द्वे अभिमन्यूचे आख्यान मी आजबर किती वेळां ऐकलं
आहे, तरी पुनः पुनः ते ऐकावेसेंच वाटतं. शास्त्रीबुवा उद्यां तुम्ही जयद्रथवघा-
बर प्राण सांगा.”
६ हो ! पण आज हे अभिमन्युआख्यान पुरं करतो काँ! आपल्या
गर्भवासांतल्या अभिमन्यूसाठी आहे हे.
6 शास्त्रीबुवा ! म्हणूनच तुमचे आदिलशाहीत पटले नाहीं. नाहीतर
बडील बंधु एवढे मोठे सरदार असतांना तुम्ही असे साधे शास्त्रीबुवा राहिला
नसतां.” जिजाबाई स्मितपूवैक उंद्वारली.
क्षणभर शास्त्रीबुवा बुचकळ्य़ांत पडळे, राणीसाहेब हा आपला उणेपणा
दाखवीत आहेत कीं काय £ पण जिजाबाईच्या चर्येबरील कृतशतापूण
प्रसन्नतेने शासत्रीबुवांचा संशय दूर झाला, आदिलशाहीचा दिवाण मुरार जगदेव
पंडित, याचा हस्तक रायाराव हा शास््रीबुवांचा बडील बंधु ! रायाराब नुसता
नांबाचा ब्राह्मण आहे, त्याची करणी चांडाळांची आहे, असे जिजाबाईचे
ठाम मत होतें. शिरबळ-पुर्ण-पन्हाळा या प्रदेशांत आदिळद हीचा कारकून या
नात्याने त्यानें अनर्थ केळे होते. सतत आठ वषोपूर्वी आदिलशाही व निजाम
शाही यांच्यांतील बेबनावाचा फायदा घेऊन त्याने त्या प्रांतात भयकर धुमा-
कूळ मांडला होता, व पुणे आणि त्याच्या आजूबाजूचा टापू टुदून जवळ'च
१२४ शिवशाहीचा शुभदाकून
भुलेश्वरळा दौलतमंगळ हा लहानसा किल्ला आदिलशहाच्या अशिनें बांधवून
तिथे आपलें ठाण माडलें होते. रायारावाची ही नीच करणी मूळपासूनचीच.
म्हणूनच त्याला विठदून शास्त्रीबुवा अगर्दी ल्हानपणीं घराबाहेर पडले ते
काशीला वेदाभ्यास शिकत होते, तिथून आपल्या वडिलांचा मित्र मलठणकर
दादोजी कोंडदेव कुळकर्णी निजामशाहींत कारकून होता त्याच्या आश्रयाला
आले. दादोजी हा शहाजीराजांचा चाहता व त्याहीपेक्षा जिजाबाईचा मोठा
अभिमानी, शहाजीराजे अथवा जाधवराव यांच्याशी याचे फारसे पटत नसे.
पग जिजाबाई मात्र त्याहा फार आवडे, तिला तो आपली मुलगी मानी.
तिथ्यामाफेत आपण दशाहाजौराजांना ,दक्षिणेकडील मसलमानांच्या जुलमी
सत्तेकळा आळा घालायला लावू; मुसलमान दक्षिणेंत देवाधमीचा उच्छेद
करतात, हिंदु बायकांची विटंबना करतात, गो-ब्राह्मणांना छळतात हा जाच
शहाजीराजेच मनांत आणतील तर थांबवायला समर्थ आहेत असा दादोजी
कोंडदेवाचा भरंवसा, तें कार्य आपण जिजाबाईच्या हस्ते यदास्वी करण्याची
त्याला दांडगी उमेद, ह्या आपल्या विचारांशी ह्या शासत्रीबुवांचे विचार पूर्ण-
पणे जुळतात असं दादोजी कोंडदेवानं पाहिले, आणि राहाजीराजांपा्शी त्यांची
सुदाम शिफारस करून त्यांना जिजाबाईच्या तैनातींत पुराण सांगण्यासाठी
शास्त्री नेमून घेतलें, शात्रीबुवांचा जाज्ज्वल्य स्वदेशाभिमान व स्वघर्माभिमान
जिजाबाईच्याही आतां पूर्ण परिचयाचा झाला होता. त्यांतही तिळा माहीत
ससलेली एक गोष्ट म्हणजे तिळा दिवस गेठेळे कळतांच तिच्या गर्भवासाला
आलिल्या भावी शककर्त्याचे चारित्र्य तेव्हांपासूनच उज्ज्वल करण्याचे मदान
कार्य या वेळेपासूनच शाख्त्रीबुबांनी दादोजी कोडंदेवांच्या सूचननुसार मनावर
घेतलें होतें.
जिजाबाईने काढलेल्या नव्या विषयाला लीलया बगल देण्याच्या हेतूनं
शास्त्रीबुवा कांही बोलणार, इतक्यांत गोमती घाईघाईने पढें आळी आणि
म्हणाली, '' राणीसाहेब ! आपल्या सर्भावार शत्रु गराडा घाठीत आहे इं
आपणांला माहीत आहेच. यातून आपण आतां लवकर मोकळें व्हायला
हब,
ग्रमतीच्या बोलण्यावर जिजाबाई कांही बोळणार तोंच गंडकी पुढ
येऊन म्हणाठी, “' खरंच राणीसाद्देब ! महाराजांचे देखील मत आपण
जिजाबाईचे डोहाळे १२५
सकाळी नाहीं का ऐकठेत १ आणि आपलीह्ष इच्छा माहेरी जाण्याची आहे
मग आपण दोन दिवस लवकरच कां जातनाहीं १?
गंडकीर्चे बोळून संपते न संपर्त तोंच शहाजीराजे स्वतः तिथें आठे आणि
जिजाबाईला म्हणाले, “' राणीसाहेबांची निघण्याची तयारी झाली का? ”
जिजाबाई लाजून अंमळ दूर उभी राहून म्हणाली, “' पण इकडच्यावर
इतकी संकटें हरघडी कोसळत असतां मी एकटीच मांहेरीं कशी जाऊं? ”
:£६: तर मग काय रणकंदनांत आपण अक्याच उभ्या राहाणार? शत्रु दिवसे-
दिवस प्रबळ होत आहे. आतां आम्हांला जगायचे तर उघड उघड शतूची
फळी फोडून बाहेर पडायचा प्रयत्न केला पाहिजे. या वेळीं बेगमसाहेबा आणि
निजामशहा यांचें रक्षण कसे होईल याचीच मला काळजी आहे--
:: पण, राजेसाहेब ! आपली ही काळजी फुकट आहे, बेगमसाहेबांना
स्वतःच्या जिवाची किंवा स्वतःच्या सुलांची मुळींच काळजी वाटत नसून
खानाच्या नादाने आपणां&ा काळजींत पाडायचा मात्र त्या कसून प्रयत्न करीत
आहेत. गोमती म्हणाली.
:: काय, बेगमसाहेबा इतक्या खानाच्या मुठीत गेल्या.
“६ होय. बेगमसाहेबा आतां पूर्वीच्या राहिल्या नाहींत, हलींच्या बेगम-
साहेबा म्हणजे खानाच्या हातांतील कळसूत्री बाहुले आहेत.”
५६ मग त्यांचा विचार तरी काय आहे १ ” राजांनीं विचारले,
6 त्यांचा विचार आपणांला सांगितला तर आपण तोंडांत बोटें घालाल.
आपण मिरजुम्लाच्या मगरमिठींतून बेगमसाहेबांना आणि त्यांच्या मुलांना
सोडवूं पाहातां. पण बेगसाहेबांनीं खानाच्या वतीने आपल्याविरुद्ध मीरजुम्लाशी
बोलणें चाठविळें आहे.”
:६ ही गोष्ट खी का?
:£६ खरी म्हणजे आपल्या विश्वासांतल्या हेरानं हेरठेली ही बातमी आहि.
आणि त्याची प्रचीतीही आपल्यांला इतक्यांतच येईल. म्हणून सांगर्ते,
राणीसाहेबांना शिंदखेडठा पाठविण्याचा बेत तूर्त रहित करावा, आणि तूर्त
एवढेंच करावे कीं त्यांना ह्या माहुली किल्ल्यावरून काढून जवळपास दुसऱ्या
एखाद्या आपल्या खास मालकीच्या आणि मजबुतीच्या किल्ल्यांत नेऊन
ठेवावे,
१२९६ शिवशाहीचा शुभराकून
£६ अला वाटते, त्यापेक्षा आपण शिवनेरीवर जाऊन राहावें. शिवनेरीला
राह द्यायची कांही शत्रूची माय व्याठी नाही.” जिजाबाई म्हणाली.
£ पण बेगम एकाएकी इतकी उलटली कशी याचें मळा राहून राहून
आश्चर्य वाटते. मी पुन्हा एकवार बेगमेला भेटून तिची स्पष्ट कानउघाडणी
करणार आहि.” शहाजीराजे म्हणाले,
५६ राजेसाहेब ! आपण कृपा करून माझ ऐका. यापुढें विषाची परीक्षा
पाहूं नका. बेगमसाहेबांचें नांव आतां सोडा; आणि आपल्या व राणी-
सहेब्रांच्या रक्षणाची कांहीं तजवीज करा. आपण जर बेगमसाहेबांना सडे
भेटायला गेलां तर न जाणो ती वेळीं आपणांला दगाफटका करायलाही
कमी करणार नाहीं. इतकेंच काय, पण आपण किल्लापार व्हायच मनांत
आणले तरीही आपला मागे आपणांला वाटतो तितका सुरक्षित नाही, एका
बाजूने खानाचे रिपाई दबा धरून बसले आहेत तर दुसऱ्या बाजूनं जाधव-
रावांचे सैन्य सज्ज आहे. कोणत्याही वाटेनं गेळें तरी फळी फोडूनच जावें
लागेल, मला भव वाटते ते आणखी कसले नाही. खानाचे शिपाई वेळीं
राणीसाहेबांच्या जीवालाही बरेवाईट करण्याला कमी करणार नाहींत.
गोमती म्हणाली.
“: आणि हें सारे जाधवरावांना सहन होईल ? '' शहाजीराजांनी विचारलें.
६ हो ! सहन होईल म्हणजे ? जाधवरावांर्नी मोंगळांना तसं वचन दिलेळे
आहे असे ऐकत्ये,. आज जाधवराव सोयऱ्याधायऱ्या भोंसल्यापेक्षां मोगलांना
जास्त आपलेपणाने ओळखतात. मला कांही खरेखोटे माहीत नाही; पण
बेगमसाहेबांच्या महालांत मी गेळे असतां जुलेखेकडून मला जी बातमी
कळली त्यावरून मला तरी माहीत कीं, जाधवराव या वेळीं जांबई, मुलगी
सगासोयरा कुणालाही ओळखायला तयार नाहीत. जाधवरावांनीं म्हणे भावी
छत्रपतीला जगापार करण्याचा विडा उचलला आहे व त्याबरल मौरजुम्लाने
शहाजहान बादशहाकडे रदबदली करून त्यांना दोठताबादेची वजिरी मिळवून
द्यायचे वचन दिलें आहे. फतेखान जाधवरावांना ह्या का्यीत सामील आहे.
६६८ काय ? बाबांना इतका म्हातारचळ लागला ? आपली लेक, आपला
जांवई, आपले सगेसोयरे, आपला देर, आपला धर्म, ह्या सर्व गोष्टींपेक्षा
जिजाबाईचे डोहाळे १२९७
त्यांना पक्या मोंगलांची हांजी हांजी करणे माग्य झाळें काय १ ? जिजाबाई
रागावून म्हणाली.
५: पाहा. राणीसाहेब ! तुमच्या वडिलांचे हे म्हातारपणचे वेडे चाळे पाहा.
उद्यांच्या छत्रपतीका मारायची आजपासून तयारी करणाऱ्या ह्या देदाद्रोदी
जाववाला जर मी आज देहान्त प्रायाश्चित दिलें तर तो माझा अन्याय होईल
का] ? त्यामळे मी वडिलांचा उपमर्द केल्याच्या पापाचा धनी होईन का?
राणीसाहेब ! तुम्ही सांगतां कीं म्हाताऱ्या माणसाची गय करावी, पण गय
करतां करतांच हा गळ्याला फास ठागायची वेळ आली. मी आजच्या
निजामशाहीचा शास्ता, उद्यांच्या छरत्रपतीचा जन्मदाता, आणि देवरगुरूंच्या
अक्ञिन गोब्रा झणप्रतिपालनाचे मत स्वीकारून त्याच्या सांगतेप्रीत्यर्थ सदा
तळमळणारा दाढाजीराजा जाधवरावांचे असे अत्याचार कोठवर सहन करू १
हा त्यांचा अपराधच असा भयंकर आहे की, असल्या अधोरकर्म्याींला ह्या
जगांत जिवंत ठेवल्यांन मीही त्याच्या पापांचा बांटेकरी होईन, यासाठी
राणीसाहेब ! मी आपणांला एवढेंच विचारतो कीं मी माझं कर्तव्य करीत
असतां, तुमच्या पित्याळा अधोर शासन करण्याचें माझ्या वांट्याला आले
तर त्याबल तुम्ही मठा दोष देणार नाहीं ना?
“ मी दोष कशी देईन ? आपण हाच प्रश्न मार्गे एकदां मठा विचारला
होता. आपणांला आठवते का? ज्या दिवशी आपण अखेरचे शिंदखेडहून
आलां त्या दिवशांच मी. आपणांला सांगितले होते की, जाधव अन्यायी
आहित, यापुढे त्यांचा केवार मळा घ्यायचा नाहीं. आपण त्यांचें योग्य ते
पारिपत्य करा. ”' जिजाबाई संतत्त मद्रेनं म्हणाली, बोलतां बोलतां तिचा
चेहरा संतापाने रक्तवणी होऊन त्यावर घर्मब्रिदु चमकू लागले, तेथल्या
सव मंडळीला ते पाहून वाटलें की, ही साक्षात् न्यायदेवताच जाधवराबांच्या
-घोर अन्यायांबद्दल त्यांना शासन करण्यासाठी आज भूतलावर अवतरली अहि,
शहाजीराजांनाही जिजाबाईचे हे स्वाभिमानाचे व न्यायनिष्ठुरतेचे बोल
ऐकून समाधान वाटलें व विस्मयही वाटला. त्यांना काय वाटले ते त्यांनी
बोडून दाखविलें. “ राणीसाहेब ! आपण इतक्या कतेब्यतत्पर आहां आणि
आपण आतां लवकरच पुत्रती होणार आहां, हें पाहूनच एखादा निष्णात
ज्योतिषी आपल्या बाळांचे भविष्य वर्तवू दाकेल,
१२८ शिवद्याहीचा चुभदाकूच
गोमती मध्येंच म्हणाली, “ राणीसाहेबांना जीं रोज लढाईची, गोहत्या
करणाऱ्या मुसलमानांना मारल्याची, देवंदेवाल्ये बांधल्याचीं आणि तीर्थयात्रा
केल्याची स्वर्भे पडतात तीं शाभलक्षणेंच होत. तसेच त्यांना पोथ्यापुराणांतून सृद्दां
वीरांच्या कथा तेवढ्याच ऐकायला आवडतात, राणीसाहेब साच्या असल्या
तरी कितीदा वीरासनच घाळून बसतात आणि शिकारीस जातां जातां इतका
अचूक नेप मारून शिकार करतात कीं, पट्टीच्या शिकाऱ्यालाही त्यांच्यापुढे
हात टेकावे लागतील, या डोहाळ्यांचा अर्थ काय, असे जेव्हां मी शास्त्री-
बुवांना विचारले---?
बोलतां बोलतां गोमतीनें जवळच उभ्रे असलेल्या शास्त्रीबुवांकडे पाहिले.
त्याबरोबर शास्त्रीबुवा आपल्या लाघवी भाषेंत म्हणाले, “' मी प्रथमपासूनच
सांगतो आहें कीं, हीं राजचिन्ह आहेत. शककतो पराक्रमी वीर उदरीं जन्माला
येणार त्याच्या जन्मवेळेचे हे शुभशाकून आहेत.”
६ राणीसाहेबांना आज मी कितीक दिवस पाहाते आहें. त्यांना राजरोज
पाळखींत बसून शिवाल्यांत जावेसे वाटते आणि शिवपूजा करावीशी वाटते.
गोमती म्हणाठी.
£ याचाच अर्थ राणीसाहेबांच्या उदरीं साक्षात शित्रप्रभ् अवतार घेणार,
त्या शिवजन्माचे हे शुभशकून आहेत. शास्त्राबुवा जिजाबाईकडे पाहात
प्रसन्न मुद्रेने म्हणाले,
जिजाबाईने लगेच आपल्या गळ्यांतील कंठा काढून शास्त्रीबुवांना अर्पण
केला व ' तुमच्या बोलग्याप्रमाणें सर्वे गोष्टी घडून आल्यावर मी तुमचे तोड
साखरेने भरीन आणि देवाब्राह्मणांची हत्तीवरून मिरवणूक काढायला लावून
त्यांचा गौरव करीन ' असे म्हणून त्यांना नमस्कार केला.
शास्त्रीबुवांचा गौरव झालेला पाहून गंडकीशिवाय इतर सर्वाना आनंद
झाला. गंडकी मात्र ते पाहून कांहीशी कष्टी झाठी. कारण तिच्या अंगी
राणीसाहेब किंवा राजेसाहेब यांना प्रसन्न करून त्यांच्याकडून असं पारितोषिक
मिळविण्याची पात्रता नव्हती. असो.
६६ बरे, गोमती आणखी काय खबर ? “ राजांनी विचारले.
“६ खबरी पुष्कळ आहेत. पण पहिल्याने आपण राणीसाहेबांना शिवनेरीवर
पावत्या करण्याची खबरदारी घ्या. त्स करतांनांदेखीळ आपल्या घाटेंत
१ १
जिजाबाईचे डोहाळे १२९
अडचणी आहेत. शत्रूचे लोक बाटेंत दबा धरून बसलेले आहेत, आणि
त्यांच्या कारस्थानांत सामील होऊन राणीसाहेबांना प्रवासाला लावून पकडून
द्यायच्या कामागेरीवर मी आलेली आहे.
“: ती बिजठीची कामगिरी झाडी; पण आतां आम्हांला माहिती सांगते
ही. गोमती आहे. शहाजीराजे म्हणाले,
:£ आणि म्हणूनच बिजलीनं केलेल्या कारस्थानाचा अंत लावून त्याचा
निःशेष करण्याठा ही गोमती येथे उभी आहे. आजच्या आज जर राणी-
साहेबांना इथून हलविले गेलें नाहीं तर इथं अतिप्रसंग झाल्याशिवाय खास
राह णार नाही. यासाठीं मी सांगते ःअसंच केलें पाहिज.
५: अग पण ! तूं म्हणतेस अक्षया रीतीने जर राणीसाहेबांना पाठवून दिले
तर आपण होऊन दात्रूच्या जबड्यांत उतरल्यासारखें व्हायचें नाहीं का!
“ त्याची काळजी आपण कद्याला करतां ? आमच्यावर आपण पूर्ण
विश्वास ठेवा, आणि मी सांगते तसे करा. राणीसाहेबांची पालखी शत्रूच्या
सैन्यांतून सरक्षितपणें पलीकडे नेऊन शिवनेरीका पावती करायचे आमच्या
जिमेठा लागले.
५६ मग काय राणीसाहेब ! माहेरी जायचा झापला बेत रद्द झाला का?”
शद्दाजीराजांनीं विचारले.
“६: कुणाची माय आणि कुणाचे माहेर ! मी तर म्हणते, मी माहेरोही
जात नाहीं आणि शिवनेरीलाही जात नाही. आपले पाय सोंडून कुठेही दूर
जाग्याची माझी इच्छा नाहीं. ” जिजाबाई म्हणाली.
:: राणीसाहेब ! असा हट्ट धरून कसा 'चालेलळ ! आपण माझे ऐका,
आणि मुकाट्याने दिवनेरीला जा. आपले दिवस पूर्ण होत आले आहेत आणि
शत्रु तर कसा ना्यावर टपून बसला आहे हे तुम्ही पाहातच आहां.
जिजाबाई यावर कांही बोलली नाही. सवीनुमतें आज रात्री जिजाबाई
शिवंनरीवर जायचे घाटत होते, तोच हिरोजी अकस्मात तिथे येऊन पुढे
उभा राहिला.
६ राजेसाहेब !--?
“ मी सर्व गोष्टी राजेसाहेबांना सांगितल्या आहेत. *' गोमती हिरोजीला
पुढें बोळूं न देतां म्हणाली, ““ आतां आपळे ठरल्याप्रमाणे रात्रीं ब्यवस्था
करायची,
2)
११० शिवद्याहीचा शुभरकून
“ तें तर ठरठेंच आहे. ते राजसाहेबांना तं सांगितळेंप ना!”
होय. आतां आणखी दुसरें काय घेऊन आलास? ' गोमतीनें
विचारले.
६ दुसरी वातमी अशी कीं राजेसाहेब ! जाधषवरावांच्या जिवालांदेखील
शक्य तर दगाफटका करायचा खानाचा विचार आहे. आज मला त्याच
क[मगिरीवर जाधवरावांकडे जायचे आहे. ” हिरोजी म्हणाला,
: कोणत्या कामागेरीवर ? जाधवरावांना कैद करायच्या ! ”
॥ नाह
:“ त्र मग?”
: हूं पाह. उभयतां खानांनी आजचा सारा दिवस एकत्र बसून खळ
करून जाधवरावांना खलिता ठिहिला आहे. तो खलिता कांही अजून माझ्या
हाती पडल नाही; पण त्याचा सारांद मळा माहीत आहे. कारण मी त्याची
खलबते खडान् खडा ऐकत असतों. त्या खलित्याचा आशय असा कीं
जाधवरावांनीं आपे जांवई व आपा ळक पकडून त्यांना मीरजुम्लाच्या स्वाधीन
करांवै, असे करण्यांत शहाजीराजांशी बेइमान झाल्याचा आरोप फत्तेखानावर
यायचा अनायसे टळेल, व आपल्या जातीगोताशी देखील बेइमान झाल्या-
बद्दल जाधवरावांची सवे हिंदुसमाजांत छीः थः होऊन शिवाय निजामशाही-
च्या वजिराळा पकडून दिल्ीपतीच्या सरदाराच्या स्वाधीन करण्यांत त्यांनी
राजद्रोह केला, ह्या आरोपाबद्दल ते शासनालाही पात्र होतील, फत्तेखान मग
वजीर होणार व जाधवराबांना शासन करणार, अस एका दगडाने दोन पक्षी
माराबचा त्यांचा इरादा आहे.
6 एकूण अजन जाधवरावांनी आम्हां दोघांना पकडायचे अभिवचन
खानाला अजून दिलेलें नाही तर १ ”' शहाजीराजांनी विचारलें.
“ नाहीं. त्यांनी फक्त आपल्याविरुद्ध दिललीपतीच्या बाजूने लढून आपला
व बेगमेचा मोड करून बाददाहातींत निजामश्याही सामील करायचे तेवढे
मान्य केळे आहे. मीरजुम्लाने मग बाददाहापा्शी रदबदली करून फत्तेखानाला
निजामशाहीची सुभेदारी मिळवून देण्याचे वचन दिल्यामुळे फत्तेखानाला
ही योजना मान्य आहे, ” हिरोजी म्हणाला, . 6
| 88
जिजाबाईंचे डोहाळे १२९
: भी. खानसाहेबांना दुसऱ्या दोघां साथीदारांशी बोलतांना ऐकले तें
नेराळेंच. ते असे की जाधवरावांनीं ते सारे कबूल केलें आहे. गोमती
म्हणाली.
“£ ते कांही खरें नव्हे. खान कण्या घाढडून कोंबडी झंजविण्यांत मोठा
पट!ईत आहि. तो कुणाला केव्हां काय सांगेळ व केव्हां कशी टोपी फिरवील
याचा कांही नेम सांगतां यायचा नाहीं. मात्र बेगम व तिचे मुलगे यांची
वाट लावायचा उभयतां खानांचा निश्चय झाला आहे एवढे खरे.
हिरोजी म्हणाला. |
५: ही गोष्ट आपणाला बेगमसाहेबांच्या तोंडावर सिद्ध करतां येईल का?”
शहाजीराजांर्ना विचारलें,
हिरोजी थोडा वेळ विचार करून म्हणाला, “' हो ! तसा प्रयत्न करीन
पण तोंवर आपण मात्र सावध राहिलें पाहिजे, स्वान केव्हां कसा दगा देईल
याचा नेम सांगतां यायचा नाही.
“६ खान असा दगा करतो काय? खानाला खाऊन पुरे पडूं, तूं आतांच्या
आत एक गोष्ट मात्र कर. ” राजे म्हणाले.
“ काय करूं ती आशा व्हावी. सुदैवाने आज पूर्वीचा पहारेकरी माझ्या
जागीं आल्याने मी मोकळा आहे, म्हणूनच जाधवरावांना खालिता पोचवि-
ण्याचे काम माझ्यापाशी आठे आहे.
५: तो खठित! आण इकडे माझ्या हार्ती दे. ” राजे म्हणाले.
५ हे. काय ! आपण खलिता घेऊन काय करणार १” जिजाबाईनें
मध्येंच संदायाने विचारलें.
£ ते मग सांगतो. ” राजे हिरोजीकडे वळून म्हणाले, “' तूं असाच थेट
पागेचा घोडा घेऊन व फलटणच्या आसपास जगपाळराव निंबाळकर मामा-
साहेब कुठें असतील त्यांची चौकशी करून त्यांना हा सर्वे प्रकार निवेदन
कर, म्हणजे ते परस्पर जाधवरावांच्या पारिपत्याची तजवीज करतील
“ जशी आज्ञा. मी जाऊन एवढें काम करून येता. तोवर आपण ह्या
ठात्रेशीं टक्कर द्या म्हणजे झाले, खान आतां माझ्या फासांत अडकणार यांत
जरादेखीळ संशय नाहीं. पण त्याला मी मात्र जाग्यावर असढों पाहिजे. पण
तें जाधवरावांचें पन्न ! त्याचें काय?
१३२९ शिवशाहीचा दशुभराकून
“शह » ४८१०४ ४५४ ४१९५ “१
१.
८ हो |! तंच मी म्हणत होत्य. ' जिजाबाई म्हणाली.
: ते तूर्त माझ्यापाशींच असूं द्या. ? शहाजीराजे जिजाबाईकडे वळून
म्हणाळे, “' राणीसाहेब ! एकंदर तानमान पाहून मी पुन्हां एकवार जाधव-
रावांना भेटन त्यांची समजत पाडायचा प्रयत्न करान, त्यावेळीं मला ह्या
पत्राचा उपयोग करून घेतां येईल. ते बळले किंबा तोपर्यत आपण होऊनच
ताळ्यावर आले तर ठीक, नाहीपिक्षां मग परमेश्वर काय करील ते खर
५ बरे तर. मी निंबाळकराकडे जाऊन येतो ब आपल्याला काय ती
खबर सांगतो. ”' असे म्हणून हिरोजी गोमतीकडे स्नेहाळू दृष्टीने पाहात
तिथून निघून गेळा. लगेच शहाजीराजेही बेगमेला भेटण्यासाठी म्हणून गेले
यानंतर थोडा वेळ गोमती आणि जिजाबाई यांचे जिजाबाईच्या डोहाळ्यां-
बद्दळ थट्टाविनोदपर पंभाषण चालले होतें पण त्यांत अथातच गडकोला
भाग घेण्याचा धीर झाला नाही. त्यांचें संभाषण चाललेलं असतांना तेवढ्यांत
जुळेखा आली व जिजाबाईशी बोलण्याची इच्छा दर्शवू ठागली, त्यामुळे त्या
दोघींच्या थट्टाविनोदाला खंड पडला.
प्रकरण चोदावें
जुलखेची दिव्य खामिनिष्ठा
८६ रा | मी आपणांपा्शी आज एक भीक मागण्याला आह्ये
आहे. जठेखा जिजाबाईसमार पदर पसरून म्हणाली.
जिजाबाई तिला हात देऊन वर उठवीत म्हणाली, “' जुठेखे ! असे
काय ! तुला काय पाहिजे, सांग ना.
८६: माझी धमीण आणि तिचीं मलं-तुम्ही आम्ही ज्याचें अन्न खातो त्या
राजब्रराण्याची अब्रू आणि जीवित ही सुरक्षित राहावी एवढी भिक्षा मागायला
मा आपणांपार्शी आलें आहे. ” जुलेखा हात जोडून म्हणाली.
चब्ठी
जुळेखेची दिव्य स्वामिनिष्टा १३३
गोमतीने पुढे होऊन विचारलें, “' जलेख ! इतकी चिंता करण्यासारखे
आजच काय घडले ! आतांच राजेसाहेब बेगमसाहेबांची समजूत करण्यासाठी
तिकडे गेळे आहेत, ते तुला भेटले नाहीत का?”
£ ते भेटले. त्यांना मी महालाच्या बाहेरच त्यांच्यासमार पदर पसरून
विनंति केली व ती त्यांनीं मान्यहा केली. पण ते बेगमसाहेबांपार्शी जाऊन
थांना दोन समज़तीच्या गोष्टी सांगूं लागले तेव्हां बेगमसाहेबांचें त्यांच्याशी
जे उद्धटपणाचें वर्तन पाहिळे, त्यांतच बेगमसाहेबांचा, त्यांच्या सर्व दौलतीचा
व त्यांच्या सवे वंशाचा सत्यानाश सांठविटेला आहे असं मला वाटते. इकडे
राजांनीं बेगमसाहेबा आणि तिची मुळें यांच्या संरक्षणासाठी धडपड करावी,
आणि तिकडे बेगमसाहेबांनीं बददानत, हलकट अश्या या खानाच्या मोहू-
पाशांत सांपडून राजांसारख्या राजवटीच्या कर्त्या पुढाऱ्यांना पायाने दूर लोटू
पाहावे. अशीं दोलतीच्या नाशारची अवलक्षण बेंगमसाहेबांना आठवू लागलीं
आहेत, असेच नाद्दीं तर काय ? ”
::£ एकूण बरेगमसुद्धां शातूला फितुर झाली आहे ही गोष्ट खरी तर? ”
जिजाबाईंने विचारले
“ खरीखोटी असें राणीसाहेब ! मी तरी कोणया तोंडाने म्हणूं !
जर ती गोष्ट खोटी असती तर बेगमसाहेबांच्या रक्षणासाठी असे वेळी
अवेळी तुमच्यापाशी येऊन पदर पसरून तुमचे पाय धरावे लागलें नसतें.
अन्नदात्याच्या हितासाठी झटणे हे प्रत्येक कृतश माणसाचे कतेव्य आहे.
राजांना आजवर निजामशाहीशी नेकी पाळली ब ते तशींच पुढेही प!ळतील
याविषर्यी मळा शेका नाहीं; पण आपल्या कत्या कारभाऱ्यांनी आपल्याशी
इतके नेकीन वागावे, इतकी दानत बेगमसाहिबांची आजच्या मितीठा तरी
उरली नाहीं. म्हणून मला आज तुमच्यासमोर असा पदर पसरावा लागतो
आहे. तिकडे बेगमसाहेबांनी राजांच्या सर्वनाशाची कारस्थाने रचाबी आणि
राजांनीं मात्र इकडे बेगमसाहूंबांच्या संरक्षणाची काळजी बाह्यावी, म्हणजे
अपकारांची फेड उपकारांनीं करण्यासारखे आहे. राजे थोर अहित, राजनिष्ट
आहित, दिलपाक दिलदयी आहेत. राजांच्या तोडीचा कती पुरुष निजाम-
शाहींत नांवालांदेखीठळ दुसरा मिळायचा नाहीं. पण राजे झाले तरी
देखील माणूस आहेत. आपण पोलादाच्या तीक्ष्ण सुरीने बाघार्चे दांत पाडा-
१२३४ शिवशाहीचा शुभशंकून
यचे म्हटळे तरी त्या सुरीलांदेखील रशोवटीं एखादा करकोचा पडायचा,
याच न्यायानं आजवर बेगमसाहेबांची गेल्या आठ नऊ महिन्यांत राजांशी
जी वतेणूक आहे व सध्यां तर राजांना पार चिरडून टाकण्याचें निंद्य प्रयत्न
जे बेगमेने आरांभेले आहेत ते सारे ध्यानीं घेतां राजांनीं तरी बेगमसाहेबांशी
स्वामिभक्तीने कां वागावें ह्या एक प्रश्नच आहे. म्हणून मी आज राणीसाहेब !
आपल्या पायापाशी आल्ये आहे. '
£ पण बेगमेने तरी राजांच्या ब आम्हां सर्वोच्या नाशाचे बेत केले
आहेत हे सर्व खरे ना?”
“ ते खोटें अस म्हणण्याला तोडच नाहीं राणीसाहेब ! ' जुलेखा गोमती-
कडे पाहात म्हणाठी, “' पण मी त्याबाबतीत आपल्याला एवढेंच आश्वासन
देऊं शकतं कां, बेगमसाहेबांचा तसला कोणताही मनोरथ सिद्धीला जायचा
नाहीं. याच्या मोबदला आपल्यापासून मला एवढेंच आश्वासन पाहिजे आहे
कीं, राजांच्या हातून बेगमसाहेबा आणि तिचे पुत्र यांचे रक्षण होईल.
£: आतां तूं जेव्हां राजांना भेटलीस, तेव्हां राजे काय म्हणाठे १
£ तेव्ह्यां ते 'हो? म्हणाले, पण त्यांचे व बेगमसाहेबांचें संमाषण झालेलें ज
माझ्या कानी आले, त्यावरून मळा तरी वाटते की, ज्याला स्वाभिमान नाहीं
तोच मनुष्य याउप्परद्दी असल्या धन्याशी इमानदारी राखू शकेल. पण खरा
मर्द असल्या बहकलेल्या माणसाला मार्गावर आणण्यासाठी तलवार घेऊन
त्याच्या मानेवर घालण्यासाठी उठेल,
“६ पण असे बेगम बोलली तरी काय १ ”
“६ ते आपणांला राजे सांगतील, बेंगमसाहेबा बोळून काय बोलणार?
फत्तेखानासारख्या फसव्य) गारुड्याच्या नागसुराने गुंगठेली नागीण ती, त्या
तालासुरावर नाचण्यपेक्षां ती दुसरं काय करणार ! मीं त्यांना कानी कपाळी
ओरडून सांगितळे कीं, ह्यांत फत्तेखानाचा डाव वेगळा आहे, पण बेगम-
"साहेबांची समजतच पडत नाहीं त्याला मी तरी काय करूं जे आजवर मी
त्यांना सांगितले तेंच आतां राजेसहिब्रांनांही त्यांना सांगितले, पण बेगम-
साहिंबांनी ते कधीही मनाबर घेतले नाही. उलट त्या अलीकडे राजांना
षजिरातीवरून दूर करून त्या अपशकुनी कावळ्याला-त्या फत्तेखानाला
बेजीर करण्याच्या विचारांत आहेत.”
जुलेखे'ची दिव्य स्वामिनिष्ठा १३५
क्ट “"/'५€ “'-“-€ ही वा अल त. प ह
:: मग मी यांत काय करावे असे तुश्नं म्हणणें आहि?
“६ माझं म्हणणे एवढेंच की, ' जलेखा हात जोडून म्हणाली, “ आतां
राजे माघारी आले म्हणजे ते संतापठेळे असतील त्यांना समजुतीच्या दोन
गोष्टी सांगून जरा शांत करा. आणि मग त्यांना अज्ा दोन समजुतीच्या गोष्टी
सांगा की, अखेरपावेती ते बेगमसांहेबा आणि त्यांची दोन मुले याच्या
रक्षणासाठी झटतील. राणीसाहेब, मळा इतकी काळजी वाट्ते ती ह्वी की,
फत्तेखानाचा उदेश बेगमसाहब्रांच्या मुलांना ठार करून बेगमसाहेबांनाहदी
सर्वस्वी बुचाडायचा आहे."
: हो ! तें मी त्यांना कितीतरी परींनीं समजावून सांगितळें; पण त्यांची
समजतच पडत नाहीं. जिजाबाई म्हणाली. “' विषवृक्षाच्या छायेखाली
बेगमसाहेत्र सध्यां आहेत. त्यांना कल्पवृक्षाची छाया या वेळीं तापदायकच
बाटायची, बेगमसाहेबांच्या वयाची आणि एवढ'या अफाट वैभवाची घनीण
अक्षी चेचलळ आणि विलासलोळप विधवा विषयासक्तीच्या भरांत असंल वेडेचार
करणार नाहीं तरच आश्चथरे |! मी राजांना सांगून पाहाते; पण मी तरी म्हणते,
असले नालायक धनी जगांत जगांवे तरी कां? बेगमताहेबांना आपल्या
शिरावरची जबाबदारी कळत नाहीं का! राज्यकारभार हा पोरखेळ आहे असें
बेगमसाहेबांना वाटतं कां ? स्वतः त्या बेतालपणांन वागू लागल्या आहित
आणि हलकट लोकांनाही डोक्यावर घेऊन नाचू लागल्या आहेत. “ विनाश-
क!ले विपरीतब्ुद्धिः ' म्हणतात ते यालाच. '' तेवढ्यांत शहाजीराजे परत
आलिले पाहून जुलेखा आणि गोमती दोघीही मयीदशीरपणे ब्राजूला सरल्या,
राजांनीं आज नबेगमेशी बोलतांना नरासेंह्ावतार धारण केला असावा १
त्या दोघांची चांगळीच खडाजंगी उडाढी असावी, असे राजांच्या क्रोधाविष्ट
चर्येबरून स्पष्ट दिसून येत होतें. ते पाहून जिजाबाई, गोमती व॒जलळेखा
तिघीही घाबरल्या,
:: ब्रेगमसाहेब्ांशीं कांही. कमीजास्त बोलाचाटी झाली वाटत. ! ”
जिजाबाईने राजांच्या अमळ पुढें जाऊन हळूच विचारे |
- शाद्वाजीराजानीं जिजाबाईचा प्रश्न ऐकला न ऐकलासे करून जखेखेकडे
तौद्ष्ण दृष्टीने पाहात विचारळे, “ कोण दी!”
१३६ शिबशाहीचा ञुभशकून
की जं ५॥५/५4/५£ 7 ८८ > “८४ 1 - 5८८८८ -/ हे क हातरी
५: महाराज ! ' जुलखा घाबरून राजांसमोर येऊन हात जोडून उभी
राहिली,
“६ तूं बेगमेत्री दासी ना! राजांनीं पूवीच्या कटु स्वरांत विचारलें
६६ होय महाराज ! काय आज्ञा आहे! जुठेखेने आपल्या पायांकडे पाहात
जोडल्या हातांनी विचारले.
:६ पहारेकरी £ * राजांनीं जुळेखेच्या उत्तरास प्रत्युत्तर न देतां दरवाजा-
कडे पाहात हांक मारली.
५: आज्ञा सरकार! असें म्हणून एक पहारेकरी समोर येऊन मुजर!
करून आअशिची वाट पाहात उभा राहिला;
जिजाबाईला राजांच्या ह्या कृत्याचा अर्थच कळेना. तरी पण तिला संदाय
आला की, आतां राजांच्या कोपाची बीज जुलेखेच्या मार्थी कडाडणार.
जिजाबाई पुन्हा पुढें होऊन इतके रागावयाला काय झाले असे राजांना
विचारणार, तोच राजांनीं पहारेकऱ्याला आज्ञा केली, “ ह्या दगलबाज
दासीला कैद कर.
राजांचा हा चमत्कारिक हुकूम ऐकून सवानाच मोठा विस्मय वाटला.
याचा कुणाला कांही अर्थच कळेना. जुलेखा तर घाबरून गेली, व जिजा-
बाईच्या मार्गे जाऊन उभी राहिली. जिजाबाईने पुढें होऊन पहारेकऱ्याला
ह्वाताने गप्प राहायची खण करून शाहाजीराजांना म्हटल, “ह असे काय हे!
जुळेखेचा काय अपराध झाला?
६ घेगमेसह सर्वानी माझ्याविरुद्ध कट केला आहे, व त्या कटांत द्दी ज्या
अथी बैेगमेची दासी आहे त्या अर्थी ही सुद्धां सामील असलीच पाहिजे."
शहाजीराजे आवेश्याने उद्गारले.
:: राजेसाहेब ! ”' जुलेखा पुढें होऊन म्हणाली, “' मी बेगमसाहेंबांची
दासी, त्या अथी आपण सुक््याबरोबर ओले जाळूं पाहातां हे बरोबर आहे.
पण अपपणांठा जर आठवत असेलठ--आपण कां रागाबलां आहां हें मछा
माहीत आहे. आतां आपण व बेगमसाहेंब बोलत होतां तेव्हां मी तिथें
होत्ये, ब बेगमसाहेब आतां फार बहकत चालल्या, त्यांनीं आपले मन दुख-
विल्याने स्यांत त्यांचाच नार होईल हे ओळखरन ह्या सर्व गोष्टी राणी-
साहेबांच्या कानांवर घालण्यासाठीच मी ही आतांच इथे आत्यि. मी आल्यें
जुळेखेची दिव्य स्वामिनिष्ठा १२७
/ /€/ /*/-/४ / -/7१/ ४ शु क रळ > - ४ €५*-€--“-./>“-€““-।““-:“-“-:“-“><€-<५--५८/--*५/-/-€-€५८-€२५८
ती राणीसाहेबांना सांगून, बेगमसाहेत्रा व त्यांची दोन ठेकरं तींच माझीं लेकरे
असे मीं मानते. ह्या मायठेकरांचे रक्षण आपल्याकरवी होईल अशी कांही
सोय करण्यासाठी मी आल्य, राजेसाहेब ! आपणांला वजिरी द्यावी की. फत्त-
खानाला द्यावी याविषर्यी बेगमसाहेबांचें द्विथा मन झालें असतां त्यांना तेव्हां
हिताच्या दोन गोष्टी सांगून आपल्या बाजूने बोलणारी मीच होत्य. मी एक
सामान्य दासी ब आपण एवढे मोठे वजीर; आपल्या बाजूने मी बोंढ्ल्ये यांत
कांही मी शतकृत्य केले नाहीं. पण हं सारे सांगण्यांत माझा हेतु एवढाच की,
आपण संदय घेतां तशी मी दगलबाज नाहीं. द्दी गोमती सागेल, पाहिजे तर
राणीसाहेबही सांगतील.
:६ महाराज ! आपल्या रागाठा डोळे नाहींत, म्हणूनच आपण असे
चोराला सोडून संन्याशाला सुळां देऊ पाहात आहां. आपण ह्या जुलेखेची
खरी किंमत अजून ओळखली नाहीं.” जिजाबाई म्हणाली.
“ राणीसाहेब ! तुमचीदेखील जर जुलेंखच्या भलेपणाविषर्यी खात्री
असेल, तर मग आम्ही आमची चूक कबूल करता. ” जवळच पद्दोरेकरी
उभा होता त्याला बाहेर जायला सांगून राजे जळेखकंड पाहात म्हणाले.
५: सब्जाच्या बनांत एवढीच एक तुळस उगवली आहे इं आम्हांला तरी कस
ओळखता यावें £
:: पण आतां तरी ओळखतां आठे ना! ”' जिजाबाईने विचारले.
:६ हो £ *' राजे जुलेखकडे वळून म्हणाले. “ जलेखे ! तुझ्या धनि-
णीचीं सारी कारस्थाने तुझ्या ओळखीची असतीलच.
-___ ६हो! ” त्या कारस्थानांना पुरून पडणारी आपण सर्व मंडळी आहो.
जुलेखा गोमतीकडे पाहात म्हणाली. “' खरें ना गोमती !
६ मी गोमती नव्हे; मी बिजली ! ' गोमती म्हणाली.
: बरे; बिजली, ” जुलेखा हंसून उद्गारली. “ पणहें खरे ना!”
६ हे खरें. पण तूं आतां मळा हांक मारतांना जशी चुकळीस तशीच जर
पुन्हा बेगमसाहेबा, फत्तेखान, मीरजुम्लठाखान किंवा फत्तेखानाचा पहारेकरी तो
सुलेमान यांच्यादेखत चुकलास तर अथीचा अनर्थ होईल, लक्षांत ठेव.
“६ बरे, बरे ! ठेवळें लक्षांत, ” जुलेखा पुन्हा हंसत म्हणाली,
शि. शु....१०
२३८ शिवशाहीचा शुभशकून
गोमतीने आपल्या इात्रूच्या मालिकेत सुठेमानचै अथात् हिरोजीचे नांबही
इतक्या चतुराईने गोंबळेळे पाहून राजे व जिजाबाई यांना तिच्या चाणाक्ष-
पणाचे मोठे कौतुक वाटे.
६ सुळेमानला जुलेखा ओळखते का! ” राजांनीं विचारणे.
“६ हो! मी त्याला ओळखर्त, चांगला ओळखत्य. असले भोळसट
पहारेकरी खानाच्या पदर्री आहेत म्हणून तर आम्हांला-मला काय किंवा
गोंमतीला-चुकर्ल्ये, बिजठीला काय दोन्ही खानांच्या वाड्यांत चालणाऱ्या
॥बैत्त बातम्या कळतात. ” जलेखा म्हणाली
८ म्हणजे १ तुम्ही दोघींनी मिळून सुलेमानला बनविण्याचा उद्योग आर-
भिल आहे वाटते १ ” जिजाबाई म्हणाली.
£ तर ! त्याच्याऱवाय कसे चाठेठ ! !' जळेखा म्हणाली.
£ आहे बुवा ! तुम्हा दोघींचीही शहामत आहे खरी ! ” राजे गोमती
व जुलेखा ह्या दोघींकडे कोतुकपूर्ण नजरेनं पाहात म्हणाळे. ““ पण काय
ग.गोमती £---”
५६ महाराज ! मी बिजळी ! *' गोमती मध्येंच म्हणाली.
“६ स्वरच; बिजली !--बिजली ! तुझें व ज़लेखेचे एक गोत्र कसे
जमले ग?”
६ याचे कारण असं की महाराज ! ज्यांचे अन्न खार्वे त्याच्या अन्नाला
जागावे ह्री इमानदारी आम्हां दोघींच्याही ठार्यी सारख्याच उत्कटतेने बसत
आहि. मळा राणीसाहेबांच्या व त्यांच्या उदरी वास करणाऱ्या भावी छत्र-
परतीच्या कल्याणाची काळजी आहे, तशीच ज़लेखला आपल्या मरडूम
'पतीच्या राजघराण्याची व त्याच्या वंशाची काळजी आहे. ' गोमती म्हणाली.
५६६ महाराज ! बेगमसाहेबांच्या बहकत्या मनोबृ्तीना आळा घालणे मला
आतां दाक्य नाही, कारण धन्याचा धनी कोण आहे १ पण त्यांच्या दोघांही
मुलांना मी अंगाखांद्यावर खळवून लहानाचे मोठे केले आहे; त्यांचें कल्याण
होण्यासाठी जपणे हें माझं काम आहे. आपण गादीचे एकनिष्ठ सेवक आह,
आपणांला ह्या गादींचा अभिमान आहे म्हणन--
£६ जुलेख ! तूं म्हणतेस ते खरे, पण बेगम तर मला म्हणते की, मी
निजामशाही बुडवायला टपून बसली आहे. ह्या संशयाच्या पिदाच्याने
जुलेखेची दिव्य स्वरामिनिष्ठा १३९
त्यांना पछाडले असल्यांने त्या माझ्यावर जरादेखील विश्वास ठेवायला तयार
नाहीत फत्तेखान व मोरजुम्ला तर त्यांचा नाश करायला टपून बसले आहेत,
त्या शत्रूच्या हातून त्यांचा बचाव करण्यासाठी माझ्या मनांतून त्यांना आजच्या
आज युक्तिप्रयुक्तीने किल़ःयाबाहेर काढांयचे होते, पण त्या माझ्यावर विश्वासून
यायला तयारच नाहीत ! इतकेच काय पण मला व माझ्या बायकामुलांनाही
किलयाबाहेर जाऊं द्यायचे नाही, एथल्या एथ फत्तेखानाला सांगून कैद
करायला लावायचे असा त्यांचा मानस दिसतो. अश्या परिस्थितींत मी
बेगमसाहेंबांचे किंवा त्यांच्या मुलांचे रक्षण कस करणार ! आतां याला उपाय
एकच; फत्तेखानार्ची कारस्थाने बेगमसाहेबा, त्यांचे मुलगे ब निजामद्याही
यांचें वाटोळे करणारी आहेत अशी बेगमसहिबांची खात्री पटल्याशिवाय
त्यांच्या ह्या बेलगामी वृत्तीला आळा घालतां यायचा नाही. ”
गोमती थोडा वेळ विचार करून वब जरा जुलेखेला बाजूला घेऊन
तिच्याशी कांही खलबत करून नंतर शहाजाराजांपार्शी येऊन म्हणाली,
“६ महाराज ! बेगमसाहेबांना खानाचें खरें स्वरूप कळून येईल अशी व्यवस्था
आम्ही करती. ”
“६ माझी तर आतांच्या संभाषणावरून अज्ञा खात्री झाली आहे कीं,
फत्तेखाना्शी बेगमसाहेब निका लावायलाही तयार होतील, '' राजे म्हणाले.
: होतील ! इतक्या उल्लू त्या बनतील; हें आम्हांठा माहीत आहे.
जुलेखा म्हणाली.
“ मी फत्तेखानाच्या विश्वासांतीलळ बातमीदारीण. सवे गोष्टी खानाच्या
मनाजोग्या जुळवून आणल्यावर माझे सुठेमानशीं लम लावून देण्याचे कबूल
करून आज भोंसल्याकडे चालणारी मनसबदारी माझ्या पतीला मिळवून देण्याचे
त्यानं कबूल केळें आहे व मीरजुम्लाखानाने बेगमसाहेबांचा त्यांच्या मुलांसह
नाश करून जिजाबाई राणीसाहेबांना किंवा निदान त्यांच्या पोर्टी जन्माला
येणाऱ्या भावी छत्रपतीला पकडून त्यांच्या स्वाधीन करण्याबद्वळ मी ज्याला पति
म्हणून पसंत करीन त्याच्या नांवाने जाधवरावांची मनसबदारा देण्याचे वचन
दिलें आहे. तेव्हां फत्तेखानाच्या वतीने बेगमसाहेबांशी निक्याची गोष्ट काढून
त्यांचा रुकार मीच घेतला; आतां त्यांचा निका लागायला कांही फार दिवस-
गत लागायची नाही, अथोत् मी मनसबदारीण होणार. मोरजुम्लाखानाच्या
१४० शिवशाहीचा शुभशकून
लड. > जॅ «५ अश नन
अटीप्रमाणें राणीसाहेबांना किंवा ते साघलेंच नाही तर त्या बाळंत होतांच
त्यांच्या मुलाळा चोरून नेऊन खानांच्या स्वाधीन केलें, म्हणजे शिंदखेडर्च!
मनसबदारी मला मिळणार आहे!
“६ एकूण तूं एवढ्या मोठ्या मनसबदारीसाठी सुलेमानची-एका मुसल-
मानाची बायका होणार म्हणायची ! '”' जिजाबाई विनोदाने म्हणाली,
“ हो ! होणार तर ! एवढी दोठत चालून येते आहे; ती मी हातची
बरी दबडीन ! ” राजा-राणींच्या देखत आपण कल्पनेबाहेर विनोद केला
ही चक केली, हे मनोमन ओळखून गोमती शरमिंदी झाठी. व तिनं चटकन
विषयांतर केलें, “' तें जाऊं दे. बेगमसाहेबांना फत्तेखानाचें खरं स्वरू
कळून येईल अक्का तजवीज मी करत्ये.
६६ ह्या उपायानं तरी जर बेगमसाहेबा ताळ्यावर आल्या, तर मग आपण
त्याचें रक्षण करणार ना ? ” जलेखेनं शहाजीराजांना विचारले
“६ हो ! रक्षण करीन म्हणजे ? मी अखेरपावेतो निजामशाही्शी इमाने
इतबारे वागेन अशा रापथ घेतली आहे. आजदेखील मो बेगमसाहेबांवर इतका
संतापला, व त्या संतापाच्या भरांत त्यांना त्यांच्या लवाजम्यासह केंदेत टाक-
ण्याचाही माझा निश्चय झाला होत]. अजूनदेखील बेगमसाहेबा जर खानाच्या
तोंडाने पाणी पिऊन आत्मघात व आपल्या बरोबरच आमचाही घात करू
पाहातीळ, तर त्यांना मी खरोखर नजरकेदह्दी करीन. पण ती कशासाठी ९
त्यांना मोंगल सरदाराच्या स्वाचीन करण्यासाठी किंवा निजामशाही बळका- ,
वग्यासाठीं नव्हे; सवाना इथून शत्रूच्या जबड्यांतून उचढून दोलताबाद
राजधानींत सुखरूपपणे पांचविण्यासार्ठी.
“ ठीक आहि तर, आपण दोन तीन दिवसांत इथून शिवनेरीकडे कूच
करायच्या उद्योगाला लागा. राणीसाहेबांचे देखील दिवस आतां अगदीं पूर्ण
भरत आले आहेत. मृग नक्षत्र लागलें कीं पाऊस केव्हां येईल याचा जसा
नेम नसतो, तर्सेंच बायकांना नऊ महिने संपून दहाव! महिना लागला, कीं
त्या कधीं बाळंत होतील याचा नेम नसतो. ”
:: शोमती ! किती ग तूं तोंडाची चहाटळ आहेस!”
अनुरक्त स्वराने म्हणाली.
जिजाबाई मध्येंच
जुळेखेची दिव्य स्वामिनिष्ठा १४१
२५.५७.» ३.७४ १७... २५.४७.» ७७.४४... २७.७ ४७४. ७ /0७.»0% &%% “9 “९८ त) २८ <“--: -“<८« */*८« “४५ २---”/१कळ क
अश्या वेळीं ब अश्या प्रसंगी राणीसाइबांनीं आपल्या आवडत्या दासीला
चहाटळ म्हणणें म्हणजे तिचा उत्तमोत्तम गोरवब करणेंच होय. गोमतीला
ही पदवी फारच मानत्रठी, ती इंसत हंसत पण अंमळ वरमत म्हणाली,
5: राणीसाहेब ! मी यांत कसला हो चहाटळपणा केला?”
५: गोमती ! पुरुषाच्या देखत असल्या गोष्टी बोलतात का ग! ”' जिजा-
बाई रागाचा लटका आविभाव आणून म्हणाठी.
गोमतो लाजून अधोवदन होऊन जरा बाजूला सरली, व डाव्या हाताचें
आंगठ्या जवळचें बोट आपल्या हनुबटीवरच्या खळग्यावर टेकून चोरटे हंसे
इंसत पण ओठाखालीं ओंठ दाबून त्या हास्याची मुस्कटदाबी करांत किल-
किल्या नजरेनं जलेखकडे पाहू लागली. जलेखनही तिच्याकडे पाहिलें व तसंच
चोरून स्मित हास्य केलें. गंडकी हा सारा गोड प्रकार दुर्मंखल्यासाख्वी
बाहेर उभी राहून पाहात होती.
“८: चला, आपण जाऊं. मला बेगमसाहेबांना भेटायचं. आहे.” गोमती
म्हणाली,
“६ चलळ,?” असे म्हणून जुलेखाही तिच्या मागोमाग चाळू लागली.
६ एकूण आपण आतां पुन्हा एकवार बाबांची भेट घेणार? ” जिजाबाईने
शहाजीराजांना विचारले.
“ हो ! त्यांची मळा एकवार भेट घेतलीच पाहिजे. ह्या एकंदर प्रकारा-
वरून माझी अशी कल्पना होऊं पाहात आहे कीं, मामासाहेब नेमस्त वृत्तीचे
असले तरी आपल्या हातानें आपल्या वंशवृक्षावर कुऱ्हाड हाणायला तयार
दोण्याइतके कुर्हाडीचे दांडे खास नाहीत. ते खलग्रह्मंच्या फे>्यांत सांपडून
कुठेतरी फसत असले पाहिजेत. भोळेपणा मामासाहेबांच्या ठार्यी बराच आहे.
“८ खरेंच ! बाबा फार भोळे आहेत. माझीदेखीलळ अक्शी खात्री आहे
की आपण व मी उभयतां जाऊन जर त्यांना भेटलो व खानाचा कावा
त्यांना नीट समजावून सांगितला, तर ते खात्रीने ताळ्यावर येतील!
:: म्हणजे ! तुम्हीदेखील माझ्याबरोबर येणार कीं काय? ”
“ तर! मी एकटी कां मार्गे राहूं १
“ इतकें भय तुम्हांला वाटतं ? राणीसाहेब ! भावी छत्रपतीच्या मातेला
दा भित्रेपणा शोभत नाही.”
१४२ शिवशाहीचा शुभरकून
*७/४१-”0 -%..€१../” १.५” १.”
4९.५ ./७%.//%..”
६: पण हा भित्रेपणा नव्हेच मुळी ! भित्रेपणा कशाला म्हणायर्चे ! कोण
पाहील का, कोण पकडीळ का, असल्या भयाने पतीच्या प्राणाची देखील
पर्वा न करतां लपतछपत जाणारी स्त्री भित्री. मी तर राजरोस आपणांबरोबर
दाचूच्या छाताडावरून चालत पुढे यायळा तयार आहे. आपण एकवार
भावी छत्रपतींचे महिमान तर पाहा ! महाराज ! आपल्या ह्या अडचणी तर
कांहींच नाहीत. भगबान वासुदेव अवतारायचे, तेव्हां त्यांना पकडून ठार
करण्यासाठीं कंसाने किती कडेकोट बंदोबस्त केला होता बरे ! वसुदेव बाल.
वासुदेबांना घेऊन निघाला तेव्हां बंदिखानाच्या लोइशुंखला आपोआप तटातट
तुटल्या व दरवाजे मोकळे झाले. दुथडी तुडुंब भरून धोः धोः वहाणाऱर््या
यमुनेनं दुभंगून त्या देवाधिंदेवाडा वाट करून दिठी, तद्याच माझ्या वाटें-
तील अडचणीही जद्या येतील तशा आपोआप दूर होतील. भगवंतांच्या
अवताराचा महिमा हा असा आहे. बोलतां बोलतां जिजाबाईने आकाशाकडे
डोळे लावून हात जोडून विनविळे, '““ भगवान ! हा माझा अहंकार नव्हे;
माझ्या उदरीं गर्भरूपाने वास करणारा महापुरुष हे आत्मविश्वासाचे बोल
माझ्या मुखांतून बदवीत आहे ! ”
जिजाबाइईचा हा हढविश्वास पाहून त्यांना नको म्हणायचे शहाजीराजां-
च्याही अगदीं जिवावर आले. त्यांनीं तिला रक्यतो बरोबर येण्याचे वचन
देऊन विनोदाने विचारले, '' राणीसाहेब ! अश्या संकटाच्या वेळींदेखील
तुम्हांठा अवतारी पुरुषांच्या आठवणी होतात व धीर येतो, हे शुभशकूनच
म्हणायचे !--
पण प्रेमळ पतिपत्नींचा प्रणयसंवाद चोरून ऐकणें किंवा त्यांचा अभियुक्त
शोंगार चोरून पाहाणें आपणाला शोभणार नाही, राजा-राणीकडे या वेळेंपुरती
आपण पाठच फिरविली पाहिजे.
प्रकरण पंधरावे
दासीचे कारस्थान
जत आणि गोमती बेगमेच्या महालांत गेल्या त्या भीतभीतच गेल्या.
२2 कारण शहाजीराजांनी आतांच सांगितलेल्या वृतांतावरून बेगम फार
संतापली असेल अशी त्या दो्घींचीही खात्री होती. गोमतीला पाहातांच बेग-
मेने एकदम हाक मारून विचारलें, ' बिजली ! तूं खानाकडून आलीस ना?
“६ होय, बेगमसाहेबा ! ' बिजली उत्तरली. इतक्यांत गोमतीच्या मागा-
माग जुलेखा उभी असलेली बेगमेला दिसली. त्याबरोबर बेगभेच्या मनात
कुतर्के आठा की, बिजलीदेखील जुलेखेच्या तंत्राने वागू लागली कीं काय ?
म्हणून तिनं बिजळाला विचारले, ““ बिजली ! अलीकडे तुझी जलेखेशी
फारच गट्टी जमलेली दिसते !
“£ होय बेगमसाहेबा ! जुळेखेच्या मनांत आपल्या राजवंद्याविषर्यी जितका
अभिमान आहे तितकाच अभिमान मलाही आहे. आतांपर्यंत मी खानाशीं
ब आपणांशीं किती नेकीने वागत आल हँ आपणांला माहीतच आहे. यांत
माझा जर कांहीं स्वा थ असेल, तर तो एवढाच काँ, बेगमसाहेबांच्या मना-
प्रमाणे सर्वे गोष्टी घडून याव्या ब माझ्या सर्व नाशाला कारण होणाऱ्या
शाहाजीराजांचा सर्वनाश झाळेला पाहून माझे डोळे निवावे. खानाची भी बंदी
दासी खरी; पण माझा ओढा माझ्या राजाकडे जेवढा आहे, आपल्याठायी
माझी जेवढी निष्ठा आहे, तेवढी खानाच्या ठायी अथात् नाही. मी
आतांपर्येत खानाच्या वतीर्ने आपल्याशी बोलत व वागत आल्ये ती आपल्या
हितासाठी म्हणून; पण बेगमसाहेबा ! अलीकडे मी खानाची जीं मनोगते
ओळखं दाकल्यें त्यावरून मला असं वाटूं लागल आहे कीं, शहाजीराजे
खानांपेक्षां शतपटीने चांगले. ' गोमती म्हणाली.
६ ब्रेगमसाहेबा ! मी तर आपणांला पूवीपासून हेंच सांगत होते. ”
जुलेखा म्हणाली.
बेगमेने एकवार ज़लेखेकडे तिरस्कारी दृष्टीने पाहून तिच्याकडे दुर्लक्ष करून
गे'मतीला विचारळ, ““ बिजली ! आजच तुला खानाविषर्यी इतका तिटकारा
वाटूं लागला यांचे काण काय ग £ |
१४४ शिवशाहीचा शुभराकून
नी » /९ "२५/१०/४५९८ ०८-०२» ५२. :/4८४८<५/५८”५४५'
“६ ब्लेगमसाहेंबा ! मी जर खुल्या दिलाने बोलळें तर कसूर माफ होईल
का ? खरे बोलायचे तर कर्धी क्षा कडूही बोलावं लागतें
बोल. तुला काय बोलायचें त॑ खल्या दिलाने बोल
“ तर मग जलेखेला इथून अंमळ दर जायला सांगा. गोमती
जुलेखेकडें पाहून कांहीं चोरटा नेत्रसंकेत करीत, पण त्याचा बेगमेला माग-
मूसही लागूं न देतां म्हणाली.
“६ जुलेखे ! तुझे मुलगे तुझी वाट पाहात असतील, त्यांच्यापाशी तूं जा
कशी ! ?'
: आज्ञा बाईसांहेबा ! ” असे म्हणून जुळेखा गोमताकडे पाहून स्मित-
हास्य करीत तिथून निघून गेली.
“६ बेगमसाहेबा ! '' बिजली एकवार सभोवार पाहात म्हणाली. “ आपलें
खानावर किती निष्कपट प्रेम आहे हें मी जाणते; पण खान मात्र मोठा
कपटी आहे. प्रेमाच्या हुडकावण्या दाखवून आपला केसाने गळा कापायचा
त्याचा विचार आहे. आपल्या दोघांही मुलांवर खानाची दृष्ट पडली . आहे
आणि वेळीं निजामशाही बळकावण्याच्या मोहाला पडून तो आपलाही घात
करायला मागेपुढे पाहाणार नाहीं. दोघां खानांचें संभाषण माझ्या कानीं आले
आहे त्यावरून मी हें बोलते आहे.
“: खान इतका दष्टबुद्धीचा पूर्वी कांही नव्हता. ”” बेगम कांहींशी
आश्चर्यचाकेत होऊन म्हणाली. “ मग आतांच खानाची वृत्ति पालटण्यांच
कारण काय बरें?"
££ घेगमसाहेब्रा ! त्याला अप्रत्यक्षतः कांहींशीं मी कारण झाल्य आहे.
शहाजीराजांना स्वार्मीनीं पुत्रप्रास्तीसाठी म्हणून जे श्रीफळ दिलें ते मी शहाजी-
राजांवर सूड घेण्यासाठीं म्हणून खानाच्या स्वाधीन केले. अत्यंत गुलदस्तांतली
गोष्ट आहे ही. कोठें बोलायची नाहीं. जर का माझ्या तेंडून ही बातमी फुटढी
असे खानाच्या कानावर गेळं तर माझी धडगत नाहीं. पण एवढें मात्र खर कां,
त्या श्रीफळाच्या प्रसादाने खानाची बायको गर्भवती झाली असून तिच्या
पोर्टी भावी निजामदाहा जन्माला येणार असा खानाचा हढ भरंवसा आहे.
अथौत् आपल्या ह्या भावी पुत्राला निजामशाह्दीचे तख्त आयते मिळार्वे
म्हणून खान आजपासूनच आपल्या मुलांना पाण्यांत पाहूं लागला आहि. इत-
दासीचे कारस्थान १४५
केंच काय पण बेगमसाहेबा ! आपण मडा अभय देत असाल तर मी याही
प_ढचीही एक भयंकर गोष्ट, ज्या गोष्टीशीं आपला हितसंबंध निगडित झाला
आहे, जिच्यावर आपल्या मुलांबाळांचें व राजंबेभवाचें भाितव्य अवलंबून आहे
अशी गोष्ट आपल्या कानांवर घालीन.
:: सांग, काय त सांग. तुला अभय आहि.
:: तर मग बेगमसाहेबा ! आतां मी आपल्याला खरं सांगत्ये. आपल्या
दोघां पुत्रांना कोणत्या ना कोणत्या उपायाने ह्या जगांतून नाहींसे करण्याच्या
कामावर खानाने माझी नेमणूक केळी आहे.
बेगम संतापार्ने लाल होऊन म्हणाली, “ बिजली, हें खरें बोलतेस त!
:: तर, बेगमसाहेबा ! मी खोटें कशाला बोळूं १ मी बोलते ही गोष्ट
इतकी भथकर आहें की, अशा गोष्टी खोट्या बोलल्याने माझं शीर जगिवर
राहायचे नाहीं अशी माझी खात्री आहे. पण माझ्या धन्याविषर्या मला
जितका अभिमान वाटतो त्याहीपेक्षा मळा माझ्या राजाविपर्यी अभिमान
जास्त वाटतो. म्हणून मला ही गुस्त गोष्ट आपल्या कानांवर घाळावी लागली.
6: खरोखरच खान एवढा निमकहराम आहे का!
“: अस, बेगमसाहेबा ! मळा आज तर खात्रीने वाटूं लागलें आहे.
“£: अजूनही याच्यावर माझा विश्वास बसत नाही. आजवर खान जो
माझ्याशी इतका तलगीने वागळा तो अश्या कपटबुद्धीने वागला असेल तर
बादशहाची बेगम म्हणजे त्याला काय वाटली £ खानाचा असा दुष्ट हेतु आहे
ही गोष्ट तूं पुराव्याने सिद्ध करून देशील का?”
६: ब्रेगमसाहेबा ! मी गरीब दासी. ह्या गोष्टींची रुजुवात मी. कुठवर
करीत बसूं ! आपण मोठ्या, खानसाहेब मोठे; आपली त्यांची उद्या दिल-
जमाह होईल; पण त्यांत माझे गरीबांचे मात्र मरण होईल.
“ पण तूं खानाविरुद्ध ज॑ बोलठीस ते खरं आहे असे सिद्ध करून जर
दिळे नाहीस तरीदेखील तुझं मरण ओढवेल हें पके लक्षांत ठेव.” बेगम
क्रुद्ध स्वरांन म्हणाली.
:: एकूण बेगमसाहेबा ! मी बादशह्ाच्या व आपल्या हितासाठी एवढी
गुलदस्तांतली गोष्ट बोलल्यें त्या उपकारांची फेड आपण अशी अपकाराने
करणार तर ?
१४६ शिवशाहीचा शुभराकून
५४-८४ ८ ४८/१४ “४.४ »४./४ ४.४०”
“६ तर मग खान इतका दगलबाज आहे, अशी तूं माझ्या मनाची खात्री
करून दे.
“ तक्ञी खात्रीही मी योग्य वेळीं करून देईन, पण बेगमसाहेबा ! त्यामुळे
आपला प्रेमभंग केल्याचे पाप लागेल.
£ बिजली ! कसले प्रेम आणि कसला प्रेमभंग घेऊन बसलीस तूं ! खाना-
सारख्या कुतरड्यालळा मी गफलतीने, माझ्या बरोबरीने गादीवर बसायला दिलें
तरी खानाने आपली पायरी विसरायठा नको होती. मी बेगम, कशी झाली
तरी एवढ्या मोठ्या निजामशाहीची राज्यकती आहे. इतके नोकर माझी
नोकरी करण्यासाठी रात्रंदिवस हात जोडून माझ्यापुढे उभे असतात, त्यांतला
हा एक नोकर. पिंजऱ्यांतले पोपट, दरवाजांतले कुत्रे, पागतले हत्ती, घोडे,
हीं जर्शी माझ्या करमणुकीर्ची साधने, तसाच एक खान ! देहाशी पायपोसाचा
संबंध जडला तरी ता पायांपुरताच जडतो. घोडा कितीही उमदा असला तरी
तो नेहमा स्वाराच्या मांडीखाडींच असायचा. प्रत्येक मनुष्य जोंबर आपली
मयादा संभाळून असतें तोंवर ठीक असते. खान माझा प्यारा होता- नऱ्हे
आहे, हें सारे तुला माहीत आहे. ते तुझ्यापासून चोरून ठेवण्यांत कांही अर्थ
नाही, खानाला मी माझा वजीर करायचे कबूल केलें आहे हेंही खरें. पण
कुत्र्याला मोकळीक दिली म्हणून तो तोड चाटायला वबळवळूं लागला तर-
“ बेगमसांहेबा ! खानाची ती महत्त्वाकांक्षादेखीलळ जर सद्धेतुमूळक
असती तरी माझे कांही म्हणणे नव्हत. पण त्यांतदेखीलळ खानाचा डाव
मोठा दुष्टणणाचा आहे. मो स्पष्ट बोलते म्हणून कसूर माफ असावी; पण
वजीर होऊन आपणांशीं निका लावल्याने, खान आजच्या राजवंद्या'चा
अध्वर्यु होऊं पाहात आहे. समजा, खानाची बेगम आतां इतक्यांतच बाळंत
झाली आणि तिला पुत्र झाला म्हणजे तोच स्वार्मीच्या श्रीफळाच्या प्रभावांने
निजामशाहीचा उद्यांचा वारस झाला. त्या पुत्राचा वारसाहक्क प्रस्थापित
करण्यासाठी खऱ्या वारसदार बादशहाला व त्याच्या भावाला जगांतून नाहीसा
करण्यासाठी खान अत्यंत अधीर झाला आहें. आतां यांतून आपणांला योंग्य
तो मार्ग आपण आंखावा. आपण सांगाल त्या वेळीं आणि सांगाल त्या
प्रकारानं मीं आपल्या सेवेला हात जोडून तयार आई. आपल्या ब आपल्या
गाहाजाद्यांच्या जिवावरील हें संकट टळावें म्हणून मी मरायलादेखील तयार
दासीचे कारस्थान १४७
*आहे. पण त्यापूर्वी माझी आपणांला अशी विनंती आहे कीं, खानाच्या
काबबाजपणाबद्दह आपण एकवार आपली प्रत्यक्ष खात्री करून घ्यावी, न
जाणौ, खान आमच्या तोंडावर असे बोलला यांत त्याचा एखादा अन्य
डावही असुं दाकेल !
६६८ आतां मला सांग, मीं काय केलं म्हणजे मला खानाच्या मनाचा खरा
अंत लावतां येईल !
“८: आपणांला पसंत असेल तर मी युक्ति सांगते.” गोमती एकवार संशयी
मुद्रेने सभोवार पाहात म्हणाली. “ आपल्या दोघांही दाहाजाद्यांवर विषप्रयोग
करायचें काम खानाने माझ्यावर सोंपविळें आहे व मला एकटीला ते काम
होणार नाहीं म्हणून मो आपल्या दासीला फितुर करून ध्यायचें खानापार्शी
कबूल केळे आहे. जुलेखा अजून खानाच्या नीटशी परिचयाची नाही.
यासाठीं या संधीचा फायदा घेऊन आपण जर खानाच्या अंतरंगाचा ठाव
घेण्याचें मनांत आणलें तर साधण्यासारखें आहे.”
£ मग सांग कीं मी काय करूं त॑ सांग. त्याप्रमाणें करायळा माशी
तयारी आहे.
५८ पण या कार्मी आपणांला जलेखेचें सहादय अवद्र्य पाहिजे आहे.
जुलेखेचें नांव ऐकतांच बेगम क्षणभर गप्प बसली. ती कां गप्प
बसली हे ओळख़न गोमती म्हणाली, “' बेगमसाहेबा ! जलेखेला आपण तर
ओळखतांच पण मीही ओळखते. असली एकनिष्ठ दासी आपल्याला उभ्या
जन्मांत दुसरीकडे मिळायची नाही.
५: ठीक आहि.” बेगम आपल्या मनाशी कायकरायचा तो निश्चय करून
बिजलीला म्हणाळी, ': जा आणि जलेखेला बोलावून घेऊन ये. तोवर मी
माझ्या महालांत आहे.”
गोमती जुलेस्रेला बोलावण्यासाठी बाहेर गेली.
प्रकरण सोळावे
खान ररफटला गोला
ी सा दतखान ! ”
फत्तेखानाच्या डेऱ्याच्या पहाऱ्यावर रात्रीं मध्यरात्रीच्या सुमा-
राला निद्रादेवीच्या अकित होऊं पाहाणाऱ्या सादतखान पहारेकऱ्याने डुकल्या
घेतां घेतां आपणाला कोणीं हांक मारलेली अधवट ऐकून निद्रेच्या निशतच
अर्धवट वर मान करून विचारले, कोण आहे १ ”
:: मी आहे. उत्तर मिळाले.
पण तें ऐकण्यापूवींच सादतखानाला पुन्हा निद्रेन घेरले.
“: सादतखान ! पुन्हा झोपी गेलास का? दरवाजा उघड.” पुन्हा जरा
मोठ्याने प्रश्न विचारला गेला.
“ कुणी काय ही बकबक चालविली आहे १ “ असे विचारीत चरफ-
डत सादतखान डोळे चोळीत चोळीत उठून बसला. पाहतो तों गोमती
पएका बुरखेबाल्या व्यक्तीला बरोबर घेऊन उभी !
, “ बिजली ! तूं माणूस आहेस कीं द्वैवान आहेस १ *' सादतखान अंगाला
थोडे आळोखे पिळोखे देत म्हणाला. “ तुला रात्र, 'देवस, झांप कांही आहे
कीं नाहीं !
“ अरे बाबा ! कार्मे असल्यावर कसली दिवसरात्र व कसली झोंप घेऊन
बसलास ? तूं अगोदर दरवाजा उघड. मला कांही अत्यंत जरूरीच्या कामा-
साठीं खानसाहेबांची मेट घ्यायची आहे. ' गोंमती म्हणाली.
६ बिजळी ! तूं आतां कोणीतरी एखादा उमदा जबान गाठून शादी
कर.” सादतखान दरवाजा उघडतां उघडतां म्हणाला. “' खरें; खानसाहेब
तुझी सुळेमानर्शी शादी करून देणारच आहेत. मग तुझी ही रात्री बेरात्री
हिंडायची संबय आपोआप मोडेल, पण काय ग ! अखेर बेगमसाहेबांचा
आमच्या खानसाहेबांशीं निका लावायचा ठरवलास का? ”
£ उरे वेड्या माणसा, जरा हळू बोल ! केवढ्यारने बोलतोस १ भिंतीला
देखील कान असतात ! ”' गोमती दरवाजाकडे वळतां वळतां म्हणाली.
खान गुरफटला गेला १४९,
कक वात त त काल . ककवा कवक कदा कया कल कानन राक तक का कायक ला
“६ अग ! आतां त्यांत हळू बोलायचें ते काय ? मियाबिबी राजी तो क्या
करेगा काजी १” गोमतीबरोबरच्या बुरखेवाल्या स्त्रीकडे निरखून पाह!त म्हणाला,
नंतर गोमतीच्या कानाशी तोंड नेऊन सादतखानानें हळूंच विचारे, '' पण
दवी कोण तुझ्याबरोबर आणली आहेस? बेंगमसाहेबांना आमच्या खानसाहेबां-
शिवाय करमेना म्हणून त्या तर नार्ही ना बुरखा घेऊन तुद्याबरोबर आल्या?
:६ चूप ! चूप ! असं कांही तरी बरळू नकोस. खानसाहेबांना जर कळले
तर तुझी कबर बांधायची पाळी यायची.
“: खरेच ! या अल्ला ! या खुदा ! कसूर माफ ! ” सादतखान ती बुर-
खेवाली स्त्री बेगम असावी असा गोमतीच्या बोलण्याचा गर्भितार्थ ग्रहित
धरून दोन्ही हातांनी थोबाडीत मारून घेत म्हणाला. “ बिजली, माझी चूक
झाली. कसूर माफ करो, बहून ! भूल हो गई ! पण खानसाहिबांना हें सांगू
नकोस, आणि बेंगमसाहिंबांनी हे ऐकल असलें तर त्यांचीदेखील तूंच कशी
ती समजूत घाल. भूल झाली खरी !
_ गोमती सादतखानाच्या बडबडाकडे दुलंक्ष करून म्हणाळी, “ बरें पण
खानसाहेबांना हांक मारून जांगे करशाळठ कीं नाहीं?
“: माझ्यावर खानसाहेब रागावतील. त्याच्यापेक्षा तूंच जाऊन त्यांना जांगे
करीनास १! सादतखान म्हणाला. |
५६: पण खानसाहिबांच्या ब्रेगमसाहेबा असतील ना त्यांच्या महालांत ?
गोंमतीने विचारले.
:: नाहीं. त्या दुसऱ्या महालांत आहेत. आतां बेगमसाहेबांना दिवस पूर्ण
होत आठे आहेंत. केव्हां बाळंत होतील याचा नेम नाहीं. म्हणून त्या
आतांद्या नेहर्मी बाळंतघरांतच झोपी जात असतात. ”
“बरे; तूं खानसाहेंबांचा महाल तरी आम्हांला दाखव की! ”
:: चल, दाखवितो. ' असे म्हणून सादतखान आपल्या जोडीदार पहारे-
कऱ्याला जागा करून पहारा सांभाळायला सांगून खानसाहेबांची क्षोपण्याची
जाग) गोमतीला दाखविण्यासाठी तिच्याबरोबर गेळा. तिथे एक तुर्की दासी
दरवाजावर पहारा करीत होती. पण तिनेही गोमतीला ओळखून आंत जाण्याला
प्रतिबंध केला नाही. गोमतीला एकट्याने आंत जाणे प्रशस्त वाटेना. तिने
१५० शिवशाहीचा शुभशकून
"४-४१*-९१-१-१- ४-८५-४१५४- ५४५१-४५ /% ४४१./४-/१ ८१% ४५८९.» ५५.४ ४%,०७./% ८५.४ % ००% “८७. , निक क
-त्या दासीला सांगितले, ““ अमीना ! खानसाहेबांना मी आल्य आहे असें
सांग जा.
:££ आणखी कोण आले आहे म्हणून सांगू £ !'' अमीनेनं विचारे.
“ आणखी म्हणावे, तुम्ही सांगितली ती बिजलीची मेत्रीण तिच्याबराबर
आली आहे. ” गोमती म्हणाली.
अमीना आंत गेली. तेवढ्यांत गोमतीनं आपल्या बरोबरच्या बुरखेवाल्या
स्रीला हळूहळू बरेंच कायस सांगितले, त्या ख्रानें तिच्या प्रत्येक शब्दाला
होकार दिला.
थोड्याच वेळांत अमीना बाहेर आली व म्हणाली, ““ खानसाहेब तुम्हां
दोघींनाही बोलावात आहेत, ”'
गोमती त्या बुरखेवाल्या स्रीला घेऊन आंत गेली.
“६ आओ ! आञो ! बिजली बेगम! आओ! क्या खबर लायी हो,
बोलो. ”' खान हुक्का पीतपीत म्हणाला.
:६६ खानसाहेब ! आपणाला बेगमसाहेबांनी उद्यां राती आपल्या महालांत
बोलाविले आहे. ” गोमती म्हणाली.
“: काय, मी किल़्थावर येऊ १
11 होय. ११
“£ आणि शाहाजीराजे तिथें आहेत. त्यांना पकडायची आम्हा खटपट
करीत असतां---?
५ त्यासाठींच तर आपण तिथवर आलि पाहिजे, म्हणजे आम्ही योग्य
तों बेत करून शहाजीराजांना त्या वेळीं कांहीं जरुरीच्या कामासाठी म्हणून
बेगमसाहेबाच्या महालांत बोठावून आणूं आणि कैद करून आपल्या स्वाधीन
करू, उगाच नखाच्या कामाला कुऱ्हाडी कशाला लावायच्या ! राजे असे
पकडले गेले की, राणीसाहेबांना मी मोठ्या चतुराईने किल्याच्या बाहेर
काढून थेट आपल्या किंवा मीरजुम्लाखानांच्या स्वाधीन आणून करये.”
“६: छे ! छे ! तर्स करू नकोस. राजांना पकडायची कामगिरी जाधवरावां-
च्याच हातून पार पडली पाहिजे, त्यांत आमचा एक डाव आहे. आपण
झहकक्य तर जिजाबाईलाच तिथल्या तेथे केद करूं किंवा तेही साधले नाहीं
तर पुढचा बेत तुला माहीत आहेच.
खान गुरफटला गेला १५१
“६ होय. बरं तर, तसं करू. *'
“: पण मी असा उबड उघड गडावर एकटाच आलो तर वेळी शह्ाजी-
राजे दगा फटका करतीळ. बरे, माझे सैनिक घेऊन आलो तरी त्यांना संशय
येईल. त्यापेक्षां बेगमसाहेबाच इकडे आल्या तर कसे होईल !
“£ ब्वेगमसाहेबांना येतां येणे शक्य नाही, कारण शहाजीराजांनी त्यांच्या
महालासभोंवार खडा पहारा ठेवून त्यांना नजरंकेंदत ठेवळें आहि. तेव्हां
आपणच तिकडे जाव हें उत्तम, आतां आपणांला कुणी ओळखले तर पंचा-
डत होईल खरी. पण --' गोमती कांही वेळ विचार करून म्हणाली,
“६ हो ! असेच करायचे. '
६ क्स करायचें १ ” खानाने विचारले.
£ अर्से करायचे. ' गोमती म्हणाली. “मी उद्यां रात्रीं दिवेळागणीच्या
वेळी इथं येईन त्या वेळी आपण एक पालखी तयार ठेवायला लावा ब
आपल्या सर्वे लोकांना आगाऊ वर्दी देऊन ठेवा कीं, आपल्या बिबीसाहेबा
किल्ल्यावर बेंगमसाहेबांच्या भेटीला जायच्या आहेत. मी पालखीबरोबर असलें,
म्हणजे राजांच्या बाजूचा कोणीदेखीलळ पहारेकरी पाठखी अडवायचा नाहीं.
त्यांना मी अगोदरच काय सांगावयाचे ते सांगून ठेवीन. त्या पाटखींतून
आपण किल्ल्यावर यांवे व बेगमसाहेबांची भेट झाल्यावर तसेंच परत यावे,
गोमतीची ही युक्ति ऐकून तिच्याबरोबरच्या बुरखवाल्या स्रीला हंसूं येत
होतं; पण ती आंतल्या आंत हसे दाबीत द्वोती. खानाला थोड्याशा विचारा-
अंतीं गोमतीची ही युक्ति पसंत पडली.
तेवढा भेटीचा बेत ठरल्यावर खानाने गोमतीबरोबर आलिल्या बुरखे-
बाल्या स्रीला उरेशून विचारले, ““ ही कोण बेगमेची दासीच ना?”
£ होय. ”' असें म्हणून गोमतीनें खानाला जरा बाजूला घेऊन हळुहळू
पण त्या बुरखेवाल्या स्त्रीला ऐकू जाईल अशा बेतार्मे त्याच्या कानांत सांगि-
तठे, “' खानसाहेब ! मी मोंठ्या सावधागेरीन ह्या दासीला वश केली आहे.
तिच्याशी आपण फार बोलायचा प्रयत्न करूं नका. मुळींच बोतला नाहीं तरी
वाळेळ, मी तिला सवव कांही सांगून ठेवळें आहे. ती जुलेखेच्या फार मर्जी-
तली आहे. सुलतान व दाहाजादा यांना जुळेखा आतांशा प्रत्यक्ष बेगमसाहेबांवर
देखील विसंबून ठेवीत नाहीं. पण ह्या दासीवर मात्र जुळेखचा पूर्ण विश्वास
१५२ शिवशाहीचा दशुभराकून
*. २
आहे. दोघांही शहाजाद्यांच्या खाण्यापिग्याच्या ब निजण्याउठय्याच्या वेळी
त्यांची तब्धत राखण्याचें काम हीच दासी करते.
:: पण ती तुझ्या सांगण्याप्रमाणे करण्याला कबूल आहे ना!”
खानाने विचारले.
“ ह | कबूल आहे. पण तिची एक मात्र अट आहे.
“ ती कोणती £
:: [तिचे असं म्हणणें आहे की, आपण ह्या कारस्थानांत सामील आहो
ह्या गोष्टीचा कुणाला मागमूसदेखील लागतां कामा नये, बेत साधला, तर तो
अपराध जुलेखचा असे एकमुखानं सिद्ध झालें पाहिजे, आणि मग तिथें
बेगमसाहेबांपार्शी राहाणे तिला जड जाईल म्हणून आपण तिला आपल्या
पदर्री पट्टदासी केळे पाहिजे,
“: एवढेंच ना ? त्याला माझी कबुली आहे. खान म्हणाला.
:£: तर मग आता आपणच तिला सांगा करस करस करायचं ते, म्हणजे
तिची समजूत पडेल. ' गोमती जरा मोठ्याने म्हणाली.
५: मी कशाला आणखी निराळे सांगू ? तूंच सांग. ' खान म्हणाला.
:£: आपण काल ठरल्याप्रमाणे विषाची पुडी आणून ठेविली आहे का?”
गोमतीने विचारले.
८: होय, आणली आहे. ” खान लगेच आपल्या बिछान्यापार्शी गेला व
उश्यीखाठून एक चांदीची नक्षादार डबी काढून ती त्या बुरखेवाल्या स्त्रीच्या
हातीं देऊन म्हणाठा, “' दोघांही शहाजाद्यांना सरबतांतून यांतळी एकेक चि मटी
पूड विरघळवून रात्रीं ते झोपी जातांना पाजायची; कीं काम झालें,
“६ पण खानसाहेब ! दोघेही शह्ाजादे मारले गेल्यामुळें बेगमसाहेबा दुःख
होऊन आपणांशी निका ढावायला नाराज झाल्या तर मग करस होईल £ मग
आपले सारेच बेत फसतील. याचा कांही विचार केला आहेका?
“६ हो ! त्याचा विचार मीं केला आहे. बेगम आधी बिथरायची नाही.
माझ्यावर तिचा पूर्ण विश्वास आहे. मा असल्या कामांत सामील होईन असें
तिला स्वझांत देखील खरें वाटायचे नाहीं. पाहिजे तर तूं तिला सांगून पाहा.
शहाजीराजांनी काय आजवर थोडे थोडके सांगून पाहिलें ! पण त्याचा काय
उपयोग झाला £ पण इतकेही करून जर बेगम तेवढ्या संशयावरून माझ्याशी
खान गुरफटला गेला १५३
५८८०-४४” ४४0५ “0५-४५ ८४-४४” २८% ८५% “४-४ - -«» शनन ००
गैरबांका बाग लागली, तर मग तिचे नश्ाब्र आणि ती ! मग त्या डर्बीतळी
आणखी एक चिमूट तिच्यासाठी खचचे करावी लांगेठ, इतकेंच काय ते. ”
५ बृर तर ! आम्ही येऊं आतां ? ” गोमतीनें विचारले
६ हो ! पण हे सवे बेत तू॑ बिनबोभाट पार पाडशील ना? ' खानारन
प्रश्न केला.
६ हूं काय विचारायला हवे १
५: आणि शहाजीराजांच्या राणीला शक्य तर तिथल्या तिथे उद्यां कैद
करायचे आहि.
६: सारे माझ्या ध्यानीं आहे.
:: पुण काय ग बिजली ! तूं इथवर कुणीं अडावेल्याशिवाय कशी ग येऊं
शकळीस १ ” खानाने मध्येंच विचारले.
“६: कशी म्हणजे ? ह्या दासीला केळी बेगमसाहब आणि पालखीतून
घेऊन आाल्ये. बेगमसाहेबांची पालखी चालली आहे असं सांगतांच आम्हांला
अडवायची कणाची छाती आहे ? खानसाहेब ! ती आमर्ची कारस्थान
आम्ही. जाणा, इतरांना त्यांतले कांहीदेखील कळायचे नाही. पण ह्या सर्व
गोष्टी नीट पार पडल्यावर आपण मला भासल्यांची पुणे सुप्याकडील जहागीर
देणार ना?" -
“६ अग एकट्या भासल्यांचीच कां ! आमचा दुसरा डाव सुलेमान ज्या
कामगिरीवर गेला आहे तो साधला आणि मी बाददाहा झालो तर तुझ्या
नवऱ्याला माझा वजीरदेखील करीन.
५ ठौक आहे. ह्या वचनाला अखरपावेतो जागा म्हणजे झाले.
“६ अलबत ! तुझ्य़ा करामतीवर तर माझ्या मनारथांचा अधीमुधी डोल्हारा
अबलंबून आहे, तुला मी कर्धीच विसरणार नाही.” खान म्हणाला,
लगेच गोंमती त्या बुरखेबाल्या स्रीला बरोबर घेऊन खानाच्या वाड्या-
बाहेर आली. कांही अंतरावर पालखी तयार होती, तिच्यांत ती बुरखेबाली
स्री बसली. पालखी चाळू लागली. तिच्याबरोबर गोमती चालली.
शे. शु....११
प्रकरण सतरावे
खानाचा दोवट
६ ६ दूुन्कूण बेगमसाहेबा ! मी जं इतकें दिवस सांगत आलो, त्याची प्रचीति
आपल्याला आली म्हणायची !
८ होय. प्रचीति आठी. पण आतां पुढें कसे करायचे £ ”
“ त्याची आपण काळजी करू नका. जोवर ह्या शहाजीराजांच्या छत्रा-
खालीं निजामशाह्दी आहे तीवर या राजवेशांतील मनुष्याच्या एका केंसाळाही
चक्का लावण्याची कुणा खानाची छाती नाहीं.
गोमती आपल्याघरोबर बुरखेबाल्या स्त्रीला जी घेऊन गेली ती खद
बेगमच होती. निजामशहाच्या-आपल्या पतीच्या हयातींतदेंखील जी बेगम
फत्तेखानाच्या सोंदर्यांला व मधुर भाषणाला भुले, पतीच्या पश्चात् जी बेगम
विषयांध बनून फत्तेखानाला आपला दिळप्यारा मानीत आली ब त्याच्या
नादाने करूं नये ती अनन्वित कृत्ये करण्यास तयार झाली, तीच बेगम आतां
इतकी शुद्धीवर आली याचे कारण अपत्यवात्सल्य ! फत्तेखानाच्या नादाने
तिनें आपल्या अन्रूची माती करून घेतली, ती बेगमच पडली, मोठ्या माणताचे
दोष उघड उघड बोळून दाखवायला सामान्य लोकांना घैय नसतें, म्हणून
ब्रेगमळा कोणी फत्तेखानाची रखेली म्हटलें नसेल इतकेच. पण मनांत जो तो
ओळखून होता कीं, बेगम बहृकली आहे. प्रथम प्रथम बेगमेने काहीशी लो-
कापबादाची पवा केली; पण पुढेपुढे ती निर्ढावठी. आणि आतां ह्या दुळीकिका-
वर पांघरूण घालून त्याबरोबरच स्वतःच्या हीन वासनेच्या पूततेचा राजरस्त!
तिला आतां फत्तेखानार्शी निका लावून उजळ माथ्याने आक्रमायचा होता.
साहसी, विलासलोडुप, कुमार्गगामी, बेतात अशा सत्ताधारी बेगमेच्या अश्या
बेलगामी वृत्तीला आळा घालण्याचें सामर्थ्य तेव्हां निजामश्याहींत)ल एकाद्दी कर्त्या-
पुरुषाच्या अंगीं तेव्हां उरलें नव्हत. पण ते सामर्थ्य अपत्यवात्सल्याच्या भाव-
नेंच्या ठाया होते. पतीच्या देखत पापाचरणाकडे तिचे मन धांब घेत होतें.
विषयोपभोगापुढें वैभव, लोकिक, अब्रू, सदाचार ही सारी कःपदा्थे आहेत,
असे तिच्या मनाने घेतले होते. त्या बेगमेठा जेव्हां कळळे कीं, फत्तेखान
खानाचा दोवट १९५
*“ >“ -/ -“-€ 4 -£ >»>/०-/४४७०७७१७.१../ ७-१ ४७१ कर्ल ७१../ ४ ८.७४ ५४१४ ४५४ ८-/ -*८€५४५८/ “५४५८४६५ ६४ ५८/४६/४/ ४८ -“१” शी- ८४ - 0६८ -“-
राज्यतृष्णेला बळी पडून आपल्या दोघां शहाजाद्यांना ठार करायला तयार
झाला आहे, तेव्हां मात्र तिचे अतःकरण कळवळले. ती ह्या गोष्टीचा नक्की
तपास लावण्यासाठी गोंमतीनें सांगितल्याप्रमाणे बुरखेवाल्या दासांचा वेष
घेऊन खानाच्या डेऱ्यांत गेळी; आणि तेथ जेव्हां तिळा खानाचे खरें स्वरूप
कळलें, तेव्हां तिच्या मनाची खात्री झाली कीं, खान हा माणूस नाहीं;
सेतान आहे. तो आपल्या पोटच्या गोळ्यांना ठार करणार अश्ली बेगमेची
खातरजमा होतांच तिच्या डोळ्यांतील विषयाची धुंदी खाडकन उतरली व
तिचे तिठाच वाटूं ठलागळे की, आपण हें काय केलें !
फत्तेखानाच्या डेऱ्याबाद्वेर पडल्याक्षणापासून बेगम पूवीची ती राहिली
नाही; आपल्या अपत्यांचा नायनाट करण्याळा टपून बसलेल्या ह्या नरपशू-
वर सूड घेग्याचा संधि कर्धी एकदां लाभते याचा विचार करीत व त्या-
संबंघांचे नाना बेत गोमती्शी करीत ती किल्यावर आली. तिला पाहिजे
होती ती संघि कांहीं फार दूर नव्हती. दुसऱ्या दिवशी फत्तेखान पालखीतून
बेगमेच्या भेटीला यायचा होताच. पूर्वसंकेतानुसार त्याला आणण्यासाठी
गोमती तिकडे दिवसा उजेडींच गेली होती. ह्या नरपक्षूचे पारिपत्य करा-
यचे झालें तरी ते आपल्यासारख्या बायकोमाणसाच्या हातून बिनबोभाट
पार पडायला जड जाईल म्हणून तिने शहाजीराजांना मुग्राम बोलावून
आणून यापुढें त्यांच्या सल्ल्याने वागण्याचे ठरविे होते.
गोमतीकडून काल रात्री खानाच्या डेऱ्यांत घडलेला सर्व वृत्तांत राजांना
यापूवीच कळल्यामुळे ते बेंगमेच्या बोलण्यावरून तिला भटायला आलि
तेच आल्या सैन्याची जरय़त तयारी करून आले होते. त्यांच्या व बेगमे-
च्या सुदैवाने तिकडे फळटणकडे जगपाळराव निंबाळकर खानाचीं झाडं
मोडण्यासाठी ससेन्य पावित्र्यावर उभे असल्याची शुभवती हिरोजीने आज
दोन प्रहरींच आणली होती, व तो पुन्हा पूर्ववत् सुलेमान बनून खानायाशीं
नोकरीवर रुजूही झाला होता. खानाने जेव्हां त्याला जाधवरावांकडील काम-
गिरीर्चे काय म्हणून विचारलें तेव्हां त्यार्ने बेडरपर्णे बात झोकून दिली
कीं, जाधवराव आपला जांबई व आपली लेक यांना वाटेंत पकडून त्यांचें
पारिपत्य करण्याला तयार आहेत ! इतके जाधवराव मानमरातबाच्या
आशक्लेनें आपल्य़ा पोटच्या पोरीवर किटाळ आणण्यालाही तयार झाले, ह्या-
१५६ शिवशाहीचा शुभदाकून
-*//4**4///८- ४ ॥१ ५४४८ ५७ >“
बद्दल तर खानाला आनंद झालाच; पण हा थेरडा जाधवराव किती नेभळट
व पागल आहे, अशा समजुतीने त्याल' झालेला आनंद पूर्वनिर्दिष्ट आनंदाहू नही
और होता. दाहाजी व जिजाबाई जाधवरावांच्या हाती पकडली गेर्ली'
म्हणजे आजचा शत्रु तर नाहींसा झालाच, शिवाय यदाकदाचेत जिजाबाईला
पुत्र झाला झाला असता व तो देवीच्या वरानुसार छत्रपति निपजता तर
त्याचीही वाताहत लावण्याची सोय झाली असती. वजिराला पकडण्याचें काम
जाश्ववरावांनी केले हा राजद्रोह केला, ह्या सबबीवर जाधवरावांनाही पकडून
गाडण्याचीही सोय झाली, असं आज आपणाला एका दगडाने तींन पक्षी
टार मारता येणार ! आणि एवढ्यांतच आपली बेगम बाळंत होऊन तिल !
पत्र झाला तर तो श्रीफळाच्या प्रभावाने बादशहा होणारच होणार ! सारांश,
आज आपल्या आयुष्यांत जिकडे तिकडे शुभशकूनच शुभशकून होत आहेत
अद्या समजुतीने खानाच्या आनंदाला ब उत्साहाला पारावर राहिला नव्हता.
एवढा पराक्रम आपण केला असं आजच्या भेटींत बेगमेच्या कानांवर घाल-
तांच बेगम आपणाशी निका लावून आपणाला वजिरी देण्याला किती उता-
वळी होईल, हीं सुखस्वंम्न खानाला गुंगवू लागली
इकडे शहाजीराजे व बेगम यांची मेट झाळी, व बोलणे होऊन दिल-
सफाईह्दी झाली, आतां शत्रूची फळी फोडून बाहेर कसे पडायचे याचा
विचार करण्यासाठी राजांनीं बेंगमेला सवोच्या सुराक्षितपणाबद्दळ अंतःकरण-
पूर्वक आश्वासन देऊन तिचा निरोप घेतला. इतक्यांत खानाची पालखी
थेत आहे अशी मध्यरात्रीच्या सुमाराला गुत्तवाती घेऊन हिरोजी नव्हे-
खानाच्या विश्वासांतील सुलेमान पुढे आला. त्याच्या स्वागताची तयारी
करण्यासाठी बेगमेने जलेखेला हांक मारून सांगितले, “जुलेखा ! हे पाहा,
आमच्यासाठी राराबेचे पेळे जेव्हां भरून आणशील तेव्हां आज मी तुझ्या-
कडे देऊन ठेवळी आहे ना, ती सगळी पूड एका प्याल्यांत टाकायची व
नेमका तोच प्याला खानसाहेबासमोर ठेवायचा राहील लक्षांत ?
६: होय बेंगमसाहेंबा ! ”' असं म्हणून बेगमेच्या साहसाचा विस्मयपूर्ण
विचार करीन जुलेखा तेथून निघून गेली.
थोडयाच वेळांत बेगमेच्या महालासमार एक पालखी यऊन उतरली.
गोंमती-नव्हे बिजली पालखीबरोबर होतीच. ती चपळाईने पुढे येऊन बेग-
खानाचा शेवट १'५७
मेला म्हणाली, “' बेगमसाहेबा ! शांतपणा सोडूं नका. असल्या राचूचा गळा
कापायचा तो तरवारीने कापण्यांपक्षां केसाने कायण्यांतच खरे चातुर्य असते.
आपण डगमगू नका, मी आपल्या बाजूला उभी आहे.
£६ बेगमसाहेबा! आपला हुकूम ऐकतांच बंद्या गुलामासारखा घांवत आपल्या
भटीला आलां.” असं म्हणत फत्तेखान पालखीतून उतरला ता तसाच गोमतीने
बाट दार्वविल्याप्रमाणें आंत बेगमेच्या महालांत गेला. तिर्थ बेगम बस-
ठेली पाहून तिच्या अगदी राजारी बसून तो म्हणाला, “' इतक्या तांतडीने
आपण मला कशाला बोलाविले ?
बेगमेने गोमतीला खूण करतांच गोमती महालाच्या बाहेर जाऊन दर-
चाजाच्या आड खानाच्या अकलेचे तारे आतां कसे काय तुटतात ते ऐकत
उभी राहिली.
: कत्तेलान ! मां तुम्हांला अशासाठी बोलावले कीं,-पण माझ्यापाशा
खरे बोळाळ ना? ” बेगमेने विचारले.
“ “ म्हणजे ! बेगमसाहेबा ? आपणांला माझा इतक्या दिवसांचा परिचय
असतांना अजूनदेखील आपणांला माझा विश्वास वाट्त नाहीं का १
“६ त्स नव्हे; पण मी असं ऐकले आहें कीं, शहाजीराजे सामोपचारां्ना
वजिरी सोडावयाला तयार नाहीत.
“६: ते तर मी आपणांला यापूर्वीच सांगितल आहे.
:£ इतकेंच नव्हे; पण त्यांच्या मनांत याहूनही दुष्टपणाचा एक विचार
उत्पन्न झाल्याचें मळा कळले आहि. माझ्या दोंघां मुलांना ठार करून सारी
निजामशाही बळकावण्याचा त्यांचा बेत आहे. ”
:: अफ्सोस ! पाहा ! तुर्म्ही विश्वासाने शहाजी भासल्याला बजिरी दिठी
त्याचे हे पारेणाम पाहा. हा हिंदूची दानत ! ” फत्तेखान मिशीला पीळ
भरीत ओंठ मिटीत रागावल्यासारखें करून म्हणाला.
“८ असल्या अपराधाबद्दल तुम्ही शहाजीराजांना काय शिक्षा करू
शकाल १ “ बेगमेने विचारले.
“६ बेगमसाहेबा ! वजिरांचा हा धडचडीत राजद्रोद्दाचा गुन्हा आहे. वजिरा-
सारख्या जबाबदार माणसाने आपल्या बादशह्याविरुद्ध, असली कटकार-
स्थाने उभारणे ह्या गुन्ह्याठळा दुसरी जोडच नाहीं, साधी देहान्त शिक्षा, कडे-
१५८ शिवशाहीचा शुभदाकून
[ट करणे किंवा हत्तीच्या पायीं देऊन मारणे असल्या शिक्षाही ह्या अपरा-
धाच्या मानानें सौम्यच ठरतील.
बेगमेने जठेखेला हांक मारली, “ जलेखा ! ”
:: आज्ञा बेगमसाहेबा !” असं म्हणून जुलेखा समोर येऊन हात जोडून
उभी राहिली.
“६ खानसाहेब आले आहेत, त्यांची सखराई ?
जलेखा पुन्हा बेगमेला अभिवादन करून आंत गेली. ती थोड्याच वेळांत
दारांबैन भरलेले दोन सोन्याचे पेले व खानसाहिबांसाठी सोन्याचा हुका घेऊन
आली. बेगमेनं त्यांतला एक पेला आग्रहानं खानाच्या हाती दिला व दुसरा
आपल्या ओठी लावला.
बेगमसाददेबांची राराब पिऊन झाली व खानानेही आपला पेला रिकामा
केला, बेगम पुन्हां बोळूं ठागली, “ फत्तेखान ! राजांनीं माझ्याशी दगल-
बाजी केली आहे यांत रोका नाही. त्या त्यांच्या अपराधाबश्ल त्यांना रिक्षा
करायची ती तश्याच विश्वासघाताने करावी, असे मला वाटतें. ” बेगमेने
जलेखेला पुन्हा हांक मारून सांगितले, “' जुलेखा ! हे पेले घेऊन जा आणि
एक छानदारशी पट्टी खानसाहेबांकरितां घेऊन ये.
बेगमेने अगोदरच वर्दी दिल्याप्रमाणें जलेखेने पान, पट्टी, हुक्का, शराब
वगेरे आगाऊच सर्वे सिद्धता करून ठेविली होती. बेगमेनं पट्टी म्हणतांच
तिने ताबडतोब दोन पट्ट्या आणून त्यांतठी एक खानाच्या व दुसरी बेग-
मेच्या हाती दिली.
पट्टी तोंडांत टाकीत बेगम म्हणाली, “ फत्तेखान ! राजांसारख्या राजे-
द्रोही माणसाला मी स्वतः जातीनेच शासन करणे चांगले. उद्यां राजांना
मुद्दाम गौरवाने घरीं बोलावून त्यांना शराबमधून विष पाजून ठार करायचा
माझा मानस आहे. यावर तुमचे मत काय आहे?
६ बेगमसाहेबा ! मला वाटतें, तुम्ही अत्यंत दयाळू अंतःकरणाने राजांना
ही शिक्षा करीत आहां. तुमच्या जागा मी असतो तर-पण जाऊंद्या, मी तरी
तमच्या इच्छेआड कशाला येऊ १
बोलतां बोलतो बेगम एकाएकी उठन आंत गेली व लगेच त्या महालाचं
दरवाजे लागले गेळे. पाव घटका झाली तरी बेगम कांही महालांत परत
खानाचा शोवट १५९
४१५४-५१-/१-४१५"४५४१/४/१४४१/१* श"४*4<"/"४"४१५४१७४१४५४५४४४'५ ४१५ १४-१५ /////- <५€ शॉ अकळ हॅ ० ल र ७, कलन तले. अी के मर म ४/. - “ण
आली नाहीं. आगि जरी एका घटकेनंतर कधीं परत आली असती तरी त्याची
ख[नाला दाद लागली नसती, कारण तेवढ्यांत खानाने प्यालेल्या शराबेतील
अंमली पदार्थाने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली होती.
कारभारी मंडळीला बोलावून जेव्हां बेगमेने फत्तेखानाला कैद केल्याचे सांगितलें
तेव्हां त्यांना आश्रयींचा धक्काच बसला. हे कसे शक्य झालें १ खानाला
पूर्णपणे भाळून जाऊन त्याच्या लहरींची सांवळी बनलेली बेगम एकदम त्या
खानाला चटकीसरशीया कानाचे त्या कानाला न कळतां दूर झुगारूं शकते, या
घटनेने त्यांच्याही छातींत क्षणभर धडकी भरली. कारण प्रत्येक कारभारी जरी
खानाचा मनांतून द्वेष करीत होता, तरी त्याची मनांतील इच्छा खानाप्रमाणेच
आपण बेगमेला आपल्या तंत्रांन वागायला लावावें अशीच होती. ती इच्छा
सहज साधणारी तर नाहींच; पण त्या इच्छ्थेंमळें खानाची जी गत झाली तीच
आपली होणार नाहीं कशावरून ! ह्या भातीने जो तो बेगमेशी जरा नमून
बोळूं लागला. तं पुढचे पुढें पाहातां थेईल असा विचार करून तूर्त फत्तेखान
अनायासे बेंगमेच्या रोषाला पात्र झाल्यामुळे बंदिवान झाला याबह्ल बेग-
मेला धन्यवाद देणारांत हमीदखान प्रमुख होता. त्याने बाकीच्या कारभा-
ऱ्यांच्या संमतीने फत्तेखानाची नीट बंदोबस्ताने दूरच्या एखाद्या बळकट
किल्यावर बंदींत ठेवण्याची व्यवस्था तांतडीने करण्याची कामागेरी आपल्या
हातीं घेतली.
तिकडे दाहाजीराजे त्या संधीचा फायदा घेऊन आपली सवाची सुटका
कशी करून घेतां येईल या विचारांत गढून गेले होते. सुलेमान ब त्याचे.
आणखी इतर साथीदार तिथे हजर होते त्यांनीं कांही वेळ राजाशी काग्र मसलत
करायची ती करून पुढचा मागी आंखला होता. बेगमेने इकडे फत्तेखानाला कस
केद केलें ही गोष्ट राजांना गोमतीकडून तेव्हाच समजली, त्यामुळें राजांच्या
मागातील एक कांटा अनायास नाहींसा झाला होता. गोमतीही सुठेमानशीं
खलबत करण्यांत इतका वेळ अगदीं चर होऊन गेली होती.अखर सर्व
सिद्धता झाली तेव्हां सुठेमानने पुढें होऊन राजांना हात जोडून विनंति केली,
“६ महाराज, आतां आपण चलायरचे. खानाची पाठखी अनायास आपल्या
हाती आली आहे. व खानाची बेंगम बेगमेळा भेटायला आली असल्याचें
१६० शिवशाहीचा झुभराकून
सवांना माहीत आहे. तेव्हां दोन्ही बेगमा परत जात आहेत ह्या सबबीवर
आपणांला येथून ब्रिनबोभाट बहिर जातां येईल.
शहाजीराजांना ही युक्ते मान्य करण्याशिवाय गत्यंतरच नव्हते. कारण
त्यांची एक गोष्ट निराळी, पण जिजाबाई व बेगम ही मंडळी त्यांच्या बरों-
बर जायची होती, त्यांनीं या योजनेला मान्यता दिळी व जिजाबाईला हांक
मारून पालखींत बसायला सांगितलें, तेव्हां जिजाबाई उत्तरळी, '“ आमच्या-
विषयीं आपण इतके भितां का ? आपणांला मी काल सांगितले ना की,
जौपर्येत भाषी छत्रपती माझ्या उदरी आहेत तोंपर्यंत आम्हांला संकटांची कांहींच
कद्र नाहीं, आपण पहिल्याने बेगमसाहेबांना आणि त्यांच्या मलांना सुरक्षित-
पणे राजघानीला पोचविण्याची व्यवस्था करा. आणि मग आम्ही आमच्या
सुटकेंची व्यवस्था पाहूं. ब्रेगम आणि त्यांचीं मुलें यांच्या रक्षणाची तजवीज
करणें हे आपलें कर्तव्य आहे. ” यावर आणखी बराच वेळ भवति न भवाति
होऊन अखर सवोनुमतें बेगम व तिची मुलें यांनाच प्रथम राजधानीला सुरक्षितपणे
पोचते कराजें असं ठरलें. हिरोजीने ती कामगिरी आनंदाने आपल्या शिरावर
घेतली, व तो बेंगमसाहेंबांकडे ह्या योजनेची वदी देग्यासाठीं गेला. गोमतीनें
आपणगांजवळ राहावे अक्षी जिजाबाईची उत्कट इच्छा होती. पण गौमती तें
कघूल करीना, तिने हात जोडून सांगितठे, “' राणीसाहेब, माझी कामगिरी
अजून संपली नाहीं. मला अजून मीरजुम्लाखानाला दिलेले वचन पूर्ण करायचे
आहि; त्यासाठी'कत्तेखानाची बेगम बाळंत होईतो मला माहुठी सोडतां यायची
नाहीं, माझी कामगिरीपूर्ग झाली, की मी आपल्या पायापार्शी ठेवडेळी आहे.
जिजाबाईला गोमतीची सारी कारस्थाने माहीत असल्यामुळें तिनंही फारसे
आढेवेढे घेतले नाहींत. इतक्यांत बेगम व तिची मुळें तिथें आलीं. राजांनी
आणखी दोन पालख्या देंऊन त्यांतून बेगमेची नीट समजूत पाडून तिला व
तिच्य़ा मुलांना जुळेखेसह रवाना करून दिले, मात्र कशीही वेळ आली तरी
ह्या मंडळींच्या केसालाही धक्का लागूं नये म्हणून ह्या तीन पालख्या उचल-
णोरे भोई राजांनी आपल्या पदरचे दिले. हे भोई म्हणजे राजांच्या पदरचे
निवडक लढवय्ये वीर होते.
बेगमेने पालखीत बसतां बसतां राजांना पुन्ह्यां एकवार जवळ बोलावून
सांगितले, “ राजे ! आतां झाल्या त्या गोष्टी होऊन गेल्या, पण यापुढें माझा
सुढील बेत १६१
सर्व विश्वास तुमच्यावर आहे. एवढ्या अफाट राज्यांत आमच्याशी सच्चे-
पणाने वागणारा असा एक पुरुष निघाळा आणि ते तुम्ही. तुम्ही आमच्याशी
यापुढेही नेकीने वागावे व पराक्रमी पुरुष अपपल्या वंशांत जन्माला याबा ही
तुमची इच्छा खदान पूर्ण करावी. निजामशाहीचे नोकर म्हणून नाही. तर
दोस्त म्हणून तुमची जणेकरून भरभराट होईल ते त॑ आम्हांडा प्रियच
आहे. तुमच्या राणीसाहेबांना नीट जपा. एक शत्रु सांपडला तसाच दुसऱ्या-
चाही मोड करायचें तुम्हांला सांगायठळा नकोच. आम्हा राजधानींत पोंचतांच
तुम्हांला पुत्ररत्न झाल्याची बातमी कानीं येतांक्षणींच नजराणा पाठवून देऊं.
लगेच सवाचे निरोप प्रातिनिरोप होऊन बेगम आपल्या मुलांसह पालखी-
तून निघाली. त्यांना फत्तेखानाच्या गोटापार करून देण्यासाठीं फत्तेखानाची
अत्यंत विश्वासू बातमीदारीण गोमती बरोबर गेली. इकडे शहाजीराजे जिजा-
बाईला घेऊन बाहेर जाण्याच्या उद्योगाला लागले.
करण अठरावे
क्क क
पुढील बेत
जित पकडण्याविषयीं मीरजुम्लाखानाची चळवळ जेव्हां जोरांत
दिसूं लागली, तेव्हां राजरोसपणे जिजाबाईला घेऊन जाणें शहाजी-
राजांना सुरक्षितपणाचे वाटेना. पण जिजाबाईचा तर असा दृद्ट की, पतीला
सोडून दूर म्हणून राहायचे नाही. आतां काय करावें याचा राजांना मोठा पेंच
येऊन पडला, तेंबढ्यांत गोमती उजाडतां उजाडतां मीरजुम्लाखानाठा भेदून
तिकडे काय कारस्थाने करायची तीं करून तिथें आली. तिनेंजव्हां ही
परिस्थाति पाहिली, तेव्हां ती म्हणाली, ““ राणीसाहेब ! आपला महाराजां-
बरोबर जाण्याचा निश्चय कायम आहेना?”
“: होय.” जिजाबाई म्हणाली.
१६२ शिवद्याहीचा शुभरकून
“५९*-€0४ ” ४-” ७-४ ५.४४. ४४% “७ “7 » ७ “४.४ ४७४ “0. ४१» ७ ४.” “४.५”. ४. ५५५०४५५१९0 “१५/ २१% “% 0 “४.” “४ ४१.४१ १-0 “४७५४ “0-५
"५" /१५/0४-४४-/%* “४-५ ४४१” ७५.” ७.”
क
:: तर मग मी एक युक्ति योजली आहे ती सांगत्ये. पण माझ्या शब्दाचा
अनादर नाही ना होणार ? *' गोमतीनें शहाजीराजांकडे पाहात विचारले.
“६ तुझ्या शब्दाचा आणि अनादर ? मुळींच व्हायचा नाही. तूं आपल्या
कारस्थानपडुत्वाने आम्हां साऱ्या राजकार्यधुरंधर माणसांना तोंडांत बोटें घाडा-
यला लावलें आहेस. सांग; तुझी काय ती युक्ते सांग, * राजे म्हणाले,
“६: मी आतांच मीरजुम्लाखानांना अशी भूल पाडून आल्ये आहे कीं,
जिजाबाईराणीसाहेबांच्या पोटांत दुखते आहे, त्या आतां किल्ल्यावरच बाळंत
होणार. तेव्हां अशा स्थितीत त्यांना पकडण्याच्या भरीला पडग्यांत
अर्थ नाही.
“६ म्हणजे तुझ्या व खानाच्या मते मी इथेंच बाळंत होणार £ ” जिजा-
बाईने विनोदपूर्ण स्वरांन विचारलें.
: ऐका तरी ! ” गोमती म्हणाली. “' राणीसाहेब ! हाच मी जर मध्य-
मध्ये बोलल्ये असत्ये, तर आपण मला बडबडी म्हणालां असतां, छत्री
म्हणालां असतां, आणखी काय वाटेल तं म्हणालां असतां!
:: होय. तसा ठछुब्रेपणा आतां माझ्याकडून झाला खरा.
“६ त्स कांही मी म्हणत नाही; आपणांला तसे म्हणायला मला का वेड
लागले आहे १? पण आपले सांगितठे. तेव्हां छञनापार्शी मीं कबूल केळे आहे
कीं राणीसाहेब बाळंत होतांच त्या रात्री त्यांना पुत्र झाला तर तो चोरून
त्याला नेऊन द्यायचा. ”' गोमती आपल्या तोंडून अभद्र उच्चार झाल्यामुळें
परमेश्वराचे नांब घेऊन हळूहळू पांच वेळां थोबाडीत मारून घेऊन म्हणाली,
“ आतां राजेसाहेबांनी रात्रूशीं उघड सामना देंग्याची तयारी केलीच आहि.
तो सामना त्यानी द्यावा. मीं फत्तेखानाच्या बेगमेला दौठताबादेला पोचवि-
ण्यांचे कबूल केलें असल्याचे मीरजुम्लाखानाला सांगून त्याच्याकडून तशी
मोकळीकही मिळविली आहे.
:: अग ! पण खानाची बेगम जर तुझ्यावर इतक्यांत उलटली तर !
६ पुन्हा तेच ! राणीसाहेब ! मी इतकी का बोंडल्यानें दूध पिणारी
आहे £ माझं बोलणे पुरें ऐकून तरी घ्याळ कीं नाहीं £
६ बुरे, बोल बाई!
पुढील बेत १६३
“४” 7- <€४€4 /-%% ५१५” >“ >“ /><€४५/-€- >. “-“/><“/////१” “/
“६ राणीसाहेब ! रागाऊं नका. एवढा मोठा खान जर मी मारला,
बेगमसाहेिबांना देखील जर भरल, तर खानाच्या बेगमेचे काय घेऊन बसला १
: सांग. तूं पुढें काय बेत ठरविला आहेस, तो. सांग, ” शहाजी-
राजे म्हणाले,
“ पुढचा बेत असा कीं पालखींतून राणीसाहेबांनीं थेट राजरस्त्याने बाहेर
पडावे ब आपण आपल्या सेन्याच्या एका तुकडीला इथें खानाशीं लढायला
सांगून किल्याच्या मागच्या वाटेने राणीसाहेबांना जाऊन मिळावे. तोंवर
राणीसाहेब किल्यावर बाळंत झाल्या कीं त्यांना मूल होईल ते खानाच्या
स्वाधीन करण्यासाठी मला इथे राहाणे अवश्य आहे.
““ घण राणीसाहेब पालखींतून निघाल्या व खानाने विश्वासघात करून.
त्यांच्यावर हल्ला केला तर १ शहाजीराजांनी विचारले.
“ खान विश्वासघात कसा करील १ खानासारखे दुष्ट लोक आमच्यासारख्या
बायकामाणसांकडून असलीं कारस्थाने पूर्ण करून घेतात, तो आमच्या-
वर त्यांचा विश्वास असतो म्हणूनच. महाराज ! आपणांसारखे मद त्यांचा
तरवारीने गळा कापायळा उठतात म्हणून ते त्यांचे शत्रु मी कांडी त्याचा
तरवारीने गळा कापणार नाही; केसाने गळा कापणार! मी मी म्हणणाऱ्य!
चतुरांची चतुराई व तपस्व्यांची तपस्यादेखाल स्रीसमार फिकी पडते.
जिजाबाई हंसत हंसत राजांकडे ब पुन्हां गोमतीकडे पाहात म्हणाली
“: शोमती ! तूं म्हणतेस त्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. महाराज, असंच
करायचे; मला हृ मान्य आहे. त्यांतूनद्दी खानांन माझ्यावर हल्ला केळाच तर
चार सेवक सठास्त्र माझ्याबरोबर असावे. पण इतके तरी कशाला ! मी म्हणते,
एकटा हिरोजी माझ्याबरोबर असला कीं माझं काम भागेल,
:£ खरेच, राणीसाहेब ! मी तरी तेंच सुचविणार होत्य, मात्र आपण एंक
करा. * गोमती म्हणाली.
:: काय करूं! सांग.!
५६ सांगत्ये, पण हिरोजी आला का? ”
:: तो आतां इतक्यांत येईल. राज म्हणाले,
५६८ आंत या राणीसाहेब ! आपणांला मी काय करायचें तें सांगत्ये.
असे म्हणून गोमती जिजाब्राईला आंत घेऊन गेली. जातां जातां तिने गंड-
"१६४ शिवशाहीचा आुभराकून
कौला हाक मारून सांगितले, “' गंडकी ! हिरोजी जर आला तर त्याला
-राणीसाहेबांनीं मेटायला सांगितळ आहे म्हणून सांग व आंत पाठवून दे.
गोमतीनं वस्तुतः गंडकीला हा हुकूम केळा असं नाहीं; गंडकीला मात्र
वाटलं की, ही टवळी आपणावर हुकमत चालवणारी कोण ! होच गोमती
एकटी असतांना असे बोलती, तर गंडकोने तिच्या शब्दाला मान देण्याचे
साफ नाकारले असते. पण राणीसाहेब गोमतीच्या बरोबर होत्या व त्यांनी
अलोकडे गोमतीचे फारच प्रस्थ माजवून ठेविले होते, तेथें गंडकीचा
नाइलाज होता.
“* मग काय राणीसाहेब ! तुमचा बेत कायम झाला म्हणायचा ! आतां
आम्ही आमच्या उद्योगाला लागतो.” शहाजीराजे जिजाबाईला बाहेर येतांना
पाहून म्हणाले,
“ होय. पण आपण बाबांशी पुन्हा एकदा सामोपचाराचा प्रयत्न करून
बघायचे कबूल केलें आहे ते लक्षांत आहे ना !” जिजाबाईने विचारलें.
“ होय. मला कांहीं त्याचा फारसा उपयोग होण्याची आद्या वाटत
नाहीं, तरी पण प्रयत्न करून पाहायचा. राजे म्हणाले.
हिरोजी नव्हे सुलेमान बेगमेला सुरक्षितपणे दोलताबादेकडे रघाना करून
व.कांही सेनिक तिच्या रक्षणाला देऊन परत आला, तो जिजाबाईचा
निराप ऐकतांच तसाच तिकडे गेला. गोमती व जिजाबाई यांनी तोपर्यंत असें
ठरावेळे कीं, खुद्द जिजाबाईनं बेगमेसारखा पेहराव करावा व हिरोजी आणि
आणखी कांहीं त्याच्या तोडीचे ठढवऱ्ये यांनींद्दी स्त्रावेश धऊन बेगमेच्या
लबाजम्यांएवजीं पालख्यांतून बेगमेबरोबर अथातू जिजाबाईबराबर जावे
ही योजना गोमतीनें हिरोजीला बाजूला घेऊन समजावून सांगितली ती
हिराजीळ। नापसंत पडणें शक्यच नव्हते. कारण एकतर राजा-राणीच्या
रक्षणासाठी काय पाहिजे तें करण्याची त्याची तयारी होती, व शिवाय ही
मसलत गोमतीची होती.
“: गोमती !”' हिरोजी गोमतीची योजना ऐकून जिजाबाई आंत संभा-
जीशीं बोलत बसली आहे अश्शी सांधे साधून म्हणाठा, “ तुझ्यासाठी मी
आजवर मुसलमान म्हणून वागत आलों. तेवढ्यांनद्दी तुझं समाधान होईना
म्हणून आज मला तूं ळुगडें नेसवणार व बांगड्या भरायला लावणार !
पुढील बेत १६५.
गोमती यावर मिस्किलपणे म्हणाळी, “' मग ? बायको फुकटची मिळते,
वाटतं ? ”
बौलतां बोलतां आपले संभाषण कुणीतरी चोरून ऐकत आहे असा
गोमतीला व मसलमान वेषधारी हिरोजीलाही भास झाला. त्यांनीं मागें बळून
पाहिलें; पण कांही पत्ता ठांगेना. या ठिकाणीं शत्रूचा कोणीं माणूस येऊन
चोरून ऐकत उभा राहील हें शक्य नव्हतें, पण जिजाबाई बाहेर येऊन,
ऐकणे मात्र शाक्य होतं. आतांप्थेत गोमती आणि हिरोजी यांनीं आपला
प्रेमसंबंध जिजाबाईच्या नजेरेला न २ऊं देण्याविषयी खबरदारी घेतली होती.
जिजाबाईला ते कळलें असते तर तिने त्या दोघांना दोषी ठराविलें असतें
अस' नाही, उलट तिला तसे झालेलें पाहाण्यांत आनेदच वाटला असता.
अलीकडे अनेक वार जिजाबाईंच्या मनांत तसे विचारयेऊं लागले होते व ते
यथाकाळीं बोळून दाखवायचे असाही तिचा मानस होता. तरी पण हिरोजी
आणि गोमती आपली पायरी ओळखन वागत होती. गंडकीष्ण गोमतीचा
हेवा वाटत असल्यमुळें ती गोमतीच्या प्रत्येक गोष्टीकडे संशयी मृद्रेनेंच पाहात
असे.. गंडकी जितकी संशयी ब कुढय्या मनाची होती, तितकी शहाणी व चतुर
नसल्यानें सहा महिने रामायण वाचूनद्दी शेवटी रामाची सीता कोण हें विचारू
पाहणाऱ्या मठ्ठ माणसाप्रमाणे [तिला हिरोजी व सुलेमान या दोन्ही व्यक्ति एकच
आहेत हे अजून कळलें नव्हते. तिने गोमतीला कधी हिरोर्ज शी बोलतांना
पाहिलें होतें ब कधी सुलेमानाशीं बोलतांना पाहिळे होते. सुलमानाशी गोमती-
ची जानपछान आहे, त्यावरून गोमती खानार्शी फितूर आहे असं जिजञाबाइला
पटावैण्याचा प्रयत्न तिनं यापूर्वीच करून पाहिला होता पण तो तिच्या दुदवाने
फसला होता. तरीपण गोमती व सुलेमान यांची ज्याअथी इतकी दोस्ती आहे
त्याअर्थी त्यांचा तसाच कांही संबंध असेल कों काय, असा संशय गंडकीच्या
मनांत ठाणे देऊन बसला होता. ह्या गोष्टीचीही यापूर्वीच तिनं जिजाबाईकडे
बदी दिळी असती, पण जिजाबाई ह्या गोष्टी मनावर घेणार नाहीं म्हणून
तसाच बळकट पुरावा सांपडेपर्यत तिन स्वस्थ राहाण्याचे ठराविले होते. तो
पुराबा तिला आज सांपडला. गोमती व हिरोजी यांना जी चाहूल लागली
तो खोटी नव्हती, गंडकीच गोंमती ह्या मुसलमानाशीं काय हितगुज करते
तें चोरून ऐकत उभी होती. गोमती आणि हिरोजी यांचें संभाषण तिला
2६६ शिवशाहीचा शुभशाकून
शर भल -“- -“4>> ८४४.“ “>
ओझरते ऐकू गेल्यामुळे ही दोघे लग्नाच्या गोष्टी बोलत आहेत हे तिने ताडले
व ती त्यांचें संभाषण आपले तीक्षण कान अधिक सरसावून ऐकत उभी
राहिली, गोमतीनं हिरोंजीठा सांगितलेळे तिला ऐकू आळे, '' आतां मारजुम्ठा-
-खानाची तेवढी अट पुरी केली, आणि भावी छत्नरपतीला ठार मारण्याची
त्याची हौस पुरवून त्याला माघारे जायला मोकळीक करून दिळी कीं मग"
आपल्या सुखाला पारावर नाहीं. तो मूर्ख मग तुमच्या नांवाने मोठी
जहागीर देणार आहे आपणांला.
गंडकीने गोमतीचे हवे शेवटचे शब्द ऐकले तेव्हां तिन॑ आपल्या अक्कल-
हुशारीने तक बांधला की, गोमती सुलेमानाच्या गळ्यांत पडण्यासाठीं राणी-
साहेबांच्या पोटी जो भावी छत्रपाति जन्माला येणार त्याला घेऊन इात्रूच्या
स्वाधीन करायला तयार झाली आहे. एवढा गोमतीच्याविरुद्ध पुरावा गंड-
कौला सांपडतांच माकडाच्या हातांत कोलीत दिल्याप्रमाणे तिची अबस्था
झाली, ती तशीच छगबगीने गोमतीविरुद्ध जिजाबाईचे मन कळुषित कर-
ण्यासाठी तिच्यापाशी गेळी ब म्हणाळी, “' राणीसाहेब ! मी आपल्याला
'पूर्वींच सांगितले होतें की, गोमती त्या मुसळमानाळा-सुळेमानाळा-वरा आहे
-सुळेमानद्दी शत्रूचा नोकर आहे हे. आपण जाणतांच. आणि त्याच्याशी गोम-
तीची दोस्ती. दोस्ती नुसतीच नाहीं; आपणांळा पाहिजे तर दाखविते या. ती
आतां सुलेमानाशी ठमाच्या गोष्टी बोळत उभी आहे. तसेंच राणीसाहेब !
आपण बाळंत झाल्यावर आपल्या उदरीं जन्माळा येणाऱ्या छत्रपतींना मार-
जुम्लाखानाच्या स्वाधीन करण्याचा गोमतीचा बेत आहे. इतकी विश्वास-
घातकी मुसलमानाच्या नादाने काय याहिजे ते अनर्थ करायला तयार होणारी
गोमती आपणांला गळ्यांतळा ताईत वाटते. पण मळा वाईट इतकेंच वाटतें
की ह्या ताईताचा गळफांस होऊन तो आपल्या गळ्याला लागत असतांना
देखील तों आपणांला जाणवत नाहीं. पाहिजे तर दाखवत्ये चला.
जिजाबाईला गंडकीनें काय सांगितलें ते सर्व कळलें. सुळेमान हाच
[हिरोजी आहे एवबढेंदेखील ओळखण्याइतकी' अक्कल गंडकीला नाहीं हँ पाहून
तिला गेडकीच्या मंदबुद्धींची कींव आढी. पण एका अर्थी तिला त्यांत
बरेंद्दी बाटे, कारण गोमतीच्या उत्कर्षाविषर्यी असंतुष्ट झालेल्या गंडकीला हे
सारे अंतर्भेद जर कळले असते तर शत्रूला तिच्या भोळेपणाचा फायदा घेतां
'पुढील बेत १६७
४ /१*/४४४*४४॥४१४४/ ४ ४2 १ ८४4४4४४ “४- ५” ४४१. ५४५१-४४” “१५४८ “ “<< ५€४५<€५<€६४५४५/५४५४-४-€4८/-// / /५५/ “५५५४५ -/“* १
आला असता. गंडकीचा हा भोळेपणा रोवटपर्यंत कायम टिकावा म्हणन
आपणांला जणु कांही कांहींच माहीत नादीं असं दशेवून ती म्हणाली, ''गंडकी,
चल, मला दाखव पाहूं ती कुठें बोलत उभी आहेत तीं !
५: चला दाखविते. असे म्हणून गंडकी जिजाबाईला घेऊन हिरोजी व
गोमती बोलत होती तिथवर जाऊन जरा आडोझाला उभी राहिली.
गोंमती आणि हिरोजी यांचें संभाषण आतां बहुतेक संपत आले होतें.
जातां ज तां एकमेकांचा अखेरचा निराप घेतांना जेव्हां हिरोजीने गोमतीचा
हात आपल्या हातीं धरला व तिला हृदयाशी घट्ट धरले तेव्हां गंडकी इकडे
जिजाबाईला हळूच म्हणाली, “ ते पाहा, राणीसाहेब ! मी सांगितलें ना तो
देखा पाहा. तो मुसलमान आणि ही हिंदू-असल्या बाटलेल्या दासीला
आपण आपल्या वाड्यांत वाबरू द्यायचे, यामुळें भ्रष्टाचार द्ोतो.”
जिजाबाई गंडकीच्या बोलण्याकडे लक्ष न देतां गोमती हिरोजीच्या बाहु-
'पाशांतून मोकळी झाली तेव्हां पुढे सरून म्हणाली, “' चोर सांपडले,
हिरोजी आणि गोमती ह्या दोघांनीही मार्गे वळन पाहिले तो तेथे राणी-
साहेब उभ्या ! त्यांना पाहातांच तीं दोघेही ओशाळल्यासारखी झालीं. हिरोजी
तर ॥पेथून चपळाईने पळ काढण्याच्या विचारांत होता. पण जिजाबाईनें
त्याला हांक मारून म्हटले, “' सुठेमान ! उभा राहा. तुला मी चोरी करतांना
पकडले आहे.
तो भीतभीत जिजाबाईसमोर येऊन हात जोडून उभा राहिला. त्याला
उजिजाबाईच्या बोलगण्यांतील भावाथे कळून चुकला होता. आणि गोमतीला
ही आपली थट्टा चालली आहे, हे माहीत होते. ती आपल्या शालीनतेला साजेशा
डौलदार पण नम्र भाषेंत जिजाबाईपार्शी येऊन म्हणाली, “' राणीसाहेब !
आपला बेत कायम झाला, आतां आपल्याला कसलीही चिंता उरली नाहीं.
जिजाबाई गोमतीच्या गालांवर हळूंच लडिवाळपर्णे एक चापटी मारून
म्हणाली, '“' बेत कायम झाला हं मला कळलें; पण तुम्ही दोघे आतां इथें
स्एकटी उभी राहून काय काय बोलत द्वोतां, काय बेत करीत होतां तेंही ते
-माझ्या कानांनी प्रत्यक्ष ऐकळे आहे व डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलें आहे.
:: मला वाटतें, राणीसाहेब ! ” गोमती बाजूला उभी असलेल्या गंडकी-
१६८ शिवशाहीचा ञुभरकून
“४५-८७ “२ “”४./४४७७४१७..”४७ ४.४९.» _”0७ “७ »90-/” ७.७ "९.४४. ४७ “४४.” ४४/४७/७७४७. /॥9५/०”/चच
*“%५०० %- “ ४ “७.” »४४./१७.४ ७७.७. “च “० “”*..””'.” “9८ “१-* €%७..५ “%
कडे भेदक दृष्टीनें पाहात जिजाबाईकडे वळून म्हणाठी, “ह्या लुबऱ्या
गंडकीनें ही लावालावी केली असली पाहिजे.
“६ मग गंडकी माझी त्रिश्चासांतील दासी आहेच. शिवाय मीही तुम्हांला
गुन्हा करतांना व गुन्हेगारीच्या गोष्टी बोळतांना पाहिले प्रत्यक्ष आहे. ह्याबद्दल
तुम्हांला जबरदस्त शासनही मी करणार आहे. पण ते तुम्ही शिरावर घेतलेली
कामगिर॑) तुमच्या हातून पार पडली म्हणजे. ' जिजाबाई सुलेमानकडे वळून
म्हणाली, “' सुलेमान ! तुझ्या पायांत हीच संसाराची बेडी कायमची ठोकून मी
तुळा लौकरच जन्मठेपेचा बंदिवान करून ठेवणार आहे.” लगेच जिजाबाई
गोमतीकडे वळून म्हणाली, “ आणि गोमती ! तुला द्दा मुसलमान फार
आवडलेला दिसतो याबद्दल शिक्षा म्हणून तुझे मी या मुसलमानाऱ्गंच लम
लावून देईन. जा आतां आपल्या उद्योगाला लागा.
जिज बाईंच्या सांगण्याप्रमाणे गोमती व हिरोजी आपल्या कारस्थानाच्या
पुढील उद्योगाला लागली. गंडको मात्र जिजाबाईबरोबरच होर्त.. जिजाबाईने
हिरोर्ज व गोमर्त यांना फ्म'विलेल्या शिक्षेंतील रइस्य गंडकोच्या कांही
गळी उतरले नाही. पण त्यांतल्या त्यांत दुःखांत सुख तिला एवढेंच
वाटलें की, गोमती एकदां मसलमानाची बायको होऊन निघून गेली म्हणज
तरी राणीसाहेबांच्या महालांतील महादासीपद आपणांला प्रास होईल !
प्रकरण एकोणिसावे
पिता-पत्रीची भेट
बेगपतार आपल्या परिवारासद्द जात आहेत हेमीरजम्लाखानाला व
त्याच्या इतर नोकरांना आगाऊ माहीत असल्यामळे स्स्त्यांन जाणाऱ्या
पालख्या कोणीही अडविल्या नाहीत. नाही म्हणायला त्या खरोखरच बेगम-
साहेबा जात आहेत कीं यांतही कांही शहाजीराजांची फंदफितुरी आहे हँ
पिता-पुत्रीची भेंट १६९
“७१४0४ *. 2 ७७४७० ७५७” >” -“ ४४१ > ४” क. १ प्र “22 > रा >>. "८ क च तण) -“५०“*/६/५/५५१५/४/५६/ /८५१५ / “€ /५५/१-/ “४ “ -“/* १८४८५८
पाहग्यासाठी खानाने आपल्या दोघां तुर्की दासीकडून पालख्यात बसून कोण
कोण मंडळी चालली आहेत याचा शोध घेतला. त्या तुकी दासीनी बेगमेला
प्रत्यक्ष असं कर्धींच पाहिलं नव्हते, तरीही त्यांनी पालख्यांतील मंडळीच्या
पेहृरावावरून १ बुरख्याबरून आपल्या मते ओळखले की, ही अमकी बेगम
आणि ह्या तिच्या दासी. एवढी खात्री पटल्यावर खान तरी जास्त चौकशी
कशाला करील !
अश्या रीतीने सव पालख्या बरोबरच्या संरक्षकांसह मोरजुम्लाखानाच्या
सेन्याची फळी ओलांडून पार झाल्या. आतां त्यांना वस्तुतः कांही संकट
प्रास होय्याचा संभव नव्हता. ह्या पालख्यांतून अथातच जिजाबाई व तिचे
हिरोजी वगेरे विश्वासांतील शरीरसंरक्षक वेषांतर करून जात होते. त्यांच्या
प्रयाणाची पूर्व योंजनेनुसार तव तजवीज करून देऊन शहाजीराजेही दुपऱ्या
वाटेने किल्ल्याच्या पार झाले होते. राजांनी जिजाबाईला शिवनेरीच्या अठी-
कडे अध्या कोसावर एक महादेबाचे प्राचीन देवालय होते, तिथे येऊन
भेटावे ब मग सवे मंडळीनी शिवनेरीवर जाव असा संकेत ठरला होता. त्या
संकेतानुसार जिजाबाई वगेरे मंडळी त्या देवालयांत जाऊन पोचली. वाटेने
जाधञरावांचे सेनिक दाहाजीराजे पळून जातील म्हणून पहाऱ्यावर असलेले त्या
मंडळीला आढळले त्यावरून जिजाबाई वगेरे मडळीला कल्पना करतां
आली कीं, राजांच्या जिवावर आतां संकट कोसळणार ! त्यासाठीं देवाल्यांत
जाताना तिनें आपल्या सर्वे शरीररक्षकांना प्राप्त होणाऱ्या प्रसंगाशी तोंड
देण्याचा इशारा देऊन ठेवला व आपणही वेळ आठी तर शत्रूशी दोन हात
करा (चे अद्या तयारीने बीररमणीला शोभेल अश्या सजावटीर्ने तयार राहिली.
तो योगायाग तसा होता म्हणून ह्या पालख्या देवाल्यापार्शी उतरायला
व जाधवरावांच्या ह्रांना त्यांच्याविपर्यी संशय यायला एक गांठ पडली.
त्यांनी ताबडताब जाधवरावांपार्शा जाऊन ह्या गष्टीची वर्दी दिली, जाधव-
रावांना शहाजीराजांचा कावेबाजपणा पूर्ण माहीत असल्याने त्यांनाही
संशय आला कीं, ह्या पालख्यांतून शहाजीराजे तर पळत नसतील! म्हणून
ते आपल्या सैन्याची एक तुकडी बरोबर घेऊन तिथे चाटून आलि . तिथें
येतांच त्यांनीं सक्तीने सर्वे पालख्या मोकळ्या करून पाहिल्या तेव्हां इतर
शि. शु....१२
१७८ शिवशाहीचा शुभशकून
बुरखेवाल्या दार्सीना कांही ते ओळखू हुकले नाहीं, पण जिजाबाई जेव्हां
आपण होऊनच आपल्या चेहऱ्यावरचा बुरखा टाकून त्यांच्यासमार येऊन
उभी राहिली त्यावेळी ते आश्रयाने थक्कच होऊन गेले.
“६ बाबा ! मी आपली जिजी ! सांगा, तुम्ही मला पकडून मुसलमानांच्या
स्वाधीन करणार काय १)
जाधवरावांच्याने यावर एक शब्देदखील बोलवेना. जाधवराव कसे झाले
तरी अस्सल मराठे होते. शहाजी त्यांचा शत्रू असला तरी तो थोर मनाचा शत्रु
घ शिवाय त्यांचा जांबई होता. तर्सेच जिजाबाई ही बायको त्यांच्या शत्रूची
असली तरी त्यांची मुलगी होती. त्यांचा वाद भोसल्यांशी होता; स्वतः-
ख्या! मुलीशी नव्हता. मलगी भोसल्यांच्या कुळांत दिली त्याच दिवशी मेली
असे तोडाने म्हणणे त्यांना आजवर सोपे वाटलें खरं; पण प्रत्यक्ष वेळ येतांच
आपल्या पोटच्या गोळ्याला पाहून त्यांचे अंतःकरण कळवळले. ते आपण
शहाजीराजांचे शत्रु आहो हे विसरून अपत्यवात्सल्यानें गहिवरून जिजाबाईला
आपल्या हृदयाशी घरून म्हणाले, “ जिजी ! मुळी! तूं अशा आणीबाणीच्या
वेळीं आपलें घर सोडून रानावनांतून कशाला बरं भटकते आहेस!
“ तुमची तज्ञी इच्छा म्हणून ! बाबा राजांना वनवासाला लावायचे त्रत
तुम्ही अंगिकारले नसत तर मला तरी अज्ञा ह्या अडचणीच्या वेळीं वणवण
करीत दहा दिश्यांना कशाला हिंडावे लागलें असते ! राजांच्या सभोवार तुम्ही
आणि दोन्हा खानांनी मिळून परोपरीच्या आपत्त्यांचा वणवा पेटावेला आहि.
असे असतां त्यांना सोडून एकट्यानेच घरीं राहणे मला कसे बरें रुचेल ? ”
जाधवराव म्हणाठे, “ जिजी ! शहाजीराजांशी माझा विरोध आहे,
प्रभ निराळा आहे. आजवर त्या प्रश्नाचा विचार करतांना तूं त्या भोसल्याची
बायका म्हणून मी तुझाही द्वेष करीत आठो, पण आतां तुला प्रत्यक्ष पाहातांच
माझा तुझ्याबिषर्यांचा सारा द्वेष मावळला, ?
££ तो मावळायचाच.”” जिजाबाई जाधवराबाच्या कंबरेला मिठी मारून
बत्सलतेने त्यांच्या छातीबर डोकें टेकून त्यांच्याकडे करुण दृष्टीने पाहात
म्हणाली, “' बाबा | पहांट झाली कीं तिच्या आगमनाची सुवार्ता जगजाहीर
करण्यासाठीं सव पक्षी जांग होऊन किलात्रिलत्या भपाळ्या गाऊ लागतात.
या उगवत्या अरुणाची पूजा करण्यासाठी फुळे फुळे लागतात, प्रभातकालच!
पितानपुत्रीची भेट १७१
ऱ्ह री की
शीतळ वारा जोराजोराने बाहूं लागतो; हे सारे शुभराकून ज्याप्रमाणें पहाटेच्या
आगमनाची साक्ष देतात त्याप्रमाणेच तुमच्या थोर अंतःकरणांतून वाहूं लाग-
लेली ही वात्सत्यप्रेमाची गंगा माझ्या उद्री जन्माला येणाऱ्या भावी छत्र-
पतीच्या अवताराला शुभराकूनच करीत आहे. मी ऐकले होते की, बाबा!
आपण मला व राजांना दोघांनाही पकडून रात्रूच्या स्वाधीन करणार, वत्या
वशिल्याच्या जोरावर निजामशाहीची वजिरी मिळविणार. तेंव्हा मळा बाईट
वाटलें. किती वाईट वाटलें म्हणून सांगूं ? अक्षया आणीबाणीच्या वेळीं मी
महाराजांपासून दूर राहिलें असते तर जाधवांच्या जिजीला पतीची पवी नाहीं,
पातित्रताधर्माची जाणीव नाहीं, असा जाधवांच्या घराण्याचा दुलीकिक झाला
असता. आतां तुम्ही दोघे तिकडे राजकारण खद्याळ खळा. ते खेळूं नका
म्हणून सांगून तुम्ही दोघे थोडेच ऐकगार आहां ! पण राजकारणासाठी
आपल्या जातीच्या, वंशांच्या, धर्माच्या, रयतेच्या मानेवर आपल्याच हातून
कुऱ्हाड ह्वाणळी जाईल असलीं दुष्कृत्ये तरी आपल्या हातून होतां कामा नये.
£६ जिजी ! त्या राजकारणाच्या भानगडींत तूं पडूं नकोस म्हणतो ना ?
बायकांना असल्या उठाठेवी काय करायच्या आहेत ! राजकारणाच्या दृष्टीने
मी तुइप्राकडें पाहूं ठागळ| की, तूं माझी मुलगी जिजा ह्या गोष्टीचा मला
विसर पडतो, ब तुझ्पा स्वरूपांत माझ्या प्रतिस्पध्यांची बायको-जिच्या उदरी
छत्रपती अबतार घेऊन आम्हां जाधवांना आपल्यासमोर भांसल्यांच्यासमार
मान नमावयालठा लावीन अज्ञी माळोजी भोसल्याने प्रतिज्ञा केली होती, तो
आम्हां जाधवांचा सारा स्वाभिमान रसातळाला नेण्यासाठी टपून बसलेली
आम्हां जाधवांची वैरीण माझ्या डोळ्यांसमोर दिसूं लागते.
“बाबा, माझ्या उदरी छत्रपती अवतरणार, तुमची कन्या-तुमची जिवलग
कन्या जिजी गोरगरीबांच्या कैवारी अशा छत्रपतीची मात होणार, यांत तुम्हांला
अपभान वाटतो? जाधबांच्या पूर्वजांची कैक जन्मींची पुण्याई आज फळाला
येऊ पाहाते आहे, जाधवांच्या कन्येने छत्रपतीला जन्म दिला असा जाधवांचा
-बाबा ! तुमचा कोौर्तिदुंदुभि ह्या निमित्ताने दुनियेभर दुमदुमणार आहि
ह्याचा तुम्हांला विषाद वाटतो £ बाबा ! सांगा, तुमची जिजी म्हणून मी
तुमच्याशी बोलत नाही, जाधव व भोसले ह्या उभयकुळांच्या कीर्तीला
काळोंखी फांसली जाऊं नये म्हणून त्यांच्या वतीने त्यांच्या अन्रूची रक्षण
१७२ शिवशाहीचा शुभशाकून
कर्ती स्त्री म्हणून मी आपणाला विचारते-उद्यांच्या छत्रपतीची पालनक्ती स्री
म्हणून विचारत्ये. तुम्हांला तुमच्या कुळाच्या, तुमच्या हिंदुत्वाच्या, तुमच्या
देशाच्या, तुमच्या लाखमाप शेतकरी मावळ्या मराठ्यांच्या, त्यांच्या आया-
बह्िणी-बायका-मुलींच्या अत्रूचा कांही चाड आहे की नाही ? चाड असेल
तर माझ्या तोंडावर असे अनुदारपणांच बोल बोलू नका. परघर्मीय बादराहा-
कडून कुलक मानमरातब मिळविण्यासाठी स्वदेशद्रोह व स्वजनद्रोह्ष करायला
तयार होणारे जाधवराव हे माझे जन्मदाते आहेत असे जगाला सांगायला
मग मला लाज वाटेल,
जिजाबाईचे हे सडेतोड ब तेजस्वी बोळ ऐकून जाधवरावांचे मन गोंधळ-
ल्यासारखे झाले.
इतक्यांत मीरजुम्लाखानाचे चार सेनिक घोडे फेकीत फेकीत तिथवर
आले. त्यांच्या म्होरयाने जाधवरावांना वदी दिली, “' जाधवराव ! खान-
साहेबांचा आपणांला असा हुकम आहे कीं, शहाजीराजे माहूळी किल्ल्यावर
फितुरी करून फत्तेखानाला दगलबाजीनें ठार करून ह्या वाटेने पळून जाण्या-
साठी किल्ल्याच्या बाजूच्या चोरवाटेनं पसार झाले आहेत. तसंच त्यांनीं
जिजाबाईलाही आपल्याबरोबर घेतळी असल्याचा खानसाहेबांना संशय आला
आहि. तरी आपण त्य दोघांनाही अडवून केंद करा. तिकडे किल्ल्याच्या
पायथ्याशी शहाजीराजांच्या सैन्याने आमच्या सैन्याशी झुंज मांडली आहि.
त्यांचा मोड करून खानसाहेब लोकरच ससेन्य आपल्या मदतीला येतील.
तेवर आपण दशाहाजीराजांना अडवून धरा.'' त्या म्होरक्याने जाधवरावांसमोर
उभी असलेल्या बेगमेच्या वेषांतींल जिजाबाईकडे पाहून चकित होऊन
विचारलें. '“ जाधवराव ! ही कोण! ”
जाधवरावांना आतां मोठा पेंच येऊन पडला. आपली मुलगी म्हणून
सांगावें तर तिळा कैद करावी लागणार. बरें दुसरे कांही सांगावे तर सुचण्या-
सारखें नाहीं, पण या वेळीं त्यांच्या कन्येने प्रसंगावधानाच्या बाबतींत त्यांच्या-
“बरह्ी मात केली. त्या चौघा मुसलमानांनी आपणाला ओळखले नाहीं असें
पाहून जिजाबाई उत्तरली, “ मीच बेगम ! मळा जाधवरावांनी इथें अडकवून
धरले आहे. मी त्यांना सांगितलें कीं, मोरजुम्लाखानाच्या परवानगीने मी
पिता-पुत्नीची भेट १७१
माझ्या लवाजम्यासह दोलताबांदेला चालल्ये आहे. पण तरीदेखील दांडगे-
पणान त्यांनीं मठा अडवले आहे.
“६ छे |! छे ! जाधवराव ! बेगमसाहेबांना अडवायचे नाहीं, खानसाहेबांचा
तुमच्यावर घुस्सा होईल इतकेच काय; पण खानसाहेबांचा तुम्हांला असाही
सक्त हुकूम आहे की, बेगमसाहेबांच्या दिमतीला पाहिजे तर आणखी सैन्य
द्या पण त्यांना शहाजीराजांच्या हातीं लागू देऊं नका. त्या सैनिकांचा
म्होरक्या म्हणाला,
:: सानसाहेबांचा हुकूम मळा मान्य आहे. जाधवराव त्या मुसलमान
सैनिकाला म्हणाले, “' तुम्ही आतां ताबडतोब माघारे जा व खानसाहेबांना
अशी वर्दी द्या की, शहाजीराजांच्या वतीने आमच्याशी झगडण्यासाठी
जगपाळराव निंबाळकर चाळून येत आहेत अशा बातमी आली आहि.
त्यांच्यावर मी जगदेवरावाला पाठविले आहे. पण त्यामुळें इथें मला मदत
अपुरी आहे. यासाठी फत्तेखान व तुम्ही मिळून शक्य तितक्या लोकर
इकडे या.
:: ठौक आहिं. ” असे म्हणून तो मसलमान सैनिक आपल्या इतर तीन
सोबत्यांसद्द माघारा निघून गेला.
जिजाबाई ते मुसलमान दूर गेलेले पाहातांच आपल्या तोंडाबरचा बुरखा
दूर करून जाधवरावांना म्हणाली, “' बाबा ! तुम्ही एका दिव्यांतून तर पार
पडलां. एवढ्या वेळेपुरता तरी तुमचे संकट टळले. आतां खानाचा जो
निरोप तुम्हांला पोचला त्यावरून खानाची तुमच्या घरच्या बायकांवर देखील
कशी दृष्टि आहे याचा तुम्हांला अनुभव आलाच असेल.
“: मुली ! तूं मुकाट्याने शिवनेरीवर जा व सुखानं बाळंत होऊन पुत्रवती
हो. असा माझा तुला आशीवबीद आहि. मात्र शहाजीराजांविषयी माझ्यापाशी
पुन्ह्यां रदबदली करूं नकास,?!
“££ मग काय £ बाबा ! मी आपली कन्या म्हणून तुम्ही मला तेवढी
मोकळी सोडणार व माझ्या पतींना दगा देणार ? आणि हं माहीत असतांना
मी इथून सुखाने शिवनेरीवर जाऊन “ भोसल्यांची राणी आपल्या पतीशी
बेइमान झाली, जाधवराबांची कन्या आपल्या बापाच्या वुथा मानापमानाला
बळी पडून आपल्या पतीचे प्राण धक्यांत आहेत हे माहीत असतांनाही
१७४ शिवशाहीचा शुभशकून
मी २“*« “४.८४ /२-/९ *२-/४.
आपले प्राण बचावण्यासाठी पळून गेली ' असा माझा ब माझ्याबरोबरच
तुमचाद्दी दुलोकिक करू ? छेः ! मी तसे कर्षीही करणार नाहीं. जिजाबाई
जाधवराबांचे पाय धरून म्हणाली, “ तुम्हीच मला जन्म दिला, मला आातां
जे मागर्णे मागायचे ते तुमच्याच पायांपा्शी मागायचे आहे. माझे असें
मागणे आहे की, जाधव-भोसळे यांच्यातली बेकी आज मोडली पाहिजे, व
भोसल्यांच्या वंद्यांत जन्माला येणाऱ्या छत्रपतीच्या पाळण्याची दोरी जाधवांनी
आपल्या हातीं धरून ओढून त्या पाळण्याला पहिला झोका दिला पाहिजे.
छत्रपति भोसल्यांच्या कुळांत जन्माला आला तरी त्याची माता जाधवांची कन्या
आहे. व-अग बाई !-'' जिजाबाईनें दूरवर नजर फेकून पाहिळे तो शहाजीराजे
आपल्या निवडक लोंकांनिशीं दोडत येत असलेळे तिळा दिसले. त्यांना
पाहातांच जिजाबाईच्या तोंडचें वाक्य अपुरेच राहिलें.
शहाजीराजे घोड्यावरून उतरले ब जाधवरावांकडे येऊं लागठे तरी
जाधवराव आपले चित्रासारखे तटस्थ उभे ! शहाजाराजांनीं पाहिले तो
जिजाबाइईंदेखील तिथेंच उभी. त्यांनी तिठा विचारलं, “' हें काय राणी-
साहेब ! तुम्ही अजून इथेच ? माझी कल्पना की तुम्ही एव्हाशीं गडावर
सुखरूपपणे जाऊन पोंचळा असाल, गडावर पुढे वदी तरी पाठविली काय!
: नाहीं, '' जिजाबाई म्हणाली.
६ हिरोजी कुठें आहे ! ”' राजांनी विचारळे.
एका पालखींतून बुरखा फेकून देत हिरोजी बाहेर आला व राजांसमोर
हात जोडून उभा राहून म्हणाला, “' राजेसाहेब काय आज्ञा आहे £”
:: वाः ! आतां तुला मी दास म्हणूं कीं दासी १ ” राजांनी इंसत इंसत
विचारलें, जाधवरावही क्षणभर हिरोजीच्या तोंडाकडे टकटक पाह्मात उभे
राहिले. राजे जिजाबाईकडे पाहात म्हणा, “' राणीसाहेब, तुमच्या ह्या पुरुषी
दासीला आम्ही आमच्या कामगिरीवर पाठवितो. '' लगेच ते हिरोजीला
म्हणाळ, '' हिरोजी ! आतांच्या आतां असाच्या असा गडावर जा, तिथे
बाळकृष्णपंत हणमंते, रघुनाथ बल़ाळ, कोरडे वगेरे कारभारी मंडळी आहित.
त्यांना राणीसाहेब्र गडावर येत असल्याची वर्दी देऊन सवे व्यवस्था नीट
ठेवायला सांग. तुळा एकंदर परिस्थति माहीतच आहे; तेव्हां जास्त कांही
सांगण्याचे कारण नाही. जा लोकर, राजे लगेच जाधवरावांकडे वळून
पिता-पुत्रीची भट १७५
म्हणाळे, ““ मामासाहेब ! लोकिक दृष्ट्या भोसले व जाघव एकमेकांचे रात्र
म्हणून समोरासमोर उभें आहेत पण मी आतां माझें सोरें सैन्य मागे ठेवून
आपणांसमोर आलो तो शत्रु ह्या नात्याने नसून आपण वडील माणूस,
आपण मला वडिलांच्या ठार्यी पूज्य आहां म्हणून आपणांला भेटून आपला
आशीर्वाद घेग्यासाठी म्हणून आला आहे.
असे म्हणून राजे व जिजाबाई ह्या जोडप्याने जाधवराबाना नमस्कार केला.
तरी जाधवराव मुखस्तंभासारखे तटस्थ उभे ! त्यांच्या तोंडून एकही शब्द
निघेना, त्यांचा चेहरा मात्र गंभीर झाला, ब डोळे जलपूर्ण काळ्या मेघासारखं
अश्रूर्नी डबडबून येत आहेत कीं काय असा भास होऊं लागला.
:: अखेर भोसल्यांनी जाधवांसमोर मान नमविळी ! ” जाधवराव
जराशा वेळाने म्हणाठे, “ मालोजीराजांनी जी प्रतिज्ञा केली होती की जाच-
बांना भोसल्यांसमोंर मान नमवाबी लागेल व पुढील तीन पिढ्यांत या भाकि-
ताची प्रचीति येईल, ती राजांची प्रतिज्ञा आज फोल झाठी !
५: हं | मामासाहेब ! ”' शहाजीराजे ताडकन् उठून उभे राहिले ब आपल्या
कमरेच्या तरवारीला हात घालीत म्हणाले, “ तसा अहंकार मात्र मी. कोण-
त्याही कारणास्तव आपणांला बाळगू देणार नाही. बाबांच्या वेळेपासून भासले
ब जाधब यांच्यांत जी वृथा मानापमानाची चुरस लागून राहिली आह, ती
भोसले व जाधव ह्या उभयतांना ब तशीच अलम हिंदु रसतेठा घातुक आहे;
त्या चुस्शीला मूठमाती देऊन मी मला पूवीचा कटु अनुभव असतांही आज
आपणांसमोर इतक्या नम्रतेने वागली याचा अर्थ मी शहाजी भोसला
लग्वजी जाधवराबांना शरण आला असा आपण घ्याल असे मला वाटले
होते, म्हणूनच मी प्रथमच आपणांस सांगितले काँ, पिढीजात स्पधा उराशी
धरून मी आपणांला हें वंदन करीत नाहीं, ”
“६८ तर मग बंदून तरी कशाला केळेत ? तुमच्या त्या कोरड्या कळक-
ळीची मळा मुळींच पवा नार्ही. मी या ठिकाणी तुमच्यासमोर उभा आहे
तो तुमचा सासरा म्हणून उभा नाही; दिछीच्या सावभौम तख्ताशा दावेदारी
करणाऱ्या गुन्हेगाराला शासन करण्यासाठी उभा आहे. ” जाधवराव क्रोधा-
विष्ट दबोऊन उद्वारळे,
१७६ शिवशाहीचा शुभशकून
ग्ग् -” /-€ 7“ 2 ४४४४५८९ “ही -“-*
५६ मामासाहेब ! आतां आपण राजकारणाची भाषा बोलूं लागलां-
खाजर्गी नाती ओळखायठा आपण मुळींच तयार नाही हें आपल्याच तोंडाने
आतांच मला केळन चकले आहे. तर मग माही स्पष्ट सांगती को, आपण-
जाधव एवढे मोठे मनसबदार ज्या निजामशाहीच्या कृपेने झालां, ती निजाम-
शाही परक्या मोगलांच्या सहाय्यानं उलथून पाडायच्या फत्तेखानाच्या कटांत
सामील होऊन आपण निजामशाहीशी दगळल्बाजी केली आहे. ह्या गुन्ह्याबशल
निजामशाहीचा वजीर या नात्याने मी आपल्याळा जाब विचारतो आहे.
मामासाहेब कुणी आपणांला अरे म्हटलें का. आपण त्याल। कां रे म्हणायचे हे
ओघानेच प्राप्त होते. मामासाहेब ! मी वेळीं आपल्या मोगलांविषर्यीच्य
आपुलकीचे कोतुक केळे असते, किंबा आपणांला निजामशाहीतील वजिरी
मिळवायचा होती तर मी. आमनेदानें माद्या वाजिरीचीं वस्त्रे खालीं ठेऊन तीं
बेगमसाहेबांच्या माफत आपणांला देवविटीं असतीं. पण---
“८ पण काय ? दाहाजीराजे ! पण कसले धेऊन बसलां ! निजामशाहीची
बजिरी तर मी मिळवीनच; पण ती मिक्षा म्हणून तीन दिवसांच्या तेरड्या-
प्रमाणे लकळुकणाऱ्या भोसल्यांच्या मेहेरबानगीने मळा मिळवायची नाहीं;
तर दिल़ीपतीची एकनिष्टपणे सेवा करून त्या सेवेच्या व पराक्रमाच्या जोरावर
मिळवायची आहे.
“८ पण मामासांहेब ! आपण जितके दिललीपती्शी इमानदारीने वागतां
तितका दिल्ीपति आपणाशी वागत नार्ही, ज्या फत्तेखानाच्या बचनांवर
आपला एवढा भरंवसा, त्या फत्तेखानाला कालच बेगमेच्या हातून तुरुंगवास
प्रास झाला आहे. ही जी गत बेगमेच्या हातून फत्तेखानाची झाली, तीच
गत पुढे दिल्लीपतीच्या हातून आपली व्हायची आहे.
“ काय ? खानाला बेंगमेनं तुरुंगांत घातळें ?
£ होय, त्याठा शासन झाले ते योग्यच झाले. त्याच्या बेइमानीचा
पुरावा आपणांस पाहायचा असेल तर हा पहा ! ”' असे म्हणून शहाजीराजांनी
आपल्या कमरपट्र्यांतून हिरोजीमाफत मिळविठेळे फत्तखानानें जाधवरावांना
लिहिलेलें पत्र काढून जाधवरावांच्या हाती दिले.
जाधवरावांनीं तै पञ वाचून एक दीथे सुस्कारा सोडला, त्यांच्याच्याने
कांद्दी बोंडवेना,
पिता-पुत्रीची भेट १७७
शहाजीराजे अंमळशानं पुन्हा म्हणाले, “ मामासाहेब ! जाधव व भोसले
यांच्या आपसांतील चुरशीचा फायदा घेऊन त्यांच्यांत परस्पर यादवी माजवून .
त्यांना एकमेकांशी लढवून नामशेष करायचे, वब मग निजामशाही अलगत
घशांत लोटून जिकडे तिकडे मुसलमानमयच करून सोडायचे, असा फत्ते-
खानाचा डाव होता. आणि फत्तेखानासह्द जाधवराव, शहाजीराजे वगेरे सवाची
वाट लावून नंतर निराधार निजामश्ाहीला दिल्लीच्या साम्राज्यांत सामील
करून व्यायचे असा दिल्लीपतीच्या वतीने मीरजुम्लाखानाचा डाव आहे.
अर्शी कितीतरी कुटिल कारस्थान प्रस्तुतच्या झगड्याच्या मुळाशी आहेत,
याची आपणांला जाणीव आहे का १ दिल्लीच्या तख्ताविषर्यी आपणांला
अभिमान वाटतो. पण मामासाहेब ! ह्या तख्तावर आज केक पिढ्या आरूढ
होणाऱ्या मुसलमानांनींच तुमची-आमची हिंदुराज्ये सरीस धुळीला
मिळवून तुम्हांआम्हां सर्वच हिंदूंना गुलाम करून सोडलेले कसें आपणांला
दिसत नाही !
“: महाराज ! ” इतक्यांत जिजाबाई शहाजीराजांपाश्ीं येऊन म्हणाली.
:: भी आतां फार वेळ अशी वाटेतच तिष्ठत राहणे सुरक्षितपणाचें नाही, ”
जाधवरावांर्नी जिजाबाईचे बोल ऐकले, त्यांच्या मनावर शहाजीराजांच्या
आतांच्या बोलण्याचा ब विशेषतः राजांनी जे पत्र त्यांना आतां दिले होर्त
त्या पत्राचा बराच इष्ट परिणाम झाला होता. त्यांनी राजांना सांगितळे,
: राजे ! जिजाऊला अगोदर सुरक्षितपणे शिवनेरीळा पांचती करा. लगेच
ते जिजाबाईकडें बळून म्हणाळे, “' बाळ !' राजकारणाच्या भानगडी
आमच्या आम्ही पाहून घेतो; तूं अगे ,र पालखींत जाऊन बैस ब गडावर जा,
तिथे श्रीनिवासराव किल़ेदार आहे, तो आपला माणूस आहे. तो जाधव-
रावांच्या लेकीला फुलाप्रमाणे वागवील, जा--”
' पण मामासाहेब ! त्या पत्रानुसार तर आपण राणीसाहेबांना मोकळ्या
सोडतां उपयोगी नाहीं. तो राजद्रोह होईल ! '' ठाहाजीराजे जाधवरावांचें
अंतःकरण विवेकशील बनत चाललेले पाहून कांहीशा विनोदाने व काहीशा
उपरोधांनं म्हणाले,
“ राजे | तुम्हा टोमणेबजा भाषेंत बोलतां हे मठा कळते. पण मी बाद-
शहार्शी राजनिष्ठा पाळावयाची कबूल केली म्हृणजे माझ्या बायकामुलींना
१७८ शिवशाहीचा शुभशाकूर्न:
४४५.” १७../४९%७४४७-/ ७ 09.“ चे. -»*% “१ “7 “१.५१ ७. 0. »" *७ .€४ “९ /70% १७ “७ /% ४७ .”७४७..४ “0७ ४१७ “७ ७, ८ _./४१७ _,४ ७ “6७.70 ..४ ७...» /” क
पकडून बादशाह्दी अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्याचें कबूल केलें नाही.
जाधवराव जिजाबाईकडे वळून पुन्हा म्हणाळे, “ जिजी ! तूं नीघ अगोदर.”
“६ मी जात्य. पण बाबा ! मला व जादव आणि भोसले या दोन्ही
वंद्यांची कीर्ति अजरामर करण्यासाठी अवतरणारा छत्रपति माझ्या उद्री
आहें, त्याला आपला आशीर्वाद असेल तर ! ” जिजाबाई म्हणाली.
6 जा ! मुली ! तुला माझा आशीवीद आहे की, तुझा पुत्र महा-
पराक्रमी निपजेल. ”
“ तो रयतेचा कल्याणकर्ता होऊन मराठी साम्राज्याचा संस्थापक होईल
असा आपला आशीर्वाद पाहिजे आहे. ' जिजाबाई पुन्हा म्हणाली.
जाधवराव यावर कांही बोलेनात, राजेही त्यांच्याकडे पाहात स्तब्ध उभे
होते, आतां तरी राजनिष्ठेचे भ्रमपटल जाधवरावांच्या नजरेवरून दूर होतें
किंवा नाही. ईं राजांना ब जिजाबाईलाही पाहायचे होतें. जिजाबाईला
राजांनीं डोळ्याने खण केली तेव्हां जिजाबाईने पुन्हां विचारले, “' बाबा !
एवढा आशीबीदंदेखील तुमच्यारने मला देववत नाहीं १ ?
:: मुली ! माझ्यासारख्य़ाच्या कोरड्या आशीरवांदांत तुझ्य़ा मुलाला छत्रपंती
करण्यारचे सामथ्ये असंत तर कशाला हवें होते !
आपल्या शब्दांत ते सामथ्ये आहे.” शहाजीराजे शांतपणाने म्हणाले,
५६ मामासाहेब ! आपण जर आपसांतली स्पर्धा सोडून आपल्या भावी नात-
वाला वैभवशाली बनविग्यासाठीं झटण्याचे मनांत आणले -झाले ते होऊन गेले.
पण यापुढे तरी हिंदु-पद-पादशाह्दीचें ध्येय डोळ्यांसमोर ठेवून तुम्ही आम्ही वागू
लागलो, तर भावी छत्रपतीच्या अवतारकायीची उत्कृष्ट भामका तयार व्हायला
मुळींच आयास पडणार नाहीत, आजला आपण जसे मोंगलबादशहाच ताबे-
दार - आहां, तसाच मीही निजामशाहीचा ताबेदार आई. पण ह्या मुसल-
मानांच्या ताबेदाररीतही आपण मनांत आणू तर एकविचाराने भावी मराठी
स्वराज्याच्या सुवण मंदिराचा पाया सदिच्छापूवक प्रयत्नाच्या एकेक
दगडाने रचून बांधून काढू शकू. जशी ठुभ इच्छा तर्से शाम फळ! ”
6 ठोक आहे. मुली ! ”' जाधवराव जिजाबाईच्या मस्तकावर वरदहस्त
देऊन म्हणाले, “' तुझ्या पोटी जो पुत्र दहोईल तो अतुल पराक्रमी छत्रपति
निपजेड,
पिता-पुत्रीची भटं १७९
“५: असा अधीच आशीर्वाद कसा देतां बाबा १ ” जिजाबाई म्हणाली.
:: आणि तो जाधव व भोसले ह्या उभय कुलांची कीर्ति अजरामर करीठ
असा तो आदीर्वाद पू्णे करायला हवा. अथोतू जाधव ब भोसले यांची दावे-
दारी आज संपली, असे कबूल केल्याशिवाय मात्र त्या आशार्बौदाला सत्याचे
बळ प्राप्त व्हायचं नाहीं हो ! '' जिजाबाई म्हणाली.
“६: मुळी, जाधव व भोसले यांची कुढेपगाची दावेंदारी आज संपली, आतां
तरी तुझ्या! मनाची चिंता दूर झाळी ना ? ” जाधवराव म्हणांठे.
“६ हो ! आतां माझ्या मनाची चिंता दूर झाली, आतां मी जात्ये. आतां
मला दोघांविषर्यीही काळजी करायला नको. जिजाबाई म्हणाली.
“६: आणि शहाजीरांज ! तुम्हीही इथून चपळाईने पाय काढा. कारण आतांच
मीरजुम्लाखानाचे मनुष्य येऊन “ शहाजीराजे ह्या वाटेनं पळू लागले तर
त्यांना पकडा, अशी वदी देऊन गेले, मीही खानाला मदतीला बोलावठें आहे.
तुमही इथे असतांना जर त्याची व तुमची गांठ पडली, तर मला माझ्या इच्छे-
विरूद्ध तुमच्याशी लढावे लागेल, तो प्रसंग टाळला तर चांगला. ”' जाधवराव
म्हणाल.
“८ मी जातो. पण मामासाहेब ! खानाच्या सेन्याचें इतके भय बाळगण्याचे
कारण नाही. कारण एकतर माझं सेन्य खानाच्या सेन्याला खडे चारीत आहेच.
शिवाय राणीसाहेब माहुळी किळछ्यावरच अजून आहेत, अश्या समजतीने
त्यांना पकडण्यासाठी बरेंच सैन्य किल्ल्यासभाोंबार तळ देऊन बसलं आहे. ते
कांही इतक्यांत इकडे चाळून येण्याची आशा नाही. तरी पण आपण सावध-
पणान वागावे हें चांगलेच, ” शहाजीराजे जिजाबाईकडे वळून म्हणाले, “ हूं!
राणीसाहेब ! आतां चलायचें. ”
६ पण बाबा ! ” जिजाबाई म्हणाली, “ जाघ--मोसल्याची एकी झाली,
आतां जाधवांना आपल्याकडे येण्याविषर्यी विनंति करायला भोसल्यांना
सकोच वाटायचे कांहीं कारण नाही --
हतक्यांत जाधवराव आपण होऊनच म्हणाले, “ पण आतां बोलावण्या-
चही कारण नाही. जिजी ! ह्या वेळी तुला माहेरी बाळंतपणाला न्यावे अज्ञा
आमच्या राणीसाहेबांची उत्कट इच्छा होती. ती जरी आता फलद्रूप होणें
१८८ शिवशाहीचा शुभशकून
०१४”. ५ २ शं
२१ ८४५
शक्य नार्ही, तरीद्दी त्या एकदोन दिवसांत शिवनेरीवर येऊन पोचतील असें
मी करतो.
£ आणि मामासाहेब ! आपण १ ” शाहाजीराजांनीं विचारठे.
“६ मी? “' जाधवराव म्हणाले. “ मी तर माझ्या नातबाच्या बारशाला
अवश्य येणार ब त्या वेळी त्याच्या मस्तकावर छत्र धरून त्याला छत्रपति
म्हणून हक्काचा पाहेलळा मुजरा करून त्याच्या पाळण्याला पहिला झोका मी
देणार ! ?
जिजाबाई व शाहाजाराजे यांना जाधवरावांचे हे बोळ ऐकून किती
आनेद झाला असेल, याची कल्पना करूं लागणें म्हणजे घागरीने समुद्राचे
पाणी मोजू पाहाण्याचा प्रयत्न करणेच होय.
र >< ><
जिजाबाईला घेऊन शाह्याजीराजे आपल्या सेन्यासह शिवनेरी किल्ल्यावर
पोंचळे असतील नसतील, तोंच फलळटणकडून खबर आठी कीं निंबाळकरांनीं
जगदेवरावांचा पराभव करून त्यांना पळवून ळावळें आणि मीरजुम्लाखान जो
जाधवरावांच्या मदतीला आला तो शाहाजीराजे फत्तेखानाला कैेंदेंत टाकून
बेगमेळा घेऊन अहूमदनगराकडे पळून गेल्याची बाता घेऊन आला. असे
सारेच तिरपगडे झाल्यामुळे मीरजुम्लाखानाठा खेद वाटायचा; पण त्याला खेद
वाटला नाहीं. तो विजयी मुद्रेने माघारा दिलछीकडे जायळा निघाला, त्याला
पाहून याला एवढा विजय तरी कशाला संपादन करतां आला याची जाधव-
रावांनी मुद्दाम चौकशी केली; तेव्हां त्यांना त्या विजयाचे रहस्य कळलें ते असे
कीं, खानानें जिजाबाईच्या एका दासीला वश करून घेऊन जिजाबाई माहुली
किल्ल्यावर बाळंत झाली तेव्हां तिचा पुत्र चोरून आणाविला ब त्याला ठार
केलें. तो आतां बादशहापार्शी जाऊन फुशारकी मारणार को आपण छत्रपति
होण्यासाठी अवतरलेल्या शहाजी राजांच्या मुलाला मोठ्या हिकमतीने नाहींसे
केलें.
जाधवरावांना गूढ पडे, हा काय प्रकार आहे ? जिजा तर शिवनेरीवर
आहे. ती माहुळीवर कुठून बाळंत होईल ? शिवनेरीवर जाऊन शहाजीराजे व
जिजाबाई यांना भेटेपांवेतो. त्यांना त्या रहस्याचा उलगडा होणें शक्यच
नव्हते,
शिवजन्माचा शुभराकून
जाबाई शिवनेरीवर गेल्यापासून तीन दिवसांनीं म्हाळसाबाई-जिजा-
ज.ता आई लेकीच्या बाळंतपणाप्ताठी तेथें येऊन पोचल्या, सासेरे-
जांवयांच्या दृद्टामुळे म्हाळसाबाईना जिजाबाईला डोहाळजेवणदेखील करतां
आले नव्हतें व आतां डोहाळजेवण करण्याची वेळही नव्हती. तरीही त्यांनी
तेवढ्यांतच आपली होस पुरवून घेतली.
म्हाळसाब्राईच्या नवसाला देव पावला म्हणन असो, मालोजीला मिळा-
ठेला देवीचा वर फळाला आला म्हणून असा, स्वामीच्या प्रसादाचा प्रभाव
म्हणून असो, कीं महाराष्ट्राचे भाग्य उदयाला आले म्हणून असो, पूर्ण नऊ
महिने नऊ दिवसांनी जिजाबाई बाळंत झाली. तिला पुत्र झाडा त्या वेळीं
गडावर थाटाचा पत्रोत्सव झाला. किलेदार श्रीनिवासराव हे जाधवरावांचे सही,
गाहाजीराजाचेही सोयरधादरे, व शिवाय हाहाजीराजा*्या मोठ्या मुलाला-
संभाजीला आपली मुलगी देण्याचा त्याचा प्रयत्न सु& द्वोता. त्यामळे ह्या
पुत्रात्सवांत कांहींच उणीव राहिली नाहीं.
: ह्या भानगडींत जे जे विश्वासू नोकर त्याच्या कामाला आले होते,
त्यांचा त्यांचा यथोाचि गोरब करण्यांत आला. त्यांत गोमती व हिरोजी
यांचा विवाह हदी महत्त्वाची गोष्ट होय. ह्या विवाहाची विदषोष मौज अका
को, जाधवराव जेव्हां बारशाच्या दिवशी [तिथे आठे, तेव्हां त्यांनी माहुलीला
गिजाबाई बाळेत झाली ती कोण व मीरजुम्लाखानाने ठार केळे तं कोणत्या
छत्रपतीला याची चोकशी केली. त्या चौकशींत त्यांना हें कारस्थान प्रारभा-
पासून हिरोजी ब गोमती यांनी कसकसे रगाविळे होते हे कळून आलें
सवांना गोमतीच्या ताडून कळले कीं, तिने फत्तखानाच्या बेगमेचा मलगा
चोरून नेऊन मीरजुम्लाखानाच्या स्वाचीन केला व खानाने तोच जिजा-
बाइ्चा पुत्र समजून त्याला ठार मारिले ह्या अचाट कर्तबगारीबद्दल जाधव-
रावांनी स्वतः गोमर्ताचे कन्यादान केळ, व॒ आपल्या मनसबदारींतील एक
गांव आणि त्याच्या जोंडीला शाहाजीराजांकडून आणस्वी एक गांव मागून
घेऊन आंदण दिला
बाळाचे बारस मोठ्या राजशाही थाटाने पार पडले. बाळाचें नांब
म्हाळसाबाईच्या नवसानुसार शिवाजी असे ठेवण्यांत आले. त्या प्रसंगी
जाधवरावांनीं शिवाजीवर छत्र धरून त्याच्या पाळण्यास पाहिला झोका दिला.